<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="en">
	<id>https://inthane.in/api.php?action=feedcontributions&amp;feedformat=atom&amp;user=Ubagwe</id>
	<title>Thane Pages - User contributions [en]</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://inthane.in/api.php?action=feedcontributions&amp;feedformat=atom&amp;user=Ubagwe"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php/Special:Contributions/Ubagwe"/>
	<updated>2026-05-15T07:42:44Z</updated>
	<subtitle>User contributions</subtitle>
	<generator>MediaWiki 1.44.3</generator>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=Main_Page&amp;diff=208</id>
		<title>Main Page</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=Main_Page&amp;diff=208"/>
		<updated>2025-12-29T14:48:40Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: &lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;div style=&amp;quot;margin-left: 1em; width: full; text-align: center; border: 1px solid #a2a9b1; background-color: #fcf4e8; padding: 1em; font-size: 90%;&amp;quot;&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;&#039;&#039;&amp;lt;div style=&amp;quot;text-align: center; font-size: 1.2em; font-weight: bold; background-color: #f8e1bf; padding: 0.1em; margin: -1em -1em 1em -1em; border-bottom: 1px solid #a2a9b1;&amp;quot;&amp;gt;ठाणे सिटिपीडियावर आपले सहर्ष स्वागत..!&amp;lt;br/&amp;gt;&amp;lt;small&amp;gt; सिटिपीडियात आतापर्यंत अनेक लेख लिहिले गेले आहेत. कोणीही लिहू शकेल/ Edit करू शकेल असा हा मुक्त ज्ञानकोश (विकिपीडिया) आहे.&amp;lt;/small&amp;gt;&amp;lt;br/&amp;gt;&lt;br /&gt;
CityPedia: Forum of the citizen, by the citizen, for the citizen to find practical solution on Civic Issues &amp;lt;br/&amp;gt;&lt;br /&gt;
सिटीपीडिया: शहरातील व्यक्ति, संस्था, घडामोडी आणि नागरी समस्यांवर चर्चा-संवाद करणारा, सजग नागरिकांच्या मदतीने तयार होत जाणारा विकिपीडिया ज्ञानकोश&lt;br /&gt;
&amp;lt;/div&amp;gt;&#039;&#039;&#039;&lt;br /&gt;
लिखाण वर्गवारी: [[:Category:ठाणे संबंधित|ठाणे संबंधित]] | [[:Category:ठाणेभूषण|ठाणेभूषण]] | [[:Category:ठाण्यातील रथी महारथी|ठाण्यातील रथी महारथी]] | [[:Category:ठाण्यातील संस्था उपक्रम|ठाण्यातील संस्था उपक्रम]] | [[:Category:नगर नियोजन|नगर नियोजन]] | [[:Category:लोकप्रतिनिधी|लोकप्रतिनिधी]] | [[:Category:नागरी समस्या|नागरी समस्या]] | [[:Category:ज्येष्ठ नागरिक|ज्येष्ठ नागरिक]] |  [[:Category:ई-बुक ऑडिओ लेख|ई-बुक ऑडिओ लेख]] | [[:Category:कला क्रीडा सांस्कृतिक|कला क्रीडा सांस्कृतिक]] | [[:Category:पर्यावरण|पर्यावरण]] | [[:Category:शासकीय योजना|शासकीय योजना]] | [[:Category:चित्रपट नाट्य परीक्षण|चित्रपट नाट्य परीक्षण]] | [[:Category:ठाण्यातील कामगार|ठाण्यातील कामगार]] | [[:Category:कोर्ट कायदा नियम|कोर्ट कायदा नियम]] | [[:Category:लक्षवेधी बातम्या|लक्षवेधी बातम्या]] | [[:Category:सिटीपीडिया|सिटीपीडिया]]&lt;br /&gt;
&amp;lt;/div&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;div style=&amp;quot;float: centre; margin-left: 1em; width: 50 em; border: 1px solid #a2a9b1; background-color: #f8f9fa; padding: 0.8em; font-size: 90%;&amp;quot;&amp;gt;&lt;br /&gt;
&#039;&#039;&#039;&amp;lt;div style=&amp;quot;text-align: center; font-size: 1.2em; font-weight: bold; background-color: #c9d7de; padding: 0.5em; margin: -0.8em -0.8em 0.8em -0.8em; border-bottom: 1px solid #a2a9b1;&amp;quot;&amp;gt;&amp;lt;/div&amp;gt;&#039;&#039;&#039;&lt;br /&gt;
&amp;lt;div style=&amp;quot;display: flex;&amp;quot;&amp;gt;&lt;br /&gt;
&amp;lt;div style=&amp;quot;flex: 1; padding-right: 0.5em;&amp;quot;&amp;gt;&lt;br /&gt;
==सिटीपीडिया म्हणजे काय ?==&lt;br /&gt;
सिटीपीडिया म्हणजे [[ठाणे शहर|ठाणे शहरातील]] घडामोडींवर आणि नागरी समस्यांवर सामान्य नागरिक, कार्यकर्ते, तज्ञ यांनी लिहीत बनविलेला आंतरजालावरील (इंटरनेट) ज्ञान-कोश, म्हणजेच एक प्रसिद्ध विकिपीडियाच्या धर्तीवर बनविलेले संकेतस्थळ. विकिपीडियावर आपल्यापैकी कोणीही कोणत्याही विषयावर लिहू शकतो, तसे सिटीपीडियावर आपल्यापैकी कोणीही नागरी-समस्येशी संबंधित कोणत्याही विषयावर लिहू शकतो. काही काळानंतर त्यातून एका संदर्भ-ग्रंथाचा किंवा ज्ञान-कोशाचा जन्म झालेला असेल. विकिपीडिया असाच एक संदर्भ ग्रंथ आणि ज्ञान-कोश बनला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सिटीपीडियावर एका विषयावरील एका लेखात आता अनेक कार्यकर्ते लिहीतील वेगवेगळ्या वेळी, वेदनेतून, त्रासातून सामान्य माणूस लिहिता होईल, तोच एक लेख प्रत्येकाच्या अनुभवातून ते अधिकाधिक परिपूर्ण होत जाईल, त्याच विषयावर एकाच ठिकाणी विषय-तज्ञाचे मत मिळेल, सामान्य माणसाचा अनुभव वाचता येईल, त्याच विषयावर एकाच वेळी मोठ्या शहरातील व लहान शहरातील दृष्टीकोण वाचायला मिळेल. प्रत्येक विषयावरील होणारे लिखाण वर्गवारी-नुसार एकत्र मिळेल. उदा.&amp;quot;शहरातील निवारा प्रश्न&amp;quot; या विषयावर वस्त्यांचे वास्तव, झोपडपट्टी-सुधारणा, SRA, MHADA, स्वस्त घरे, धोकादायक इमारती, मालक-भाडेकरू, जुन्या इमारतींचा विकास अशा सगळ्या उप-विषयांवर सर्वसामान्य ते तज्ञ असे सर्वांचे मत, अनुभव एकत्र मिळेल. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ज्याप्रमाणे विकिपीडिया हा ज्ञानकोश जगातील जनतेने सामुदायिकपणे विकसित केला त्याचप्रमाणे शहरीकरणाचा वेध घेण्यासाठी सीटीपीडिया हा सामुदायिकपणे तयार होणार असून त्याचा उपयोग सर्वसाधारण नागरिकांना शहरीकरणातून उद्भवणाऱ्या दैनंदिन प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी व्हावा अशी कल्पना आहे.&amp;lt;/div&amp;gt;&lt;br /&gt;
&amp;lt;div style=&amp;quot;flex: 1; padding-left: 0.5em;&amp;quot;&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==सिटीपीडिया: नागरिकांचा साथी==&lt;br /&gt;
शहरातील जीवन आता अधिकाधिक केविलवाणे, भकास होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे प्रचंड प्रमाणात अस्वस्थता वाढत आहे, प्रश्नांची भीषणता वाढत आहे. महाराष्ट्रात १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ७ शहरे आहेत आणि ती भारतातील इतर कुठल्याही राज्यापेक्षा सर्वाधिक आहेत. गेल्या ५० वर्षांत भारतातील शहरी लोकसंख्या १०% नी वाढली. २०३० पर्यंत भारतातील किमान ४०% लोक शहरांत राहात असतील.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शहरात राहणार्‍या सामान्य माणसाला सकाळ-संध्याकाळ अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे, समस्या वाढत आहेत. शहरातील या परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी, अशी सगळ्यांची इच्छा असते. जागरूक नागरिक असतात, हाताच्या बोटांवर मोजण्याइतके, नागरी संघटना खूप दिसतात, झपाट्याने काम करतात, प्रश्नाला भिडतात, अडचणी आल्यावर कोलमडतात, दुसर्‍या फळीतील नेतृत्त्व उभे करायला खूप त्रास होतो, अशा संघटनांना सिटीपीडिया हे माध्यम आधार ठरेल. समविचारी सजग नागरिकांना नागरिकांना व्यक्त होण्यासाठी आणि एकत्र येऊन प्रश्नांचा मागोवा आणि पाठपुरावा करण्यासाठी सिटीपीडिया हे माध्यम उपयोगी ठरेल. ठाणे शहर [[स्मार्ट सिटी]] योजनेअंतर्गत आहे, पण ते खऱ्या अर्थाने स्मार्ट होण्यासाठी सिटीपीडिया महत्त्वाची भूमिका बजावू शकते.  &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
विकिपीडियाचे घोषवाक्य आहे &amp;quot;लिहा - वाट पाहू नका&amp;quot; त्याप्रमाणे लिहायला सुरुवात करा, सिटीपीडियाचे सदस्य व्हा, नवीन लिहा किंवा आधीच लिहीलेल्या लेखात सुधारणा करा.. सर्वांच्या सहभागाने एक नवी निर्मिती करूया...&lt;br /&gt;
&amp;lt;/div&amp;gt;&lt;br /&gt;
&amp;lt;/div&amp;gt;&lt;br /&gt;
&amp;lt;/div&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
{| class=&amp;quot;wikitable&amp;quot; style=&amp;quot;width: full; float: centre; border: 1px solid #a2a9b1; margin-left: 1em; background-color: #f8f9fa; border-spacing: 3px; font-size: 90%;&amp;quot;&lt;br /&gt;
|+ style=&amp;quot;font-size: 110%; font-weight: bold; background-color: #c9d7de; padding: 0.5em;&amp;quot; | सिटिपीडिया विषयी अधिक माहिती.. !&lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
! style=&amp;quot;background-color: #f2f5f7; width: 10%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | ध्येय आणि उद्देश&lt;br /&gt;
| style=&amp;quot;background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | शहराला आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी समस्यांवर नागरिकांना लिहिते करणारे आणि अंतिमत: माहितीपूर्ण माध्यम म्हणून सिटीपीडिया हे पोर्टल विकसित करणे, त्यातून नागरी समस्यांवर चर्चा घडवून आणणे आणि सामूहिक मंथनातून उपाय शोधणे. विकिपीडियाच्या धर्तीवर कोणीही कोणत्याही विषयावर लिहावे, हा प्रयत्न आम्ही करीत आहोत.  &lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
! style=&amp;quot;background-color: #f2f5f7; width: 10%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | काय शक्य आहे&lt;br /&gt;
| style=&amp;quot;background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | या सिटीपीडिया पोर्टलवर तज्ञ आणि जाणकार देखील मार्गदर्शन करतील, स्थानिक प्रशासनाला देखील त्यातून दिशा मिळेल. सुरुवातीला ठाणे शहरासाठी मर्यादित असलेल्या या विकिपीडियातून अन्य शहरातील नागरिकांना देखील प्रेरणा मिळेल आणि आदर्श नगर-नियोजनाचा आराखडा देखील या प्रयत्नाद्वारे विकसित होऊ शकेल.   &lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
! style=&amp;quot;background-color: #f2f5f7; width: 10%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | प्रामाणिक आवाहन&lt;br /&gt;
| style=&amp;quot;background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | व्हॉट्स ऍप, फेसबुक वगैरे सोशल माध्यमे असतांना सिटीपीडियाची गरजच काय? फेसबुकमघ्ये मित्रांचा समुदाय म्हणून व्यक्त होता येते. पण ते वाटते तेवढे &#039;खुलें नसते आणि त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य &#039;प्रतिध्वनी&#039; सारखे उमटते. म्हंणजे त्यात एक प्रकारे आपणच आपल्याशी बोलत असतो. व्हॉट्स ऍपला खूप मर्यादा आहेत, ते गटांतर्गत परस्पर संवाद साधण्यापुरते मर्यादित साधन आहे. फेसबुक आणि व्हाट्स ऍपवर जुन्या पोस्ट पटकन शिळ्या होतात. दोन्हीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर खूप मर्यादा आहेत. जुना मजकूर शोधता येत नाही, याउलट विकिपीडिया, सिटीपीडिया अशी डिजिटल माध्यमे आहेत की ज्यात समुदायाला एकत्रित अभिव्यक्ती मिळते. काहीच शिळे होत नाही आणि प्रत्येक लेख सतत चालूच राहतो. सिटीपीडिया हे नागरिकांसाठी एक असे खुले व्यासपीठ आहे की जेथे आपले प्रश्न, सुखदुःखे, अडीअडचणी मांडता येतील. यातील सर्व लिखाण सामुदायिकपणे व्हावे असे अपेक्षित आहे. &#039;लिहा, वाट पाहू नका!&#039; &#039;लिहा, व्यक्त व्हा!&#039; ही त्यावर घोषवाक्ये आहेत आणि सर्वांना ते आवाहन आहे.&lt;br /&gt;
|}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
{| class=&amp;quot;mw-collapsible mw-collapsed wikitable&amp;quot;&lt;br /&gt;
! colspan=&amp;quot;1&amp;quot; | What is CityPedia Thane ?&lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
|Thane CityPedia is the Wiki Portal of the city, being developed by the citizen of Thane City, for the citizen of India. As such, this portal being designed on the basis of Wikipedia, will be developed by all of us together, verified for very edit by you &amp;amp; me. Ultimately, to grow as exclusive encyclopedia of the Indian cities as we plan to take this initiative to every city &amp;amp; town in near future. Please participate and support to realise this dream &amp;amp; idea. An Initiative by two Thanekars, Unmesh Bagwe &amp;amp; Anil Shaligram, for the Thane Citizen... (Citypedia Think-Tank Foundation).&lt;br /&gt;
This wiki-Portal will extensively use AI, digital technologies for productive interactions. The Portal will focus on Thane City. It will bring people together on their problems, issues, interests, like clean city, planned city, people&#039;s city, education, health, art, science and much more.&lt;br /&gt;
|}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
{| class=&amp;quot;mw-collapsible mw-collapsed wikitable&amp;quot;&lt;br /&gt;
|+ style=&amp;quot;white-space: nowrap&amp;quot; | Frequently Asked Questions (FAQ)&amp;lt;br/&amp;gt;सिटीपीडियाचा वापर कसा करायचा?&amp;lt;br/&amp;gt;How to use CityPedia? &lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
! Under Construction !! Under Construction&lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
| ही माहिती लवकरच उपलब्ध होईल. || This content will be available very soon..&lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
| सिटीपीडिया ठाणे पोर्टलवर पुन्हा पुन्हा येत रहा!! || Keep visiting CityPedia Thane Portal!!&lt;br /&gt;
|}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Image:Citypedia_English.jpg|500px]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Image:Citypedia_Divya_Marathi.png]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[:Category:ठाणे संबंधित|ठाणे संबंधित]] [[:Category:ठाणेभूषण|ठाणेभूषण]] [[:Category:ठाण्यातील रथी महारथी|ठाण्यातील रथी महारथी]] [[:Category:ठाण्यातील संस्था उपक्रम|ठाण्यातील संस्था उपक्रम]] [[:Category:नगर नियोजन|नगर नियोजन]] [[:Category:लोकप्रतिनिधी|लोकप्रतिनिधी]] [[:Category:नागरी समस्या|नागरी समस्या]] [[:Category:ज्येष्ठ नागरिक|ज्येष्ठ नागरिक]]  [[:Category:ई-बुक ऑडिओ लेख|ई-बुक ऑडिओ लेख]] [[:Category:कला क्रीडा सांस्कृतिक|कला क्रीडा सांस्कृतिक]] [[:Category:पर्यावरण|पर्यावरण]] [[:Category:शासकीय योजना|शासकीय योजना]] [[:Category:चित्रपट नाट्य परीक्षण|चित्रपट नाट्य परीक्षण]] [[:Category:ठाण्यातील कामगार|ठाण्यातील कामगार]] [[:Category:कोर्ट कायदा नियम|कोर्ट कायदा नियम]] [[:Category:लक्षवेधी बातम्या|लक्षवेधी बातम्या]] [[:Category:सिटीपीडिया|सिटीपीडिया]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=Template:New&amp;diff=207</id>
		<title>Template:New</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=Template:New&amp;diff=207"/>
		<updated>2025-12-29T14:43:47Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;div class=&amp;quot;new article&amp;quot;&amp;gt;&lt;br /&gt;
{|style=&amp;quot;width:100%;background:#DAD8D9;text-align:center&amp;quot;&lt;br /&gt;
|width=120px|[[Image:New.png|70px]]&lt;br /&gt;
|&#039;&#039;&#039;या विषयावर अद्याप कोणीही काहीही लिहिलेले नाही, आपण या लेखाची सुरुवात करावी ही विनंती.&#039;&#039;&#039;&lt;br /&gt;
|width=120px|[[Image:type.png|none|80px]]&lt;br /&gt;
|}&amp;lt;/div&amp;gt;&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=Template:Edit&amp;diff=205</id>
		<title>Template:Edit</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=Template:Edit&amp;diff=205"/>
		<updated>2025-12-29T14:43:47Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;div style=&amp;quot;border: 1px solid #ccc; text-align: center; background-color: #f9f9f9; padding: 10px; margin: 1em 0; font-size: 95%;&amp;quot;&amp;gt;&amp;lt;Strong&amp;gt;[{{fullurl:{{{1|{{PAGENAME}}}}}|action=edit}} वरील लेखात भर घालण्यासाठी (किंवा संपादन करण्यासाठी) इथे क्लिक करा / Click here to Edit (or add) the content in this article]&amp;lt;/Strong&amp;gt;&lt;br /&gt;
&amp;lt;/div&amp;gt;&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=Template:Dispute&amp;diff=203</id>
		<title>Template:Dispute</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=Template:Dispute&amp;diff=203"/>
		<updated>2025-12-29T14:43:47Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;div class=&amp;quot;messagebox disputed metadata&amp;quot;&amp;gt;&lt;br /&gt;
{|style=&amp;quot;width:100%;background:#FD9;text-align:center&amp;quot;&lt;br /&gt;
|width=60px|[[Image:Circle-question-red.svg.png|35px]]&lt;br /&gt;
|&#039;&#039;&#039;या लेखाच्या नि:पक्षपातीपणा आणि/किंवा वास्तवाधारित अचूकतेसंबंधी सिटीपीडियाला शंका आहे.&#039;&#039;&#039;&lt;br /&gt;
|width=60px|[[Image:Unbalanced_scales_circle.svg.png|none|40px]]&lt;br /&gt;
|}&amp;lt;/div&amp;gt;&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=Template:Edit_Message&amp;diff=201</id>
		<title>Template:Edit Message</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=Template:Edit_Message&amp;diff=201"/>
		<updated>2025-12-29T14:43:47Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;div style=&amp;quot;border: 1px solid #ccc; text-align: center; background-color: #f9f9f9; padding: 10px; margin: 1em 0; font-size: 95%;&amp;quot;&amp;gt;&amp;lt;Strong&amp;gt;हा लेख अपूर्ण असून सुधारणांसाठी वाव आहे. अधिक माहितीची भर टाकून जास्तीत जास्त परिपूर्ण करण्यासाठी आपण हातभार लावू शकता..! संपादित करा..!&amp;lt;br/&amp;gt;This article is not complete &amp;amp; may need editing/corrections. You can make it more factual by adding more content to it..! Please edit..!&amp;lt;br/&amp;gt;&amp;lt;br/&amp;gt;[{{fullurl:{{{1|{{PAGENAME}}}}}|action=edit}} Click here to Edit / संपादन करण्यासाठी इथे क्लिक करा]&amp;lt;/Strong&amp;gt;&lt;br /&gt;
&amp;lt;/div&amp;gt;&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A5%B2%E0%A4%A1_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6_%E0%A4%A2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A5%87:_%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95_%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AD&amp;diff=199</id>
		<title>ॲड प्रमोद ढोकळे: ज्येष्ठांचा कायदेशीर मार्गदर्शक दीपस्तंभ</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A5%B2%E0%A4%A1_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6_%E0%A4%A2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A5%87:_%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95_%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AD&amp;diff=199"/>
		<updated>2025-12-29T14:43:47Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;ॲड प्रमोद ढोकले: ज्येष्ठांचा कायदेशीर मार्गदर्शक दीपस्तंभ&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251119_071939_Google.jpg|500px|right]]. लेखक: अनिल शाळीग्राम, ठाणे &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​ॲड. प्रमोद ढोकले हे केवळ एक निवृत्त अधिकारी नाहीत, तर ते कायदा आणि सामाजिक न्यायाचे ज्वलंत प्रतीक आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये नोकरी करत असतानाच त्यांनी समाजाच्या विविध स्तरांवर, विशेषतः तळागाळातील नागरिकांसाठी, कायद्याविषयी जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू केले. आज निवृत्तीनंतरही, एका तरुणाला लाजवेल इतक्या उत्साहाने ते हे कार्य पुढे नेत आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;नोकरीसोबतच कायद्याची मशाल&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​ॲड. ढोकले यांनी आपल्या RBI मधील नोकरीच्या काळात अनेक प्रतिथयश समाजाभिमुख विधीज्ञांना सोबत घेऊन यशवंतराव चव्हाण कायदेविषयक सहाय्य व सल्ला केंद्रात विधी साक्षरतेचे काम केले. महिला, ज्येष्ठ नागरिक, कष्टकरी आणि कर्मचारी वर्ग अशा विविध गटांसाठी त्यांनी काम केले. जिथे गरज असेल किंवा बोलावले जाईल, तिथे जाऊन त्यांनी कायद्यांची सोप्या भाषेत उकल केली, भारतीय संविधानाचे महत्त्व समजावले आणि लोकांचे हक्क कोणते आहेत, याविषयी सातत्याने जनजागृती केली. त्यांचे हे कार्य केवळ भाषणबाजीपुरते मर्यादित नव्हते, तर ते प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;​&#039;माहितीच्या अधिकारा&#039;ला आकार देणारे हात&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​ॲड. ढोकले यांच्या कार्याचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे भारतातील पहिला माहितीचा अधिकार (RTI) असलेला महाराष्ट्रातील कायद्याचा मसुदा तयार करताना त्यांनी दिलेले योगदान. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना त्यांनी या कायदा ड्राफ्टिंगमध्ये मोलाची मदत केली. यातूनच सामान्यांसाठी एक अत्यंत प्रभावी साधन उपलब्ध झाले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;सामाजिक न्यायासाठी लढणारे कायदेतज्ज्ञ&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याचा त्यांचा निर्धार RBI मधील एका घटनेतून स्पष्ट होतो. तेव्हा AID ग्रस्त कुटुंबातील सदस्यांना नोकरीत डावलले जात होते. ॲड. ढोकले यांनी त्यांच्या बाजूने यशस्वीपणे लढा दिला आणि केवळ नोकरी मिळवून दिली नाही, तर RBI कर्मचाऱ्यांमध्ये या विषयावर जनजागृती करून संवेदनशीलतेचा परिचय दिला. मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोल सोसायटी च्या माध्यमातून त्यांनी एचआयव्हीग्रस्त माणसांचे मानवी अधिकार यावर अनेक आस्थापनातून जनजागृती केली आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;निवृत्तीनंतर कार्याला नवी दिशा&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​सेवानिवृत्तीनंतर ॲड. प्रमोद ढोकले यांनी आपल्या कार्याची व्याप्ती वाढवली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि स्त्रिया यांच्या संविधानिक आणि कायदेशीर हक्कांवर ते सध्या कार्यरत आहेत. ज्येष्ठांना केवळ दयेला पात्र किंवा विकलांग न मानता, त्यांना सक्षम आणि मार्गदर्शक बनवण्यावर त्यांचा भर आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;&#039;ज्येष्ठांचा पथदर्शक&#039;: लोकप्रिय पुस्तिका आणि ई-बुक&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​ज्येष्ठांना त्यांच्या हक्कांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ॲड. ढोकले यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने प्रकाशित केलेली &#039;ज्येष्ठांचा पथदर्शक&#039; ही पुस्तिका तयार केली. ही पुस्तिका अतिशय सोप्या भाषेत असल्यामुळे ती खूप लोकप्रिय झाली आहे. तिची पहिली आवृत्ती संपून आता दुसरी आवृत्ती आणि त्याचबरोबर ई-बुक आवृत्ती देखील प्रकाशित झाली आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;&#039;सोप्या भाषेत कायदा&#039;: यूट्युबवरील लोकप्रियता&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​केवळ पुस्तकांपुरतेच नाही, तर आधुनिक माध्यमांचा वापर करत त्यांनी आपले ज्ञान समाजापर्यंत पोहोचवले आहे. यूट्यूब वर त्यांची &#039;सोप्या भाषेत कायदा&#039; ही कायदेविषयक भाषणांची सिरीज प्रचंड लोकप्रिय झाली आहे. लाखोंच्या संख्येने लोक त्यांची ही भाषणे ऐकतात आणि कायद्याचे ज्ञान मिळवतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;ठाण्यातील ज्येष्ठांचे सक्रिय सल्लागार&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​ॲड. ढोकले हे महाराष्ट्रातील फेस्कॉम या शिखर ज्येष्ठ नागरिक संस्थेचे प्रमुख कायदा सल्लागार आहेत. यशवंतराव चव्हाण आरोग्य दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक विभागाचे ते सल्लागार आहेत. [[ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती ठाणे]] या संघाचे ते विधी सल्लागार आहेत. या संघाशी ३५ शाखा संलग्न असून त्यांची सदस्य संख्या सुमारे वीस हजार आहे. येथे ते ज्येष्ठांना मोफत कायदेविषयक सल्ला देतात. आपल्या व्याख्यानातून आणि कार्यशाळातून ते कायदेविषयक मार्गदर्शनपर भाषण करतात. ज्येष्ठांना त्यांचे हक्क आणि कर्तव्ये समजावून सांगून, त्यांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ देणे, हेच त्यांच्या कार्याचे सार आहे. ते खऱ्या अर्थाने ज्येष्ठांचे कायदेशीर मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==ॲड प्रमोद ढोकले यांनी चालवलेल्या ज्येष्ठांच्या जनजागृतीत सहभागी होण्याची तुमची इच्छा आहे का? असल्यास याच ठिकाणी व्यक्त व्हा, तसेच तुमच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाशी संपर्क करा.==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251119_071644_Facebook.jpg|500px|center]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील रथी महारथी]]&lt;br /&gt;
{{Template:Edit}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80&amp;diff=197</id>
		<title>हिमालयाची सावली</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80&amp;diff=197"/>
		<updated>2025-12-29T14:43:47Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;हिमालयाची सावली&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251023_073502_Google.jpg|left|400x400px]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
हे नाटक म्हणजे प्रो. धोंडो केशव कर्वे (नानासाहेब) या ज्येष्ठ, संवेदनशील समाजसुधारकाने पाहिलेल्या एका विराट स्वप्नाची आणि त्यांच्या पत्नी बाया कर्वे (बयो) यांनी त्यासाठी केलेल्या अलौकिक त्यागाची कहाणी आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==१. ध्येयाची सुरुवात: वैधव्य आणि विद्रोह==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नाटकाची सुरुवात एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस होते, जेव्हा समाजात बालविवाह, सक्तीचे वैधव्य आणि अस्पृश्यता यांसारख्या रूढी अत्यंत क्रूर होत्या. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तरुण प्राध्यापक नानासाहेब कर्वे यांनी समाजसुधारणेसाठी आपले जीवन समर्पित करण्याचा निश्चय केला. या ध्येयाच्या पहिल्या टप्प्यात, त्यांनी विधवा असलेल्या बयो यांच्याशी विवाह करण्याचा धाडसी निर्णय घेतला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
घटनेची पेरणी: या आंतरजातीय विवाहास समाजातून आणि अगदी घरातूनही तीव्र विरोध होतो. नानासाहेबांना वाळीत टाकले जाते. परंतु, बयो अत्यंत शांतपणे आणि कणखरपणे नानासाहेबांच्या ध्येयालाच आपले ध्येय मानते. ती कोणत्याही टीकेला भीक न घालता, नानासाहेबांसाठी घराचा त्याग करण्यास तयार होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==२. ध्येयसिद्धि: महिला विद्यापीठाचे स्वप्न==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नानासाहेबांचे सर्वात महत्त्वाचे ध्येय हे स्त्री शिक्षण आणि विधवांना सन्मानाचे जीवन देणे हे असते. ते विधवा-पुनर्विवाह आणि महिला आश्रमाची स्थापना करतात, पण त्यांचे खरे स्वप्न हे महिलांसाठी एक स्वतंत्र विद्यापीठ (आजचे एस.एन.डी.टी. विद्यापीठ) उभे करणे हे असते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
उत्कट घटना (संघर्ष): विद्यापीठाची कल्पना समाजाने आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांनीही हिणवली. या कार्यासाठी प्रचंड निधीची आवश्यकता असते. एकदा निधी गोळा करण्यासाठी नानासाहेब बाहेरगावी गेलेले असताना, आश्रमातील एका विधवेला वाईट वागणूक मिळाल्याचे बयोला कळते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
त्याच वेळी, नानासाहेबांना निधीची नितांत गरज असल्याचे तिला समजते. कोणतीही तक्रार न करता आणि नानासाहेबांना कळू न देता, बयो आपल्या गळ्यातील सर्वात प्रिय असलेले मंगळसूत्र विकून तो पैसा विद्यापीठाच्या बांधणीसाठी पाठवते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तिचा हा त्याग केवळ आर्थिक नसून, एका स्त्रीने आपल्या &#039;स्त्रीधना&#039;चा त्याग करून पतीच्या ध्येयासाठी दिलेले सर्वस्व असते, जो तिच्या स्वार्थत्यागाची महती सांगतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==३. हिमालयाची सावली==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नाटकाच्या अंतिम टप्प्यात, नानासाहेबांचे ध्येय पूर्ण होते आणि महिला विद्यापीठाची स्थापना होते. परंतु, एवढा मोठा त्याग आणि संघर्ष केल्यानंतर नानासाहेब काहीसे थकलेले आणि निराश झालेले असतात. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
त्यांना वाटते की, समाजासाठी त्यांनी एवढ्या खस्ता खाल्ल्या, पण त्यांना कुटुंबाला आणि पत्नीला पुरेसा वेळ देता आला नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अंतिम संदेश: या भावनिक क्षणी, बयो त्यांना धीर देते. ती नानासाहेबांना त्यांच्या ध्येयाच्या उंचीची जाणीव करून देते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ती म्हणते, &amp;quot;तुम्ही हिमालयाच्या शिखरासारखे अढळ आहात, आणि मी तुमची सावली आहे. जगाला तुमची उंची दिसते, पण त्या उंचीला स्थिर ठेवणारा आधार म्हणजे ही सावली असते.&amp;quot; &lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251023_073719_Google.jpg|right|400x400px]]&lt;br /&gt;
बयोने स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला सारून, नानासाहेबांच्या अमूल्य योगदानासाठी आयुष्यभर त्याग केला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
हे नाटक समाजाला सांगते की, महर्षी कर्वे यांच्यासारख्या ज्येष्ठ संवेदनशील समाज सुधारकांनी जो मोठा बदल घडवला, त्यामागे त्यांच्या पत्नीचा &#039;हिमालयाची सावली&#039; बनून केलेला स्वार्थत्याग दडलेला आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==नाटकाविषयी ठळक माहिती==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नाटकाचे नाव: हिमालयाची सावली&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नाटकाचा विषय: समाजसुधारक आणि त्यांच्या पत्नीचा त्याग, विधवा विवाहास प्रोत्साहन, स्त्री शिक्षण आणि सामाजिक रूढींशी संघर्ष.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आधारित: जीवनकार्य महर्षी धोंडो केशव कर्वे आणि त्यांच्या पत्नी बाया कर्वे यांचे समाजसुधारणेचे कार्य&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
लेखक: प्रा. वसंत कानेटकर&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
प्रथम दिग्दर्शक: डॉ. श्रीराम लागू&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
प्रमुख भूमिका: नानासाहेब (महर्षी कर्वे): डॉ. श्रीराम लागू, त्यानंतर शरद पोंक्षे&lt;br /&gt;
बयो (बाया कर्वे): मेधा मांजरेकर, त्यानंतर शृजा प्रभुदेसाई&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:ज्येष्ठ नागरिक]]&lt;br /&gt;
[[Category:चित्रपट नाट्य परीक्षण]]&lt;br /&gt;
{{Template:Edit}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80&amp;diff=195</id>
		<title>स्मार्ट सिटी</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80&amp;diff=195"/>
		<updated>2025-12-29T14:43:47Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;स्मार्ट सिटी म्हणजे काय? ([[सिटीपीडिया थिंक-टॅंक फाउंडेशन]])&lt;br /&gt;
देशात नागरिकीकरणाचा वेग वाढता असून अनेक तालुक्याची गावे छोटी नगरे व जिल्ह्याचे गाव हे नगर वा महानगर बनण्याच्या तयारीत आहेत. अनेक झालीही आहेत. जोपर्यंत खेडी स्वयंपूर्ण होत नाहीत, शेतकरी, शेतमजूर, कारागीर यांचे हित लक्षात घेऊन ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही तोपर्यंत ग्रामीण लोकांचा शहराकढील ओघ कमी होणार नाही. हे लक्षात घेऊन [[नगर नियोजन]] करणे गरजेचे आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नागरिकीकरणाच्या रेट्यात घर, बाजार, शिक्षण, आरोग्य, करमणूक इत्यादि संकल्पना बदलल्या आहेत. या नव्या संकल्पनांच्या आधाराने सर्व समाजाची संरचना बदलत आहेत. उदा. एकत्र कुटुंब पद्धती जाऊन छोटे कुटुंब, मोठे घर-वाडे किंवा चाळी ऐवजी स्वतंत्र आटोपशीर घर, सायकल जावून दुचाकी वहाने व छोट्या मोटारी येणे, किराणा दुकानाऐवजी डीपार्टमेंटल स्टोर वा मॉल, सरकारी शाळेऐवजी खाजगी शाळा व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आल्या. फेमिली डॉक्टर ही व्यवस्था जाऊन स्पेशालीस्ट व हॉस्पिटल ही व्यवस्था आली जी पूर्ण खाजगी आहे. झापाची थिएटर गेली, मोठी थिएटरहि गेली सध्या मल्टीप्लेक्सचा जमाना आला आहे. सर्व जनसमूह हे वर जाण्याचे स्वप्न पहात आहेत. त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यात व सांस्कृतिक गरजातही लक्षवेधक बदल झाले आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
याच वेळी गावातील कारागीर समूह मजुरी वा रोजगार नसल्यामुळे शहरात आले व येत आहेत. पैसा गाठीशी नसल्यामुळे त्यांनी झोपडी-चाळी यांचा आधार घेतला. आपले श्रम व कौशल्य विकून उदरनिर्वाह करू लागले. हळू हळू त्याचीही स्वप्ने इतरांसारखी बनू लागली. त्याच्या आकांक्षा बदलल्या, वाढल्या पण बाजार ही गोष्ट त्याच्या हातात नसल्यामुळे एक जीवघेणी स्पर्धा सुरु झाली. एका अर्थाने ते मृगजळाच्या मागे धावण्या सारखे होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शहरातील रोज रोजगार देणारी पण अत्यंत निकृष्ठ जीवनाचा दर्जा देणारी व्यवस्था बदलण्याची गरज आहे. याकरता लोकसहभागातून शहर नियोजन करूनच मार्ग काढता येईल. स्मार्ट सिटी मध्ये शहरातील प्रत्येक कुटुंबाला राहण्याचे किमान 350 स्क्वे.फुट(कार्पेट)चे घर, रोजगाराची साधने व संधी, पाणी, आरोग्य, वीज,परिवहन, शिक्षण, मोठे रस्ते, चालण्यायोग्य पादचारी मार्ग, पार्किंगची व्यवस्था, खेळासाठी मैदाने, बागा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, वाचनालय, अभ्यासिका, छोटे दुकानदार व हॉकर्स करता नियोजित मार्केटची जागा, करमणुकीची साधने असणे आवश्यक आहे. शहरातील खुल्या जागा वाढवणे, तसेच वृक्ष-लागवड व वाढ आणि पर्यावरण रक्षण या सुविधांची समाधानकारक पूर्तता झाली तरच नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारेल हे जर या स्मार्ट सिटी योजनेत होणार नसेल व केवळ मुठभर श्रीमंतांसाठी परकीय भांडवल आणून हाय-फाय, दिखाऊ योजनावर पैसे खर्च करून शहराचा बकालपणा कायम राखणाऱ्या “स्मार्ट सिटी” योजनेला प्रखर विरोध करावा, ही भूमिका मान्य व्हायला काहीच हरकत नसावी. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
स्मार्ट सिटीमध्ये कोणतेही घर अनधिकृत असणार नाही. झोपडी, चाळ व इमारत सर्वाना अधिकृत म्हणून मान्यता देणे (उदा. ३१ ऑगस्ट पर्यंतची सर्व घरे) व त्यानंतर एकही घर, चाळ वा इमारत विनापरवानगी बांधून दिली जाणार नाही. तसेच या तारखेपर्यंत मंजूर नकाशे व परवानगी दिलेली कामे ठराविक कालावधी पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असेल. अशी केलेली बांधकामे अनधिकृत म्हणून लगेच तोडून टाकली पाहिजेत. तसेच किमान पुढील ५ वर्ष कोणत्याही नवी बांधकामास परवानगी देण्यात येऊ नये.) तसेच हे सर्व करतांना नागरिकांवर अवास्तव कराचा बोजा लादला जाणार नाही, हे ही पहाणे गरजेचे आहे. नागरिकांचे अधिकार कायम रहाण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकार व उत्पन्नाचे स्त्रोतही कायम राहिले पाहिजेत. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
असे सर्वाना सामावून घेणारे शहर नियोजन नसेल तर त्या शहरात स्मार्टनेस देखील नसेल.  &lt;br /&gt;
 &lt;br /&gt;
[[Category:नगर नियोजन]]&lt;br /&gt;
{{Template:Dispute}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A5%87:_%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80&amp;diff=193</id>
		<title>सुरेंद्र दिघे: आदर्श आणि जिज्ञासू शिक्षण व्रती</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A5%87:_%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80&amp;diff=193"/>
		<updated>2025-12-29T14:43:47Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;[[File:Surendra-dighe.png|400px|right]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====सुरेन्द्र दिघे: ठाण्यातील शैक्षणिक आदर्श====&lt;br /&gt;
ठाण्यातील शैक्षणिक क्षेत्रातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणून सुरेन्द्र दिघे सर ओळखले जातात. [[सरस्वती मंदिर ट्रस्ट, नौपाडा, ठाणे|सरस्वती मंदिर ट्रस्ट]]चे विश्वस्त या नात्याने ठाण्यातील [[ठाण्याची &#039;मराठी सरस्वती शाळा&#039;: गुणवत्ता, संस्कार आणि श्रमसंस्कारांची ज्ञानगंगा|सरस्वती मराठी शाळेच्या]] आणि तेथील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====जिज्ञासा ट्रस्ट====&lt;br /&gt;
सुरेंद्र दिघे हे जिज्ञासा ट्रस्टचे संस्थापक आहेत. [[जिज्ञासा ट्रस्ट, ठाणे]] (Jidnyasa Trust, Thane) ही संस्था १९९२ साली स्थापन झाली. जिद्द-ज्ञान-साहस या चित्रसूत्रांवर आधारित गेले जवळ जवळ २० वर्ष काम करत आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन; ज्यमध्ये प्रामुख्याने हिमालय आणि सह्याद्री साहस शिबीरे, जिज्ञासा छात्र सेना, विज्ञान केंद्र, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आणि इतर विज्ञान विषयक उपक्रम, शालेय जिज्ञासा हे शालेय मुलांनी, मुलांसाठी संपादित केलेले वार्षिक नियतकालिक, कला शिबीर, निसर्ग आणि पर्यावरण विषयक विशेष उपक्रम, शिक्षण सक्षमीकरण अभियान यांचा समावेश आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====पुरस्कार आणि गौरव====&lt;br /&gt;
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे जिज्ञासाला २००८ साली राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले तसेच जॉन्सन इंटरनॅशनलचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, श्री. आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे चैत्र नवरात्रोत्सव २००८ साली गौरवचिन्ह प्राप्त झाले. सौ. सुमिता दिघे आणि श्री. सुरेंद्र दिघे यांना [[ठाणे नगररत्न]] पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल नवनिर्माण गौरव पुरस्कार मिळाला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====उपक्रम आणि योगदान====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील रथी महारथी]] [[Category:ठाणेभूषण]]&lt;br /&gt;
{{Template:Edit Message}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A5%87&amp;diff=191</id>
		<title>सुरेंद्र दिघे</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A5%87&amp;diff=191"/>
		<updated>2025-12-29T14:43:47Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;#REDIRECT [[सुरेंद्र दिघे: आदर्श आणि जिज्ञासू शिक्षण व्रती]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95:_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%27%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%B8%27_%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_%27%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%27&amp;diff=189</id>
		<title>सुनील कर्णिक: साहित्यिक सृष्टीतील &#039;माणूस&#039; घडवणारा &#039;नेपथ्यकार&#039;</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95:_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%27%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%B8%27_%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_%27%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%27&amp;diff=189"/>
		<updated>2025-12-29T14:43:47Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;सुनील कर्णिक: साहित्यिक सृष्टीतील &#039;माणूस&#039; घडवणारा &#039;नेपथ्यकार&#039;&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251031_124755_Google.jpg|left|400x400px]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ठाण्यातील ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिक आणि प्रकाशन क्षेत्रातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे सुनील कर्णिक. त्यांनी मराठी साहित्य सृष्टीत स्वतःचा असा एक वेगळा ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे लेखणी आणि प्रकाशन संस्था हाती असूनही त्यांनी स्वतः अत्यल्प लिहिणे पसंत केले. पण, नवोदितांना आणि प्रतिथयश लेखकांना घडवण्यात, त्यांना प्रोत्साहन देण्यात, दिशा देण्यात त्यांचे योगदान खूप मोठे आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==जीवनपट आणि साहित्य सृष्टीतील प्रवास==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सुनील कर्णिक यांचा प्रवास हा एका &#039;माणूस&#039; घडवणाऱ्या नेपथ्यकाराचा आहे. त्यांनी ग्रंथव्यवहारातील अनेक आघाड्यांवर काम केले. ते केवळ संपादक, मुद्रितशोधक किंवा मुद्रण व्यवस्थापक नव्हते, तर प्रसंगी पुस्तकांचे गठ्ठे उचलून ठेवण्यापर्यंतची कामेही त्यांनी केली आहेत. उच्चशिक्षित आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असूनही त्यांनी ग्रंथव्यवहारातील प्रत्येक काम जबाबदारीने व निष्ठेने केले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==प्रकाशन संस्था==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * प्रकाशन संस्था हाती असतानाही त्यांनी स्वतः लिहिण्यापेक्षा लेखक, साहित्यिक घडवणे याला प्राधान्य दिले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * नवोदित लेखकांना चालना देणे, त्यांना योग्य विषय सुचवणे आणि प्रोत्साहन देणे हे त्यांचे वैशिष्ट्य. अनेक प्रतिथयश लेखक, नाटककार, पत्रकार आणि चित्रपटकर्ते आजही त्यांचे नाव आदराने घेतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक प्रकाशने आणि लेखक साहित्य सृष्टीत स्थिरावले आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==लेखन आणि प्रकाशन:==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * दीर्घकाळ साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात काम करूनही त्यांचे पहिले पुस्तक २००० साली प्रकाशित झाले - &#039;न छापण्याजोग्या गोष्टी&#039;. या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही नंतर प्रकाशित झाली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * २०१८ मध्ये डिंपल पब्लिकेशन्सतर्फे त्यांची एकूण सहा पुस्तके प्रकाशित झाली, ज्यात &#039;न छापण्याजोग्या गोष्टी&#039;ची दुसरी आवृत्ती आणि अन्य पाच पुस्तकांचा समावेश होता:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
   * &#039;महानगर&#039;चे दिवस&lt;br /&gt;
   * सोनं आणि माती : म्हणजे गुणवंतांच्या गोष्टी&lt;br /&gt;
   * मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे&lt;br /&gt;
   * महाराष्ट्रातील साहित्यिक संस्थानं&lt;br /&gt;
   * म्हाताऱ्या बायका काय कामाच्या&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
त्यांचे हे सर्व लेखन पूर्वी विविध नियतकालिकांमध्ये, दिवाळी अंकांत, वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यांचे लेखन कथा/कविता/कादंबरी अशा मुख्य साहित्य प्रकारातले नसून, ते महाराष्ट्राच्या साहित्य-सांस्कृतिक जगाचा एक अस्ताव्यस्त दस्ताऐवज आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==सडेतोड, फटकळ शैली आणि &#039;न सांगण्यासारख्या गोष्टी&#039;==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सुनील कर्णिक यांची ओळख त्यांच्या सडेतोड, परखड आणि फटकळ बोलण्यामुळे आहे. भीड न बाळगता स्पष्ट बोलण्याची त्यांची सवय त्यांच्या लेखनातही उतरली आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * गाजलेले पुस्तक - न छापण्याजोग्या गोष्टी:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
   * त्यांच्या याच स्पष्टवक्तेपणाची प्रचिती या पुस्तकात येते.&lt;br /&gt;
   * या पुस्तकात त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक लहान-मोठ्या साहित्यिक, प्रकाशक व्यक्तींवर अत्यंत भीड न बाळगता टिप्पणी केली आहे.&lt;br /&gt;
   * हे लेखन म्हणजे मराठी साहित्य आणि ग्रंथव्यवहारातील अनेक व्यक्ती आणि घटनांचे खोचक निरीक्षण आहे.&lt;br /&gt;
   * ते &#039;कचरावेचक&#039; या भूमिकेतून साहित्य क्षेत्रातील दुर्लक्षित, टाकून दिलेले विषय, लेखक, प्रकाशक आणि वाचक वेचून वाचकांसमोर ठेवतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==वैशिष्ट्य - निर्मितीच्या पाठीमागची प्रेरणा==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कर्णिक यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतःच्या लेखनापेक्षा इतरांना घडवण्याला प्राधान्य दिले. लेखक, संपादक, प्रकाशक आणि वितरक अशा अनेक भूमिका त्यांनी प्रभावीपणे पार पाडल्या. मराठी साहित्य क्षेत्रातील ते एक मानाचे नाव म्हणून ओळखले जातात. त्यांचे योगदान &#039;मितभाषी पण साक्षेपी संपादक&#039; असे मानले जाते, जे मोजक्या शब्दांत खूप काही सांगून जातात. त्यांनी लेखकांना व्यासपीठ मिळवून दिले आणि त्यांच्या प्रतिभेला योग्य दिशा दिली. म्हणूनच त्यांना साहित्यिक सृष्टीतील &#039;माणूस&#039; घडवणारा &#039;नेपथ्यकार&#039; म्हणणे योग्य ठरेल.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==सुनील कर्णिक यांच्यावर एकच वाक्यात या ठिकाणी व्यक्त व्हा.==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
* &#039;&#039;सुनील कर्णिकां&#039;&#039;बद्दल &#039;&#039;&#039;&amp;lt;nowiki/&amp;gt;&#039;सु-नी-ल&#039;&#039;&#039;&amp;lt;nowiki/&amp;gt;&#039; या तीन अक्षरांचा विस्तार करून असे म्हणता येईल की, &#039;&#039;&#039;&#039;सु&#039;&#039;&#039;रेखरीत्या, &#039;&#039;&#039;नी&#039;&#039;&#039;ट नि &#039;&#039;&#039;ल&#039;&#039;&#039;क्षपूर्वक समाज घडवणारे &#039;&#039;&#039;कर्णिक !&#039;&#039;&#039;&#039;                   - एम. विमल मोहन&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील रथी महारथी]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9D%E0%A4%A8:_%27%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%8F%E0%A4%95_%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87..._%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87!%27&amp;diff=187</id>
		<title>सिनियर सिटीझन: &#039;आयुष्य एक वॉर आहे... जगण्यासाठी आणि जगवण्यासाठीचे!&#039;</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9D%E0%A4%A8:_%27%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%8F%E0%A4%95_%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87..._%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87!%27&amp;diff=187"/>
		<updated>2025-12-29T14:43:47Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;सिनियर सिटीझन: &#039;आयुष्य एक वॉर आहे... जगण्यासाठी आणि जगवण्यासाठीचे!&#039;&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251019_073900_Google.jpg|thumb|300px|]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;सिनिअर सिटिझन&#039; हा सुरेख मराठी चित्रपट २०१९ मध्ये येऊन गेला हे अनेक जण विसरून गेले असतील. पण मला हा चित्रपट खूप आवडला होता. कारण एका मेजर जनरल देशपांडे या एका &amp;lt;b&amp;gt;&#039;रिटायर्ड वॉरियर&#039;&amp;lt;/b&amp;gt; ने आपल्या उतरत्या वयात दिलेल्या हक्काच्या लढ्याची ही स्फूर्तीदायक कहाणी आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
चित्रपटाची रंगतदार कथा:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;&#039;&#039;प्रकरण १&#039;&#039;&#039;: निवृत्तीची शांत पहाट आणि वादळाची चाहूल&lt;br /&gt;
पुण्याजवळच्या एका शांत वसाहतीत, मेजर जनरल अभय देशपांडे (मोहन जोशी) आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मी देशपांडे (स्मिता जयकर) यांचा छोटा बंगला आहे. त्यांच्या आयुष्यात शिस्त आणि प्रेमाचा सुंदर समन्वय आहे. आपला एकुलता एक मुलगा सीमेवर देशासाठी शहीद झाल्यानंतर, या जोडप्याने एकमेकांना आधार देत आयुष्य पुन्हा सावरले आहे. अभय देशपांडे यांचा सकाळी ५ वाजताचा &#039;वॉक&#039; आणि राष्ट्रध्वजाला दिलेला &#039;सॅल्यूट&#039; ही इथल्या लोकांची नित्याची सवय आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पण, या शांत वातावरणात अचानक एक &#039;अदृश्य&#039; तणाव जाणवतो. एक दिवस अभय देशपांडे यांना त्यांच्या दारावर एक निनावी धमकीची चिठ्ठी मिळते— &amp;quot;ही जागा विकून टाका, नाहीतर...&amp;quot;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;&#039;&#039;प्रकरण २&#039;&#039;&#039;: बिल्डरचा डाव आणि तरुणाईचे व्यसन&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शहरातील एक कुख्यात बिल्डर &#039;धडके&#039; (आशिष पवार) या जागेवर डोळा ठेवून असतो. ही जागा एका महत्त्वाच्या रस्त्याच्या मध्यभागी असल्याने, त्याला आपला भव्य प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ती हवी असते. तो आपले गुंड विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली देशपांडे कुटुंबाला धमक्या पाठवतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
एका संध्याकाळी, अभय देशपांडे बागेत बसले असताना, गुंड येऊन त्यांना जागा खाली करण्याची धमकी देतात. तेव्हा अभय देशपांडे आपली जुनी लष्करी वृत्ती दाखवतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * संवाद: गुंड: &amp;quot;म्हाताऱ्या, शांतपणे ऐक आणि सही कर. नाहीतर...**&lt;br /&gt;
 * मेजर देशपांडे (शांतपणे, पण करारी आवाजात): &amp;quot;सैन्यात असताना आम्ही शत्रूला एक संधी देतो. तुमच्या बिल्डरला सांगा, या जागेचा मालक अजून &#039;आऊट ऑफ ऑर्डर&#039; झालेला नाही. आणि पुन्हा इथे दिसलात, तर ही धमकी नाही, माझी &#039;ऑर्डर&#039; असेल - &#039;शॉट ऑन साईट&#039;!&amp;quot;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
याच दरम्यान, देशपांडे जोडपे पाहते की त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील तरुण पिढी अंमली पदार्थांच्या व्यसनात अडकली आहे. या तरुणाईचा गैरफायदा घेऊन बिल्डर त्यांनाही आपल्या कामासाठी वापरतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;&#039;&#039;प्रकरण ३&#039;&#039;&#039;: थरार आणि एका रहस्याची उकल&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
धमक्यांना जुमानत नाही हे पाहिल्यावर बिल्डरचे गुंड एका रात्री, देशपांडेंच्या अगदी जवळ राहणाऱ्या एका ज्येष्ठ जोडप्याची क्रूर हत्या करतात आणि ही घटना &#039;अपघात&#039; असल्याचे भासवतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या घटनेने अभय देशपांडे हादरून जातात. त्यांना समजते की हा केवळ जागेचा प्रश्न नाही, तर ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
* मेजर देशपांडे आपल्या गुप्त लष्करी कौशल्यांचा वापर करून या हत्येच्या तपासाला लागतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
* ते आपल्या काही जुन्या, विश्वासू मित्रांना (जे स्वतः &#039;सिनियर सिटीझन&#039; आहेत) एकत्र करतात. हे मित्र त्यांना माहिती आणि गुप्त मदत पुरवतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * प्रसंग: एका रात्री अभय देशपांडे, व्यसनात अडकलेल्या तरुणांना पकडतात आणि त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देतात. तरुणांमधील सुयोग गोऱ्हे याला मेजर देशपांडेंच्या धैर्यामुळे नवी दिशा मिळते आणि तो त्यांना बिल्डरच्या गैरकृत्यांविषयी माहिती देतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251018_225937_Google.jpg|thumb|300px|left]]&#039;&#039;&#039;प्रकरण ४&#039;&#039;&#039;: फायनल वॉर&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मिळालेल्या माहितीनुसार, बिल्डर धडके एका मोठ्या &#039;डील&#039;साठी देशपांडेंच्या बंगल्याजवळच्या गोदामात येणार असतो. अभय देशपांडे, आपल्या &#039;सिनियर सिटीझन&#039; टीमसह, आणि सुधारलेल्या तरुणाईच्या मदतीने एक शेवटचा, थरारक &#039;ऑपरेशन&#039; करण्याचा निर्णय घेतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
* गोदामात अभय देशपांडे आणि बिल्डरच्या गुंडांमध्ये प्रत्यक्ष संघर्ष होतो. मेजर देशपांडे त्यांच्या लष्करी कौशल्यांचा वापर करून एकट्याने अनेक गुंडांना सळो की पळो करून सोडतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
* लक्ष्मी देशपांडे, या वेळी फक्त पत्नी म्हणून नाही, तर एका लढवय्याची पत्नी म्हणून, वेळप्रसंगी &#039;वॉक-टॉकी&#039;ने आपल्या पतीला सूचना देत त्यांना मदत करतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
* अखेरीस, अभय देशपांडे बिल्डरला पकडतात आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन करतात. बिल्डरचा डाव उधळला जातो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;&#039;&#039;निष्कर्ष&#039;&#039;&#039;:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
चित्रपटाचा शेवट भावनिक असतो. मेजर जनरल अभय देशपांडे केवळ आपली मालमत्ताच नाही, तर समाजातील इतर ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही सोडवतात. त्यांनी सिद्ध केले की, &#039;सिनियर सिटीझन&#039; म्हणजे केवळ निवृत्त झालेले नागरिक नव्हे, तर &#039;अनुभवी, लढवय्ये आणि आत्मसन्मान असलेले नागरिक&#039; आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;वय वाढले तरी, हिम्मत नाही संपली&#039; हा संदेश देत हा चित्रपट एका सकारात्मक नोटवर संपतो.&lt;br /&gt;
[[Category:ज्येष्ठ नागरिक]]&lt;br /&gt;
[[Category:चित्रपट नाट्य परीक्षण]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95_%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8&amp;diff=185</id>
		<title>सिटीपीडिया थिंक-टॅंक फाउंडेशन</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95_%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8&amp;diff=185"/>
		<updated>2025-12-29T14:43:47Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;CityPedia is brain-child of [https://www.ashoka.org/en-in/fellow/anil-shaligram Shri Anil Shaligram], who is Ashoka Fellow since 2004. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
2004 मध्ये श्री अनिल शालिग्राम हे अशोका फेलो म्हणून निवडले गेले. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत लहानपणापासून सक्रिय असलेले अनिल यांनी सन 2000 च्या सुमारास  एक गांव - एक संगणक ही मोहीम राबविली, जिच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जवळपास ६५० गावात चळवळीचे कार्यकर्ते अनिलजींच्या नेतृत्त्वाखाली गावोगावी संगणक पोहोचण्यासाठी दिवस-रात्र फिरत होते. माहिती तंत्रज्ञानाची गंगा शेवटच्या खेडोपाडी पोहोचण्यासाठी त्यांनी केलेल्या मेहनतीचा परिणाम म्हणजे त्यांची अशोका फेलो म्हणून झालेली निवड. आज जगातील दहा निवडक शास्त्रज्ञांच्या मदतीने कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या क्षेत्रात तशाच प्रकारचे काम करीत असून त्यांची AI for Welfare of Commom Man ही संकल्पना खूप उपयुक्त असून अशोका फाउंडेशनने ही संकल्पनेला जागतिक प्रकल्पाचे प्रारूप बनविले असून त्यावर एक टीम पूर्ण वेळ काम करीत आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:सिटीपीडिया]] [[Category:ठाण्यातील संस्था उपक्रम]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C:_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95&amp;diff=183</id>
		<title>साठवणींचा कोलाज: मोहन कर्णिक</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C:_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95&amp;diff=183"/>
		<updated>2025-12-29T14:43:47Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&#039;&#039;&#039;जुन्या ठाणे शहरातील हृद्य आठवणींचा लेख संग्रह---&#039;&#039;&#039;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251022_080950_WhatsApp.jpg|431x431px|border|right]]&lt;br /&gt;
&amp;lt;Br&amp;gt;‘साठवणींचा कोलाज’ म्हणजे एक प्रकारे माझे आत्मकथनच! आत्मचरित्र लिहिण्याएवढा मी मोठा साहित्यिक नाही, पण आत्मकथन नक्कीच करू शकतो. माझ्या जडणघडणीतल्या सर्व नातेवाइकांना, तसेच शाळा-कॉलेज-कचेरीच्या मित्र-मैत्रिणी आणि सहकाऱ्यांना, त्याचप्रमाणे ठिकठिकाणी येता-जाता भेटलेल्या भल्या माणसांना मी जाहीरपणे धन्यवाद देऊ इच्छितो. कोणतीही गोष्ट आपल्या घरापासून सुरू करावी असे म्हणतात...&lt;br /&gt;
&amp;lt;Br&amp;gt;-एम. विमल मोहन (मोहन कर्णिक) &lt;br /&gt;
&amp;lt;Br&amp;gt;डिंपल पब्लिकेशन्सनी नुकतेच प्रकाशित केलेले एम. विमल मोहन (मोहन कर्णिक) यांच्या &#039;साठवणींचा कोलाज&#039; या पहिल्यावहिल्या पुस्तकातील काही प्रकरणं इथे आपल्याकरता ऑडिओ स्वरुपात...&lt;br /&gt;
&amp;lt;Br&amp;gt;&lt;br /&gt;
{| class=&amp;quot;wikitable&amp;quot; style=&amp;quot;width: full; float: centre; border: 1px solid #a2a9b1; margin-left: 1em; background-color: #f8f9fa; border-spacing: 3px; font-size: 90%;&amp;quot;&lt;br /&gt;
|+ style=&amp;quot;font-size: 110%; font-weight: bold; background-color: #c9d7de; padding: 0.5em;&amp;quot; | 🌸 साठवणींचा कोलाज 🌸 &lt;br /&gt;
&amp;lt;Br&amp;gt;आयुष्यातील हास्य, आसव आणि गोड आठवणींचा सुंदर कोलाज… &lt;br /&gt;
&amp;lt;Br&amp;gt;लेखक : एम. विमल मोहन (मोहन कर्णिक)&lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
! style=&amp;quot;background-color: #f2f5f7; width: 25%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन्स &lt;br /&gt;
| style=&amp;quot;background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | संपर्क: 📞 922 693 7924 &lt;br /&gt;
&amp;lt;Br&amp;gt;🌐 www.dimplepublication.com&lt;br /&gt;
&amp;lt;Br&amp;gt;(&#039;साठवणींचा कोलाज&#039; सर्च करा, पुस्तक उपलब्ध.)&lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
! style=&amp;quot;background-color: #f2f5f7; width: 25%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | 📖 किंमत : ₹४५०/-&lt;br /&gt;
| style=&amp;quot;background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | जुन्या आठवणींना उजाळा... &amp;lt;Br&amp;gt;सर्व ठाणेकरांनी एकदा वाचावा असा अनुभव!&lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
! style=&amp;quot;background-color: #f2f5f7; width: 25%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; |Online खरेदी..&lt;br /&gt;
| style=&amp;quot;background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; |&amp;lt;/Br&amp;gt;Amazon:https://amzn.in/d/hBhm8U0&amp;lt;/Br&amp;gt;डिंपल प्रकाशन : http://bit.ly/4o1JWwn&amp;lt;/Br&amp;gt;अक्षरग्रंथ : http://bit.ly/4741GkY&lt;br /&gt;
|}&lt;br /&gt;
&amp;lt;Br&amp;gt;&lt;br /&gt;
{| class=&amp;quot;wikitable&amp;quot; style=&amp;quot;width: full; float: centre; border: 1px solid #a2a9b1; margin-left: 1em; background-color: #f8f9fa; border-spacing: 3px; font-size: 90%;&amp;quot;&lt;br /&gt;
|+ style=&amp;quot;font-size: 110%; font-weight: bold; background-color: #c9d7de; padding: 0.5em;&amp;quot; | साठवणींचा कोलाज या पुस्तकातील काही प्रकरणांचे ऑडिओ, थेट लेखकाच्याच तोंडून ऐका !!!&lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
! style=&amp;quot;background-color: #f2f5f7; width: 20%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | प्रकरण १&amp;lt;Br&amp;gt;कर्णिकांचा वाडा&lt;br /&gt;
| style=&amp;quot;background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | [[File:कर्णिकांचा_वाडा.mp3]]&lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
! style=&amp;quot;background-color: #f2f5f7; width: 20%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | प्रकरण २&amp;lt;Br&amp;gt;खंडू रांगणेकर&lt;br /&gt;
| style=&amp;quot;background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | [[File:खंडू_रांगणेकर.mp3]]&lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
! style=&amp;quot;background-color: #f2f5f7; width: 20%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | प्रकरण ३&amp;lt;Br&amp;gt;पवार मास्तर&lt;br /&gt;
| style=&amp;quot;background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | [[File:पवार_मास्तर.mp3]]&lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
! style=&amp;quot;background-color: #f2f5f7; width: 20%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | प्रकरण ४&amp;lt;Br&amp;gt;किशोर कर्नावट&lt;br /&gt;
| style=&amp;quot;background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | [[File: किशोर_कर्णावट.mp3]]&lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
! style=&amp;quot;background-color: #f2f5f7; width: 20%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | प्रकरण ५&amp;lt;Br&amp;gt;शंकर दगडे&lt;br /&gt;
| style=&amp;quot;background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | [[File:शंकर_दगडे.mp3]]&lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
! style=&amp;quot;background-color: #f2f5f7; width: 20%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | प्रकरण ६&amp;lt;Br&amp;gt;पाच आणेवाला वैद्य&lt;br /&gt;
| style=&amp;quot;background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | [[File:पाच_आणेवाला_वैद्य.mp3]]&lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
! style=&amp;quot;background-color: #f2f5f7; width: 20%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | प्रकरण ७&amp;lt;Br&amp;gt;श्री अण्णा पट्टेकर महाराज&lt;br /&gt;
| style=&amp;quot;background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | [[File:श्री_अण्णा_पट्टेकर_महाराज.mp3]]&lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
! style=&amp;quot;background-color: #f2f5f7; width: 20%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | प्रकरण ८&amp;lt;Br&amp;gt;नूरीबाबांचा दर्गा&lt;br /&gt;
| style=&amp;quot;background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | [[File:नूरीबाबांचा_दर्गा.mp3]]&lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
! style=&amp;quot;background-color: #f2f5f7; width: 20%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | प्रकरण ९&amp;lt;Br&amp;gt;चरईतील हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण&lt;br /&gt;
| style=&amp;quot;background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | [[File:चरईतील_हिंदी_चित्रपटाचे_चित्रीकरण.mp3]]&lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
! style=&amp;quot;background-color: #f2f5f7; width: 20%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | प्रकरण १०&amp;lt;Br&amp;gt;मामलेदार मिसळ&lt;br /&gt;
| style=&amp;quot;background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | [[File:मामलेदार_मिसळ.mp3]]&lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
! style=&amp;quot;background-color: #f2f5f7; width: 20%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | प्रकरण ११&amp;lt;Br&amp;gt;आई&lt;br /&gt;
| style=&amp;quot;background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | [[File:आई.mp3]]&lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
! style=&amp;quot;background-color: #f2f5f7; width: 20%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | प्रकरण १२&amp;lt;Br&amp;gt;डॉ. इंगळहळीकर&lt;br /&gt;
| style=&amp;quot;background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | [[File:डॉ._इंगळहळीकर_.mp3]]&lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
! style=&amp;quot;background-color: #f2f5f7; width: 20%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | प्रकरण १३&amp;lt;Br&amp;gt;दादाजू&lt;br /&gt;
| style=&amp;quot;background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | [[File:दादाजू.mp3]]&lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
! style=&amp;quot;background-color: #f2f5f7; width: 20%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | प्रकरण १४&amp;lt;Br&amp;gt;धाकली बाय&lt;br /&gt;
| style=&amp;quot;background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | [[File:धाकली_बाय.mp3]]&lt;br /&gt;
|-&lt;br /&gt;
! style=&amp;quot;background-color: #f2f5f7; width: 20%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | प्रकरण १५&amp;lt;Br&amp;gt;बबन वडापाव&lt;br /&gt;
| style=&amp;quot;background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;&amp;quot; | [[File:बबन_वडापाव.mp3]]&lt;br /&gt;
|}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:ई-बुक ऑडिओ लेख]]&lt;br /&gt;
[[Category:ठाणे संबंधित]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0&amp;diff=181</id>
		<title>साक्षेपी संपादक आणि माजी खासदार कुमार केतकर</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0&amp;diff=181"/>
		<updated>2025-12-29T14:43:46Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;[[File:Ketkar.jpg|right|300px]]&lt;br /&gt;
&#039;&#039;&#039;कुमार केतकर&#039;&#039;&#039; हे ठाण्याचे रहिवाशी, राज्यसभेतील माजी खासदार (3 April 2018 – 3 April 2024) आणि प्रतिथयश पत्रकार आहेत. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==वृत्तपत्रीय कारकीर्द==&lt;br /&gt;
दैनिक लोकसत्ताचे प्रमुख संपादक, दिव्य मराठी, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत या दैनिकांचे माजी मुख्य संपादक, &#039;डेली आॅब्झर्वर&#039;चे निवासी संपादक आणि इकोनॉमिक टाइम्सचे विशेष प्रतिनिधी&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==प्रकाशित साहित्य==&lt;br /&gt;
* बदलते विश्व (लेखमाला, प्रेस्टीज प्रकाशन)&lt;br /&gt;
* शिलंगणाचं सोनं (म.टा. मध्ये असतांना लिहिलेल्या अग्रलेखांचा संग्रह १९९४ ते १९९८, मेहता प्रकाशन)&lt;br /&gt;
* विश्वामित्राचे जग (अनुभव प्रकाशन)&lt;br /&gt;
* ज्वालामुखी तोंडावर&lt;br /&gt;
* कथा स्वातंत्र्याची &lt;br /&gt;
* त्रिकाल वेध &lt;br /&gt;
* वयम् ह्या किशोरवयीन मुलांसाठीच्या दर्जेदार मराठी वाचन साहित्याच्या सल्लागार मंडळात सक्रिय सहभाग&lt;br /&gt;
[[File:BadalteVishwa.jpg|right|300px]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==पुरस्कार==&lt;br /&gt;
* लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार: पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने (इ.स.२०१०)&lt;br /&gt;
* पद्मश्री पुरस्कार (इ.स.२००१)&lt;br /&gt;
* राजीव गांधी पुरस्कार&lt;br /&gt;
* नवरत्न पुरस्कार&lt;br /&gt;
* रत्नदर्पण पुरस्कार&lt;br /&gt;
* चिंतामणराव देशमुख पुरस्कार: अर्थविषयक लिखाणाबद्दल&lt;br /&gt;
* महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) च्या वतीने जीवन गौरव पुरस्कार (इ.स.२०१४)&lt;br /&gt;
* Award for journalistic excellence as &amp;quot;Indian Affairs Transformational Journalist of the Decade” at 9th Annual India Leadership Conclave &amp;amp; Awards 2018&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==राज्यसभेत कुमार केतकर==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;&#039;&#039;या लेखाचा मूळ मसुदा मराठी विकिपीडियातील [https://mr.wikipedia.org/wiki/कुमार_केतकर कुमार केतकर] या लेखावरून घेतला आहे.&#039;&#039;&#039;&lt;br /&gt;
 &lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील रथी महारथी]] [[Category:लोकप्रतिनिधी]]&lt;br /&gt;
{{Template:Edit}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0_%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F,_%E0%A4%A8%E0%A5%8C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE,_%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87&amp;diff=179</id>
		<title>सरस्वती मंदिर ट्रस्ट, नौपाडा, ठाणे</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0_%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F,_%E0%A4%A8%E0%A5%8C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE,_%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87&amp;diff=179"/>
		<updated>2025-12-29T14:43:46Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;सरस्वती मंदिर ट्रस्ट, नौपाडा, ठाणे ही संस्था ठाण्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण (मराठी आणि सीबीएसई माध्यम) देणाऱ्या शाळा चालवते. सरस्वती मंदिर ट्रस्ट ही ठाण्यातील एक अत्यंत जुनी आणि प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;शैक्षणिक योगदान:&amp;lt;/b&amp;gt; संस्थेचा शिक्षणात ६२ वर्षांपेक्षा अधिक उत्कृष्ट असा वारसा आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;वर्तमान उपक्रम:&amp;lt;/b&amp;gt; संस्थेचे कार्यकारी विश्वस्त [[सुरेंद्र दिघे]] यांच्या नेतृत्वाखाली, नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत कौशल्य विकासावर भर देत, &#039;पेरणी ते कापणी&#039; सारखे अभिनव उपक्रम राबवले जात आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील संस्था उपक्रम]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE&amp;diff=177</id>
		<title>समूह विकास क्लस्टर योजना</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE&amp;diff=177"/>
		<updated>2025-12-29T14:43:46Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;:ठाणे शहरातील क्लस्टर योजना: खरं काय? पुढे काय? कोणाचा फायदा? &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
क्लस्टर योजना मूलतः एक चांगली योजना आहे मात्र [[ठाणे महानगरपालिका]] प्रशासन आणि ठाण्यातील प्रभावी राजकारणी आणि लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने ती राबवित आहे, यातून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होतात. या योजनेची विस्तृत माहिती आणि संबंधित सर्व दस्तावेज उपलब्ध केले जात नाहीत, मागून देखील दिले जात नाहीत, पूर्ण माहिती न देण्याची पालिका अधिकाऱ्यांची वृत्तीवर सातत्याने टीका होत आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ठाणे शहराच्या बेसुमार वाढीमुळे आणि अनधिकृत इमारतींच्या प्रचंड संख्येमुळे मूलभूत सुविधांवर प्रचंड ताण आहे, मूलभूत सुविधा पुरविता येत नाहीत, अनेक इमारती धोकादायक असल्याने जीवित व मालमत्ता हानी टाळणे ही निकडीची गरज आहे, मात्र या सर्व रोगांवर क्लस्टर हा एक जालीम उपाय आहे, असे भासवले जात आहे. हे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहे. क्लस्टर योजना आणण्यामागची खरी कारणे समजून घेणे गरजेचे आहे&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी आणि प्रभागाचा नियोजनबद्ध विकास करणे हे जर उद्दिष्ट असेल तर योजनेची माहिती सर्वांपर्यंत योग्य स्वरूपात देणे व सर्व प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग करून अंमलबजावणी करणे हे खूप महत्वाचे आहे. क्लस्टर योजनेत बिल्डरांचा वारेमाप फायदा होईल आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येईल, ही दाट शक्यता असल्याने आणि क्लस्टर योजनेतील अनेक तरतुदी पुरेशा स्पष्ट नसल्याने अजूनही राहिवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशावेळी बाधित नागरिकांना मदत आणि योग्य सल्ला देणे ही सगळ्यांची (महापालिका, लोक-प्रतिनिधी, संस्था, नागरिक संघटना, तज्ञ) जबाबदारी आहे पण ते होताना दिसत नाही. क्लस्टर योजना स्थानिक मूलनिवासी नागरिकांसाठी नाही तर शहर वाढत असताना रोजगारासाठी आलेल्या आणि परवडत नसल्याने वस्त्या आणि अनधिकृत घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आहे, अधिकृत सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा यात दर्शनी काहीही लाभ होणार नाही, झाला तर तोटाच होईल, नुकसान होईल असे वरकरणी दिसून येत आहे, क्लस्टर योजनेतून सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे दूर करून त्या जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न असावा, अनधिकृत घरात राहणाऱ्यांना मात्र घर व जमीन मालकीची मिळणार असे दिसून येते. &lt;br /&gt;
 &lt;br /&gt;
क्लस्टर योजनेची 5 जुलै 2017 ची अधिसूचना मराठीत नाही तर इंग्रजीत आहे, त्यात अनेक गोष्टींचा पुरेसा खुलासा नाही, शासनाने तयार केलेला व उच्च न्यायालयात सादर केलेला इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल लोकांसाठी उपलब्ध नाही, 44 आराखडे ज्यावर हरकती व सूचना मागविल्या जात आहेत, त्यात फक्त नकाशे असून ते पूर्ण अस्पष्ट आहेत व पुरेशी लेखी माहिती उपलब्ध नाही. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आडवी वस्ती उभी करणे आणि उपलब्ध जमिनीचा वापर रस्ते, मैदाने, सरकारी कार्यालये, पालिकेच्या योजना, पार्किंग यासाठी करणे, हा जरी उद्देश वरकरणी दिसत असला तरी एकूणच योजनेत लोकांना जबरदस्ती करून सामावून घेतले जाईल, अशी भीती व्यक्त झाली कारण वस्त्या, अनधिकृत इमारती यामध्ये राहणाऱ्या लोकांना स्वप्न दाखवून त्यांच्या मदतीने अधिकृत इमारतींवर दबाव आणला जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच व्यापक जनसहभाग, योजनेचे खरे स्वरूप, त्यातील खाचा खळगा, त्यातील अपुऱ्या तरतुदी यावर जनतेच्या शंकांना उत्तर देत व्यापक जनजागरण करून लोकांच्या सूचना घेऊन आराखडा परिपूर्ण केला जायला हवा, सध्याचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे करतील याची सुतराम शक्यता नाही कारण या योजनेत भरपूर फायदा आहे असे सांगून गलोगल्ली प्रचार सुरू आहे. कोणतीही तरतूद नसताना लोकांचे फॉर्म भरण्यात पुढे आहेत आणि यावर अपप्रचारावर कोणाचेही नियंत्रण नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
महापालिका क्षेत्रात अनधिकृत इमारती, सरकारी जागांवर अतिक्रमणे, त्यातून तयार झालेल्या वस्त्या हे सर्व ज्यांच्या आशीर्वादाने झाले त्यांच्यावर काहीही कारवाई करण्याच्या सर्व शक्यता आता बाद होणार आहेत आणि ज्यांनी बेकायदेशीर कामे केली असे भूमी माफिया नव्या योजनेत घरे मिळवून देण्यासाठी सक्रिय होणार आहेत, वस्त्यांमध्ये त्यांचे काम सुरु झाल्याचे कळते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या सर्व योजनेत 44 पैकी जरी सुरुवातीचया आठ आराखड्यानुसार काम सुरू झाले तर तयार होणारे debris, कचरा कुठे टाकला जाणार, या जागेतील सर्व रहिवाशांना तात्पुरता निवारा कोण देणार, कुठे देणार, रहिवाशी, रहिवाशांना घरे, रहिवाशांना सुविधा यांच्या पलीकडे जाऊन यावर कोणीही, आयुक्त किंवा अन्य अधिकारी सुद्धा, लोकप्रतिनिधी सुद्धा काहीही भाष्य करीत नाहीत, अधिसूचनेत देखील याचे कुठे स्पष्टीकरण नाही... No Clarity, No Transparency, अशी ही योजना मारून मुटकून यशस्वी करण्याकडे कल असेल तर प्रदूषण, पर्यावरण, विस्थापन, सध्याची वाहतूक याबाबत अधिक गंभीर प्रश्न उपस्थित होणार आहेत&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शहरातील बिल्डर-धार्जिणे राजकारण, खाजगी कंत्राटदारांचे वर्चस्व, सामान्य माणसाच्या नावावर होणाऱ्या विकासातून, विकास-प्रक्रियेतून सामान्य माणसाला हद्दपार करण्याचे उघड प्रयत्न, एकूणच विकासाची पर्यावरण-विरोधी दिशा, विकास योजनेत असलेला शून्य जनसहभाग... यामुळे शहरांचे वेगाने खच्चीकरण होत आहे. अशावेळी समाजातील जाणत्या लोकांनी क्लस्टरला पर्याय सुचविला पाहिजे, जनसामान्यांसाठी धोरणे बनतील, असा आग्रह धरला पाहिजे. शासनाला प्रश्न विचारले पाहिजेत, त्यातून नवीन पर्याय पुढे येऊ शकतील, गावठाणांना आणि जनतेला स्वत:च्या जागेचा विकास (स्वयं पुनर्विकास) करायला पुढे येऊ दिले पाहिजे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सारांश:&lt;br /&gt;
क्लस्टर योजनेचे वास्तव भयंकर आहे, योजनेत अनेक त्रुटी आहेत, न्यायपूर्ण आणि नियमात बसून योजना राबविली जाईल, याबाबत जनता साशंक आहे, योजना अथपासून इतिपर्यंत मार्गी लागेल अशी शक्यता वाटत नाही, पण तरीही योजना म्हणून आपण तिचे स्वागत करण्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही कारण शहरातील एक मोठा घटक आहे, वस्त्यांमध्ये राहणारा, अनधिकृत इमारतीत राहणारा, धोकादायक इमारतीत राहून अटळ मरणाची वाट पाहत असलेला, अशांना सुंदर स्वप्न दाखविले जात आहे. लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category: नगर नियोजन]]&lt;br /&gt;
[[Category: नागरी समस्या]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80&amp;diff=175</id>
		<title>समाजाचे देणे मानणारे व्यावसायिक जयंत कुलकर्णी</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80&amp;diff=175"/>
		<updated>2025-12-29T14:43:46Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;सामाजिक उद्यमी: जयंत कुलकर्णी आणि &#039;We Need You&#039;&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:jayantkulkarni.gif|350px|right]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====प्रेरणा: कॉर्पोरेट जगातून समाजाच्या हाकेपर्यंत====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जयंत कुलकर्णी हे नाव [[ठाणे शहर|ठाण्याच्या]] व्यावसायिक आणि सामाजिक जगतात आदराने घेतले जाते. [[एपिकॉन्स कन्सल्टन्टस प्रा. लिमिटेड|Epicons Consultants Pvt. Ltd.]] या प्रतिष्ठित स्ट्रक्चरल इंजिनियरिंग क्षेत्रातील कंपनीचे ते संस्थापक आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीचा पाया अभियांत्रिकी अचूकतेचा आग्रह, व्यवस्थापन कौशल्य आणि प्रामाणिकपणा या मूल्यांवर भक्कमपणे उभा आहे. परंतु, ही ओळख त्यांच्या कार्याची फक्त एक बाजू आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि जीवनाचा खरा केंद्रबिंदू आहे, ‘We Need You’ ह्या संस्थेच्या भरीव सामाजिक कार्यातून त्यांची सामाजिक उत्तरदायित्वाबद्दलची कळकळीची भावना स्पष्ट दिसून येते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मित्रवर्य अतुल गोरे यांच्या पुढाकारातून जयंत कुलकर्णी, काही व्यावसायिक आणि काही मित्रांनी मिळून अर्थपूर्ण जीवनासाठी समाजासाठी काहीतरी ठोस करत आले पाहिजे, समाजाला काहीतरी परत देण्याच्या निःस्वार्थ भावनेतून ‘We Need You’ या संस्थेची स्थापना केली आणि आपल्या सर्व विश्वस्त सहकाऱ्यांच्या मदतीने समाज ऋण फेडण्याचा एक आदर्श जयंत कुलकर्णी यांनी उभा केला आहे. गेली तब्बल चार दशके ही संस्था ठाणे आणि नवी मुंबई परिसरात अविरतपणे कार्यरत आहे. या प्रदीर्घ काळात चालणारी पूर्व प्राथमिक शाळा, बाल विकास मंदिर, याशिवाय पूरक शिक्षणासाठी आणि स्त्रियांना रोजगारक्षम बनवण्यासाठी, सामाजिक प्रबोधनासाठी अनेक उपक्रम संस्था राबवते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====सामाजिक कार्यात व्यावसायिक दृष्टी====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शिक्षण आणि भविष्याची पायाभरणी, आरोग्य व वैद्यकिय सहाय्य, महिला सक्षमीकरण, जाणीव जागृती (कलांना प्रोत्साहन, युथ कट्टा, सत्यशोधक कट्टा), सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार, ह्या उपक्रमांसाठी सामाजिक कार्यासाठी लागणारा वेळ, ऊर्जा आणि स्वतःचा निधी खर्च करण्याची त्यांची तयारी असतेच, पण संस्थेचे काम नियोजनबद्ध रीतीने व्हावे यासाठीही ते आग्रही असतात. &amp;quot;We Need You&amp;quot; (आम्हाला तुमची गरज आहे), हे केवळ घोषवाक्य नाही, तर ते संस्थेचे तत्त्वज्ञान आहे. याचा अर्थ असा की, संस्थेचे कार्य कोणत्याही एका व्यक्तीवर किंवा दात्यावर अवलंबून नाही. ते समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग, प्रत्येक माणसाची मदत आणि समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान आवश्यक मानते. हेच तत्त्वज्ञान या संस्थेच्या चार दशकांच्या सातत्याचे रहस्य आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====सामाजिक कार्याचे तत्त्वज्ञान====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जयंत कुलकर्णी आणि ‘We Need You’ संस्थेचा प्रवास हा ‘शांतपणे, पण अमूल्य कार्य’ करण्याचा आदर्श आहे. त्यांनी ‘कॉर्पोरेट शिस्त + सामाजिक बांधिलकी = परिवर्तनाची ऊर्जा’ हे समीकरण ठाणे आणि नवी मुंबई परिसरामध्ये जिवंत ठेवले आहे. आज हजारो कुटुंबे, विद्यार्थी, महिला आणि गरजू वर्ग या संस्थेच्या निःस्वार्थ सेवेने उभे राहिले आहेत आणि हेच संस्थेचे सर्वात मोठे यश आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====Epicons Consultants Pvt Ltd====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील रथी महारथी]]&lt;br /&gt;
{{Template:Edit}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80:_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8_%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87&amp;diff=173</id>
		<title>सदाशिव कुलकर्णी: स्वप्न ठाण्याच्या कला-रचनेचे</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80:_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8_%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87&amp;diff=173"/>
		<updated>2025-12-29T14:43:46Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;[[File:Screenshot_20251203_063901_Chrome.jpg|400px|right]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==सदाशिव कुलकर्णी: स्वप्न ठाण्याच्या कला-रचनेचे==&lt;br /&gt;
[[​ठाणे शहर]] हे केवळ तलावांचे शहर नाही, तर ते एक सांस्कृतिक आणि कलात्मक वारसा जपणारे शहर आहे. या शहराच्या कलाविश्वाला समृद्ध करण्यात अनेक दिग्गजांचा हातभार लागला आहे. यातीलच एक अग्रगण्य नाव म्हणजे श्री. सदाशिव कुलकर्णी. एक संवेदनशील चित्रकार, कसलेले शिल्पकार आणि हजारो विद्यार्थ्यांना कलेची दृष्टी देणारे आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. वारली चित्रकला समाजात आदराने &#039;मास्टर जी&#039; म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सदाशिव कुलकर्णी यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​==शैक्षणिक पार्श्वभूमी आणि जे.जे.चा वारसा==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​सदाशिव कुलकर्णी यांची कलात्मक जडणघडण भारतातील सर्वात प्रतिष्ठित अशा &#039;सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई&#039; येथे झाली. जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेणे हे कोणत्याही कलाकारासाठी एक स्वप्न असते. तिथे मिळणारे तांत्रिक ज्ञान आणि कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कुलकर्णी यांनी आत्मसात केला. त्यांच्या चित्रांमध्ये आणि शिल्पांमध्ये जे.जे. स्कूलच्या शिस्तीची आणि अभिजात कलेची छाप स्पष्टपणे दिसून येते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​==सिंघानिया स्कूल आणि ३३ वर्षांची अध्यापन तपश्चर्या==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​केवळ स्वत: चित्र काढणे यावर न थांबता, पुढच्या पिढीमध्ये कलेची आवड निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. ठाण्यातील नामांकित &#039;[[श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल]]&#039; मध्ये त्यांनी &#039;कला आणि हस्तकला विभाग प्रमुख&#039; (HOD - Art and Craft) म्हणून तब्बल २६ वर्षे सेवा बजावली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​एकूण ३३ वर्षांहून अधिक अध्यापनाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. या काळात त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना केवळ चित्रकला शिकवली नाही, तर त्यांना सौंदर्यदृष्टी दिली. त्यांचे अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात कला, आर्किटेक्चर आणि डिझाइनच्या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. एका शिक्षकाचे यश हे त्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीत असते, आणि त्या अर्थाने सदाशिव सर खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​==वारली चित्रकला आणि &#039;मास्टर जी&#039;==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​ठाणे जिल्हा आणि वारली चित्रकला हे एक अतूट समीकरण आहे. सदाशिव कुलकर्णी यांनी या लोककलेचा केवळ अभ्यासच केला नाही, तर ती आत्मसात करून तिचा प्रसारही केला. वारली चित्रकला समुदायात त्यांना आदराने &#039;मास्टर जी&#039; म्हटले जाते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​आदिवासी कलेचा साधेपणा आणि आधुनिक कलेचे तंत्र यांचा सुरेख संगम त्यांच्या मार्गदर्शनातून दिसून येतो. इंटरनॅशनल इंडियन फोक आर्ट गॅलरीसारख्या जागतिक व्यासपीठावर त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे. स्थानिक लोककलेला जागतिक दर्जा मिळवून देण्यात त्यांचा वाटा मोलाचा आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==बहुआयामी कलाकार: चित्र, शिल्प आणि डिझाइन==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​सदाशिव कुलकर्णी हे केवळ कॅनव्हासपुरते मर्यादित राहिले नाहीत. त्यांची कला विविध माध्यमांतून व्यक्त झाली आहे:&lt;br /&gt;
​चित्रकला व शिल्पकला: वास्तववादी चित्रांपासून ते अमूर्त शैलीपर्यंत आणि मातीच्या गोळ्याला आकार देणाऱ्या शिल्पकलेपर्यंत त्यांचा सहज वावर आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;मुखपृष्ठ डिझाइन (Book Cover Design):&amp;lt;/b&amp;gt; साहित आणि कला यांचा जवळचा संबंध आहे. कुलकर्णी यांनी अनेक पुस्तकांसाठी मुखपृष्ठे डिझाइन केली आहेत. पुस्तकाच्या गाभ्याला अनुरूप असे त्यांचे मुखपृष्ठ, वाचकाला पुस्तकाकडे आकर्षित करते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;कलास्पर्श (Kalasparsh):&amp;lt;/b&amp;gt; &#039;[[कलास्पर्श]]&#039; या त्यांच्या उपक्रमाद्वारे ते कला प्रसाराचे कार्य अविरत करत आहेत. सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष प्रदर्शनांतून ते रसिकांशी संवाद साधतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251203_102006_ChatGPT.jpg|500px|right]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==ठाण्यासाठी कला-योगदान==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​ठाणे शहराच्या सौंदर्यीकरणात आणि सांस्कृतिक जडणघडणीत त्यांचे योगदान अतुलनीय आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;कला साक्षरता:&amp;lt;/b&amp;gt; ठाण्यातील अनेक पिढ्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाल्या आहेत. यामुळे शहरात एक &#039;कला साक्षर&#039; (Art Literate) समाज निर्माण होण्यास मदत झाली आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;स्थानिक प्रकल्प:&amp;lt;/b&amp;gt; त्यांनी अनेक प्रतिष्ठित प्रकल्पांवर काम केले आहे, ज्याचा थेट फायदा ठाण्याच्या दृश्य सौंदर्याला झाला आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;वारली कलेचे जतन:&amp;lt;/b&amp;gt; ठाणे जिल्ह्याचे वैभव असलेली वारली कला शहरी भागात रुजवण्यात आणि तिला सन्मान मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​सदाशिव कुलकर्णी यांचे कार्य हे एका शांत, संयमी पण प्रभावी कलाकाराचे उत्तम उदाहरण आहे. जे.जे. स्कूलचे संस्कार, सिंघानिया स्कूलसारख्या संस्थेतील शिस्तबद्ध कारकीर्द आणि वारली कलेशी असलेली नाळ, यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी झाले आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​त्यांची कला केवळ भिंतीवर टांगलेल्या चित्रापुरती मर्यादित नसून, ती त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनात आणि ठाण्याच्या सांस्कृतिक वातावरणात जिवंत आहे. कलेच्या माध्यमातून समाज जोडण्याचे आणि सौंदर्य वाढवण्याचे त्यांचे स्वप्न आजही त्यांच्या कार्यातून अविरत सुरू आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==ठाणे शहराने कला क्षेत्राला योग्य न्याय दिला आहे का? दिला असल्यास ठाण्यातील एम्पी थिएटर का पडून आहेत? कलादालने बंद का आहेत? तुमचे मत याच ठिकाणी व्यक्त करा.==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:कला क्रीडा सांस्कृतिक]] [[Category:ठाण्यातील रथी महारथी]]&lt;br /&gt;
{{Template:Edit}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5_%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95:_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%AF_%E0%A4%93%E0%A4%95_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE&amp;diff=171</id>
		<title>संविधानाचे निःस्वार्थ रक्षक: न्यायमूर्ती अभय ओक यांचा जीवनप्रवास आणि न्यायनिवाडा</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5_%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95:_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%AF_%E0%A4%93%E0%A4%95_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE&amp;diff=171"/>
		<updated>2025-12-29T14:43:46Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;संविधानाचे निःस्वार्थ रक्षक: न्यायमूर्ती अभय ओक यांचा जीवनप्रवास आणि न्यायनिवाडा&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251030_165236_Google (1).jpg|308x308px|right]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओक हे भारतीय न्यायव्यवस्थेतील एक तेजस्वी आणि निष्ठावान व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. ठाण्यातील एका समृद्ध वैचारिक वारसा लाभलेल्या घरात त्यांचा जन्म झाला आणि याच संस्कारांच्या छायेत ते मोठे झाले. लहानपणापासूनच त्यांची ख्याती अतिशय कुशाग्र, हुशार आणि वाचनप्रिय अशी होती, ज्याचा प्रभाव त्यांच्या पुढील संपूर्ण कायदेशीर कारकिर्दीवर दिसून आला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==जीवनपट आणि न्यायप्रवासाची सुरुवात==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
न्यायमूर्ती अभय ओक यांचा जन्म २५ मे १९६० रोजी झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी. आणि एलएल.एम. (कायदा) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * वकिलीची सुरुवात: २८ जून १९८३ रोजी त्यांनी अधिवक्ता म्हणून नोंदणी केली. त्यांनी आपल्या वडिलांच्या (श्रीनिवास वामनराव ओक) मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा न्यायालयात वकिलीला सुरुवात केली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * उच्च न्यायालयात कारकीर्द: १९८५-८६ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि माजी लोकायुक्त श्री. व्ही. पी. टिपणीस यांच्या चेंबरमध्ये रुजू झाले. त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये आणि जनहित याचिकांमध्ये (PILs) यशस्वीरित्या बाजू मांडली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * न्यायाधीश म्हणून नियुक्ती: २९ ऑगस्ट २००३ रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली आणि १२ नोव्हिसर २००५ पासून ते स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले. मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी तब्बल १५ वर्षांहून अधिक काळ न्यायदानाच्या कामात मोलाचे योगदान दिले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * मुख्य न्यायमूर्ती: १० मे २०१९ रोजी त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * सर्वोच्च न्यायालय: ३१ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
न्या. ओक हे न्यायप्रिय, शिस्तबद्ध, प्रामाणिक आणि तत्परतेने निर्णय देणारे न्यायाधीश म्हणून विख्यात आहेत. त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संविधानाचा सखोल अभ्यास, त्यावरची असीम श्रद्धा आणि संविधानाचा अर्थ लावण्याची त्यांची अद्वितीय क्षमता. त्यांच्या प्रत्येक निकालात संविधानातील मूलभूत हक्क आणि संवैधानिक तत्त्वे जपण्याचा स्थायी भाव राहिलेला दिसतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==न्यायदान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण निर्णय (Landmark Judgements)==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
न्यायमूर्ती अभय ओक यांनी त्यांच्या प्रदीर्घ न्यायालयीन कारकिर्दीत, विशेषतः मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात, अनेक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक (Landmark) निर्णय दिले, जे आजही स्मरणात आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==मुंबई उच्च न्यायालयातील महत्त्वाचे निर्णय:==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
न्या. ओक यांनी महाराष्ट्रातील विविध सामाजिक आणि पर्यावरणीय प्रश्नांवर अत्यंत कठोर आणि स्पष्ट भूमिका घेतली:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * ध्वनी प्रदूषण (Noise Pollution): ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर आदेश दिले. धार्मिक उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान होणाऱ्या आवाजाच्या मर्यादेवर नियंत्रण आणले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमण: महाराष्ट्रातील बेकायदा बांधकामे, बेकायदा फलकबाजी आणि सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमणांविरुद्ध कठोर भूमिका घेत अनेक महत्त्वाचे आदेश दिले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * पर्यावरण आणि नदी प्रदूषण: नाशिकमधील गोदावरी नदीचे प्रदूषण, तसेच मुंबईतील तानसा जलवाहिनी लगतच्या बेकायदा झोपड्यांवरील कारवाई आणि पर्यावरण रक्षणाशी संबंधित अनेक संवेदनशील प्रकरणांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * जलयुक्त शिवार योजना आणि मराठवाडा पाणी प्रश्न: मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर आणि &#039;जलयुक्त शिवार&#039; योजनेतील अनियमिततेबाबत त्यांनी दिलेले आदेश विशेष महत्त्वाचे ठरले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाचे निर्णय आणि तत्त्वज्ञान:==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सर्वोच्च न्यायालयात न्या. ओक यांनी नागरिकांचे मूलभूत हक्क आणि संविधानिक स्वातंत्र्य जपण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि असंतोषाचे गुन्हेगारीकरण (Dissent and Free Speech): नागरिकांचे विचार स्वातंत्र्य (Freedom of Speech and Expression) हा संविधानाचा आधारस्तंभ आहे, असे मानून त्यांनी असंतोष व्यक्त करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या प्रवृत्तीबद्दल वेळोवेळी चिंता व्यक्त केली आणि असहमतीचे गुन्हेगारीकरण करण्यावर आक्षेप घेतला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * न्यायिक कठोरता: निवृत्तीच्या वेळी केलेल्या भाषणात त्यांनी स्पष्ट केले की, &#039;संविधानिक तत्त्वांचे पालन करण्याच्या प्रयत्नात त्यांनी काही वकिलांना दुखावले असेल, पण न्यायाधीशाने कधीही कोणालाही नाराज करण्यास मागेपुढे पाहू नये.&#039; न्यायाधीश हा नेहमीच दृढ, कठोर असला पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * संविधानिक स्वातंत्र्याचे रक्षण: सर्वोच्च न्यायालय हे एकमेव न्यायालय आहे जे संविधानिक स्वातंत्र्यांचे आणि संविधानाच्या निर्मात्यांच्या स्वप्नांचे रक्षण करू शकते, यावर त्यांचा ठाम विश्वास होता आणि ते साध्य करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==न्यायमूर्ती ओक यांचा वारसा==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
न्यायमूर्ती अभय ओक यांनी न्यायव्यवस्थेत अथक न्यायाधीश (Tireless Judge) म्हणून आपली ओळख निर्माण केली. ते नेहमी पूर्ण तयारीत असत आणि त्यांच्या निकालांमध्ये स्पष्टता व तत्त्वनिष्ठता दिसून येत असे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी त्यांच्या निवृत्तीच्या वेळी म्हटले होते की, &amp;quot;स्वातंत्र्य हा आपल्या संविधानाला बांधणारा धागा आहे आणि तो धागा घट्ट धरून ठेवल्याबद्दल न्यायमूर्ती ओक कायम स्मरणात राहतील.&amp;quot;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
त्यांच्या निवृत्तीमुळे भारतीय न्यायव्यवस्थेत संविधानाच्या एका खमक्या रखवालदाराची जागा रिकामी झाली आहे. न्यायमूर्ती अभय ओक यांचा प्रवास हा कायद्याच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आणि संविधानावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी एक प्रेरणास्रोत आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==सेवानिवृत्त न्या. अभय ओक यांच्याकडून यापुढे ठाणे शहरासाठी काय योगदान तुम्हाला अपेक्षित आहे ते कृपया एकच वाक्यात येथे लिहा.==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==या लेखाचे तुमचे रेटिंग एक स्टार ते पाच स्टार येथे नोंदवा==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील रथी महारथी]]&lt;br /&gt;
[[Category:पर्यावरण]]&lt;br /&gt;
[[Category:कोर्ट कायदा नियम]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3_:_%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8,_%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8,_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B3&amp;diff=169</id>
		<title>संजय मंगला गोपाळ : ज्ञान, तंत्रज्ञान, जनचळवळ</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3_:_%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8,_%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8,_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B3&amp;diff=169"/>
		<updated>2025-12-29T14:43:46Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;संजय मंगला गोपाळ : ज्ञान, तंत्रज्ञान, जनचळवळ&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251111_115139_Google.jpg|422x422px|right|border]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
संजय मंगला गोपाळ हे नाव म्हणजे विचार, कृती आणि संवेदनशीलतेचा अनोखा संगम. त्यांच्या जीवनाचा प्रवास म्हणजे अम्यास, निष्कर्ष आणि व्यापक जनप्रशिक्षण—या तीन शब्दांत त्यांची ओळख सामावलेली आहे. प्रगतिशील विचारसरणी, सामाजिक परिवर्तनाची निष्ठा आणि विज्ञान-तंत्रज्ञानावर असलेली गाढ श्रद्धा या तिन्हींचा संगम त्यांनी आपल्या जीवनात साधला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====शिक्षण आणि विज्ञानातील योगदान====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मुंबईतील व्ही.जे.टी.आय. (Veermata Jijabai Technological Institute) येथे ते प्रथम प्राध्यापक म्हणून कार्यरत होते आणि नंतर तेथे डीन झाले. शिक्षणात त्यांची भूमिका केवळ अध्यापनापुरती मर्यादित नव्हती, तर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक जबाबदारी आणि सर्जनशील विचार रुजवण्याची होती. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी विश्रांती न घेता समाजपरिवर्तनाच्या कामात स्वतःला झोकून दिले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि प्रयोगशील कार्य====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अमेरिकेत जाऊन त्यांनी नोबेल पारितोषिक विजेत्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली Renewable Energy, Energy Policy आणि Sustainable Technology या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर पी.एच.डी. पूर्ण केली. पर्यावरणपूरक ऊर्जा, टिकाऊ विकास आणि स्थानिक प्रयोगशील शिक्षण या क्षेत्रांत त्यांनी अनेक अभिनव उपक्रम केले. [[ठाणे शहर|ठाण्यात]] त्यांची स्वतःची शाळा &amp;quot;[[मो. ह. विद्यालय]]&amp;quot; तसेच अन्य ठिकाणी या विषयाला धरून त्यांनी काही प्रयोग केले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====सामाजिक चळवळींमधील सक्रिय नेतृत्व====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सहभाग तितकाच प्रभावी आहे. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आणि नॅशनल अलायन्स फॉर पीपल्स मुव्हमेंट (NAPM) या संस्थांमध्ये त्यांनी नेतृत्वाची जबाबदारी निभावली आहे. मेधा पाटकर यांच्या नर्मदा आंदोलनात ते दीर्घकाळ सक्रीय राहिले आहेत. लोकशाही, पर्यावरण, ऊर्जा आणि शिक्षण या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी एक धागा सतत जोडला—मानवकेंद्री विकासाचा.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====लेखन आणि संपादनातील बांधिलकी====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
लेखन हे त्यांच्या कार्याचे आणखी एक अंग आहे. आंदोलन मासिकाच्या संपादनात त्यांच्या सामाजिक बांधिलकी आणि विज्ञाननिष्ठतेचा ठसा स्पष्ट दिसतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====मानवकेंद्री प्रगतीचा संदेश====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ज्ञान आणि तंत्रज्ञान हे केवळ प्रगतीची निव्वळ साधने नाहीत, तर समाजपरिवर्तनाचीही शक्तिशाली माध्यम आहेत. त्याची धारणा आहे की खरी प्रगती ही प्रयोगशीलतेत, जागरूकतेत आणि लोकांशी जोडलेल्या कार्यात असते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====तुमचे मत, प्रतिक्रिया तुम्ही याच ठिकाणी नोंदवू शकता.====&lt;br /&gt;
‎&amp;lt;comments /&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील रथी महारथी]]&lt;br /&gt;
{{Template:Edit}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0:_%27%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%27_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82&amp;diff=167</id>
		<title>संजय केळकर: &#039;सुसंस्कृत&#039; आणि अभ्यासू</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0:_%27%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%27_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82&amp;diff=167"/>
		<updated>2025-12-29T14:43:46Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;संजय केळकर: &#039;सुसंस्कृत&#039; आणि अभ्यासू&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251127_114506_Google.jpg|450px|right]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ठाण्याच्या राजकारणात अनेक आक्रमक चेहरे आपण पाहिले आहेत, पण या गर्दीत एक शांत, संयमी आणि अभ्यासू चेहरा म्हणून संजय मुकुंद केळकर यांची ओळख आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) एक निष्ठावान नेते आणि [[ठाणे विधानसभा मतदारसंघ|ठाणे विधानसभा मतदारसंघाचे]] आमदार म्हणून त्यांनी आपली वेगळी छाप पाडली आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==जडणघडण आणि सामाजिक पार्श्वभूमी==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
संजय केळकर यांचे व्यक्तिमत्व हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) संस्कारातून घडलेले आहे. त्यांच्या जडणघडणीत शिस्त आणि राष्ट्रवादाचा मोठा वाटा आहे. राजकारणात येण्यापूर्वीपासूनच ते सामाजिक कार्यात सक्रिय होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
केवळ सत्तेसाठी राजकारण न करता, समाजकारणाचे एक साधन म्हणून त्यांनी राजकारणाकडे पाहिले. त्यांच्यावर लहानपणापासूनच मध्यमवर्गीय आणि सुसंस्कृत कौटुंबिक संस्कार झाले, जे त्यांच्या वागण्या-बोलण्यातून आजही दिसून येतात. ते उच्चशिक्षित असून, प्रश्नांचा अभ्यास करून मांडणी करण्यावर त्यांचा भर असतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==राजकीय कारकिर्दीचा आलेख==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
संजय केळकर यांचा राजकीय प्रवास तळागाळातून सुरू झाला. थेट आमदारकी न मिळवता त्यांनी टप्प्याटप्प्याने यश संपादन केले:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
१. &amp;lt;b&amp;gt;नगरसेवक ते आमदार:&amp;lt;/b&amp;gt; त्यांनी ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केले. स्थानिक प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
२. &amp;lt;b&amp;gt;कोकण पदवीधर मतदारसंघ:&amp;lt;/b&amp;gt; सुशिक्षित मतदारांचे प्रतिनिधित्व करणारा &#039;कोकण पदवीधर मतदारसंघ&#039; त्यांनी विधान परिषदेत गाजवला. या काळात त्यांनी शिक्षण आणि पदवीधरांच्या समस्यांवर आवाज उठवला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
३. &amp;lt;b&amp;gt;ठाणे शहर विधानसभा:&amp;lt;/b&amp;gt; २०१४ मध्ये त्यांनी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात भाजपचा झेंडा रोवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. २०१९ मध्येही त्यांनी पुन्हा विजय मिळवत आपली लोकप्रियता सिद्ध केली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==ठाण्यासाठी केलेले महत्त्वाचे योगदान==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
संजय केळकर यांनी ठाण्याच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या योगदानाचे काही प्रमुख पैलू:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * &amp;lt;b&amp;gt;क्लस्टर डेव्हलपमेंट (Cluster Development):&amp;lt;/b&amp;gt; जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न ठाण्यात गंभीर आहे. केळकर यांनी विधिमंडळात आणि शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून &#039;[[समूह विकास क्लस्टर योजना|क्लस्टर डेव्हलपमेंट]]&#039; योजना मार्गी लावण्यासाठी मोठे प्रयत्न केले. यामुळे हजारो ठाणेकरांना हक्काच्या आणि सुरक्षित घरांचे स्वप्न पाहता आले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * &amp;lt;b&amp;gt;पायाभूत सुविधा:&amp;lt;/b&amp;gt; [[ठाणे: वाहतूक कोंडीचा विळखा|ठाण्यातील वाहतूक कोंडी]] सोडवण्यासाठी &#039;कोपरी पुला&#039;चे रुंदीकरण असो किंवा मेट्रोचे जाळे, या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * &amp;lt;b&amp;gt;सांस्कृतिक वारसा जपणूक:&amp;lt;/b&amp;gt; ठाणे हे तलावांचे शहर आहे. तलावांचे सुशोभिकरणासोबतच ठाण्यातील सांस्कृतिक चळवळींना, नाट्यगृहांना आणि कलाकारांना बळ देण्याचे काम त्यांनी केले आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * &amp;lt;b&amp;gt;पर्यटन आणि पर्यावरण:&amp;lt;/b&amp;gt; येऊर आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या परिसराचे संवर्धन आणि तिथे इको-फ्रेंडली सोयीसुविधांसाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==आक्षेप आणि टीका==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सार्वजनिक जीवनात काम करताना टीका होणे स्वाभाविक आहे. संजय केळकर यांच्यावर फारसे गंभीर वैयक्तिक किंवा भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत, त्यांची प्रतिमा &#039;क्लीन&#039; मानली जाते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मात्र, काही वेळा विरोधकांकडून किंवा राजकीय विश्लेषकांकडून असा आक्षेप घेतला जातो की, ठाण्यासारख्या शहरात जिथे आक्रमक राजकारण चालते, तिथे केळकर यांची कार्यपद्धती काहीशी &#039;मवाळ&#039; किंवा अतिशय सावध असते. काही स्थानिक प्रकल्पांच्या वेगाबाबतही विरोधकांनी अधूनमधून प्रश्न उपस्थित केले आहेत. तरीही, संवादाने प्रश्न सोडवणारा नेता अशीच त्यांची ओळख कायम राहिली आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==निष्कर्ष==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
संजय केळकर हे केवळ राजकारणी नसून एक संवेदनशील समाजकारण करणारे व्यक्तिमत्व आहे. सत्तेचा वापर सामान्य माणसाच्या हितासाठी कसा करावा, याचे ते उत्तम उदाहरण आहेत. गोंगाटाच्या राजकारणात अभ्यासू वृत्तीने आणि शांत स्वभावाने ठाणेकरांच्या मनात त्यांनी एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==एकूण संपत्ती==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, संजय केळकर यांची एकूण संपत्ती सुमारे ५ कोटी ८९ लाख रुपये (₹५,८९,२६,७७९) इतकी आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==विधानसभेतील कामगिरी: एक &#039;जागृत&#039; लोकप्रतिनिधी==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
लोकप्रतिनिधीची खरी परीक्षा रस्त्यावरच्या कामासोबतच विधिमंडळाच्या सभागृहातही होत असते. या निकषावर संजय केळकर यांचे &#039;प्रोग्रेस कार्ड&#039; (Progress Card) अत्यंत समाधानकारक आणि प्रभावी राहिले आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * &amp;lt;b&amp;gt;प्रजा फाऊंडेशनचे मानांकन:&amp;lt;/b&amp;gt; लोकप्रतिनिधींच्या कामाचे मूल्यमापन करणाऱ्या &#039;प्रजा फाऊंडेशन&#039; (Praja Foundation) या नामांकित संस्थेच्या अहवालांमध्ये संजय केळकर यांनी सातत्याने अव्वल स्थान पटकावले आहे. अनेकदा त्यांना मुंबई-ठाणे पट्ट्यातून &#039;क्रमांक १ चे आमदार&#039; म्हणून गौरवण्यात आले आहे. हे रेटिंग त्यांच्या कामाच्या गुणवत्तेची पावती देते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * &amp;lt;b&amp;gt;प्रश्नांचा भडिमार:&amp;lt;/b&amp;gt; विधानसभेच्या अधिवेशनात केवळ उपस्थित राहणे नाही, तर सरकारला प्रश्न विचारून धारेवर धरण्यात ते अग्रेसर असतात. त्यांनी शेकडो &#039;तारांकित प्रश्न&#039; (Starred Questions) मांडले आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * &amp;lt;b&amp;gt;लक्षवेधी आणि चर्चा:&amp;lt;/b&amp;gt; [[ठाणे: वाहतूक कोंडीचा विळखा|ठाण्यातील वाहतूक कोंडी]], [[समूह विकास क्लस्टर योजना|क्लस्टर डेव्हलपमेंट]], आणि कोस्टल रोड यांसारख्या विषयांवर त्यांनी अनेकदा &#039;लक्षवेधी सूचना&#039; मांडून शासनाचे लक्ष वेधले आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * &amp;lt;b&amp;gt;१००% उपस्थितीचा आग्रह:&amp;lt;/b&amp;gt; अनेक अधिवेशनांमध्ये त्यांची सभागृहातील उपस्थिती ही १०० टक्क्यांच्या आसपास राहिली आहे, जी त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे द्योतक आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
थोडक्यात सांगायचे तर, केवळ घोषणाबाजी न करता कागदपत्रांचा अभ्यास करून आणि कायदेशीर बाबी तपासून प्रश्न मांडणारा हा लोकप्रतिनिधी आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;संजय केळकर यांच्याशी संपर्क कसा साधावा?&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
संजय केळकर हे जनसंपर्कात राहणारे नेते आहेत. नागरिक त्यांच्या कार्यालयात जाऊन किंवा डिजिटल माध्यमाद्वारे आपल्या समस्या मांडू शकतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
१. &amp;lt;b&amp;gt;जनसंपर्क कार्यालय (Thane Office):&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नागरिक प्रत्यक्ष भेटण्यासाठी त्यांच्या मुख्य कार्यालयात जाऊ शकतात. सहसा सकाळी किंवा संध्याकाळी भेटीची वेळ निश्चित केलेली असते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * &amp;lt;b&amp;gt;पत्ता:&amp;lt;/b&amp;gt; केळकर हाऊस, कोर्ट नाका, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, ठाणे (पश्चिम) - ४००६०१.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
२. &amp;lt;b&amp;gt;सोशल मीडिया (Digital Connect):&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आजच्या काळात सोशल मीडियाद्वारे त्यांच्याशी संपर्क साधणे सर्वात जलद माध्यम आहे. ते फेसबुक आणि एक्स (ट्विटर) वर सक्रिय असतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * &amp;lt;b&amp;gt;फेसबुक:&amp;lt;/b&amp;gt; Sanjay Kelkar Official Page&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * &amp;lt;b&amp;gt;X (Twitter):&amp;lt;/b&amp;gt; @KelkarSanjay (येथे तुम्ही त्यांना टॅग करून प्रश्न मांडू शकता.)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
३. &amp;lt;b&amp;gt;ईमेल (Email):&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तुम्ही तुमचे निवेदन किंवा तक्रार लेखी स्वरूपात ईमेलद्वारे पाठवू शकता.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * &amp;lt;b&amp;gt;ईमेल आयडी:&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
kelkarsanjay@gmail.com&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==आमदार केळकर यांच्याकडून ठाण्यासाठी तुमच्या काय अपेक्षा आहेत ते याच ठिकाणी मुद्दे मांडून लिहा.==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील रथी महारथी]]  [[Category:लोकप्रतिनिधी]]&lt;br /&gt;
{{Template:Edit}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%27%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9F_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8%27_%E0%A4%A4%E0%A5%87_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80:_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95_%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80&amp;diff=165</id>
		<title>श्रीमंतीचा &#039;कम्प्लीट मॅन&#039; ते भाड्याच्या घराचा प्रवासी: विजयपत सिंघानिया यांची हृदयद्रावक कहाणी</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%27%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9F_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8%27_%E0%A4%A4%E0%A5%87_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80:_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95_%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80&amp;diff=165"/>
		<updated>2025-12-29T14:43:46Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;श्रीमंतीचा &#039;कम्प्लीट मॅन&#039; ते भाड्याच्या घराचा प्रवासी: विजयपत सिंघानिया यांची हृदयद्रावक कहाणी&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ठाण्याजवळची &#039;रेमंड&#039; कंपनी म्हटलं की, आजही डोळ्यासमोर उभा राहतो &#039;द कम्प्लीट मॅन&#039;. या जगप्रसिद्ध ब्रँडचा पाया भक्कमपणे रचणारे आणि एकेकाळी हजारो कोटींच्या साम्राज्याचे मालक होते डॉ. विजयपत सिंघानिया. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ठाण्यातील जे.के. सिंघानिया स्कूल ही त्यांच्याच घराण्याची देणगी आहे. त्यांचा प्रवास खूप मोठा आणि प्रेरणादायी आहे, पण त्याहून अधिक त्यांची सध्याची व्यथा मनाला चटका लावणारी आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==ऐश्वर्य आणि कर्तृत्व==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
विजयपत सिंघानिया हे नुसते उद्योगपती नव्हते, तर धाडसी वैमानिक म्हणूनही जगभर त्यांची ओळख होती. त्यांनी &#039;रेमंड&#039; (Raymond) या कापड उद्योगाला देशातच नव्हे, तर जगात ओळख मिळवून दिली. त्यांनी अनेक रोमांचक हवाई विक्रम केले. त्यांनी १९८८ मध्ये हॉट एअर बलूनने सर्वाधिक उंचीवर उडण्याचा जागतिक विक्रम केला होता आणि लंडन ते दिल्ली असा २३ दिवसांचा मायक्रोलाइट विमानाने प्रवासही केला होता. त्यांच्या या कर्तृत्वामुळे त्यांना &#039;मुंबईचे शेरीफ&#039; हा सन्मानही मिळाला होता.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==वडिलांचा निर्णय ठरला आयुष्यातील मोठी चूक==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
उद्योग आणि वैमानिकीच्या जगात यशस्वी ठरलेले विजयपत सिंघानिया, कौटुंबिक जीवनात मात्र दुर्दैवी ठरले. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
२०१५ मध्ये त्यांनी आपल्या कुटुंबाच्या भवितव्याचा विचार करून, आपल्या मालकीचे रेमंड कंपनीतील सुमारे १,००० कोटी रुपयांचे शेअर्स आणि कंपनीची संपूर्ण सूत्रे आपला मुलगा गौतम सिंघानिया याच्या नावावर केली. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी निवृत्ती घेऊन मुलावर विश्वास ठेवला. हीच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी &#039;चूक&#039; ठरली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==व्यथा आणि संघर्ष==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
संपत्ती हातात येताच मुलाचे वागणे बदलले. विजयपत सिंघानानिया यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलाने त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरातून बाहेर काढले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कधीकाळी १२,००० कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले सिंघानिया यांना वयाच्या या टप्प्यावर मुंबईतील एका भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. मुलाने त्यांची गाडी आणि चालकही काढून घेतला, ज्यामुळे त्यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;संपूर्ण माणूस&#039; (The Complete Man) म्हणून जगासमोर आदर्श असणाऱ्या व्यक्तीला, उतारवयात मुलाकडून उपेक्षा मिळाली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मुलाने आपल्याला रस्त्यावर आणले आणि हीच त्यांच्या आयुष्याची सर्वात मोठी शोकांतिका आहे, अशी खंत त्यांनी अनेकदा सार्वजनिकरित्या व्यक्त केली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==शेवटचा संदेश==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आपल्या या कटू अनुभवानंतर विजयपत सिंघानिया यांनी प्रत्येक आई-वडिलांना एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तो म्हणजे, &amp;quot;आपल्या मुलांवर कितीही प्रेम असले तरी, आपली संपूर्ण संपत्ती आपल्या हयातीत त्यांच्या नावावर करू नका. स्वतःसाठी आणि पत्नीसाठी काहीतरी नक्कीच शिल्लक ठेवा, जेणेकरून उतारवयात कुणापुढे हात पसरावे लागणार नाहीत.&amp;quot;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
विजयपत सिंघानिया यांची ही कहाणी केवळ एका अब्जाधीश उद्योगपतीची नाही, तर पुत्रमोहात अडकलेल्या एका वडिलांची आणि बदलत्या काळातल्या कौटुंबिक संबंधांची एक हृदय हेलावून टाकणारी सत्यकथा आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
संपत्ती आणि यश कितीही मोठे असले तरी, शेवटच्या काळात कुटुंबाचे प्रेम आणि साथ नसेल तर ते सगळे व्यर्थ आहे, हेच त्यांचे जीवन आपल्याला शिकवते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
विजयपत सिंघानिया यांच्या कथेवरून अनेक प्रश्न निर्माण होतात:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
त्यांंच्या सारख्या अती धनाढ्य, शिर्षस्थ व्यक्तीवर अशा कौटुंबिक आणि वारसदारांकडून इतकी अवहेलनेची वेळ का यावी?&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
त्यांच्यावर झालेल्या या अन्यायासाठी &#039;पालक व वरिष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम, २००७&#039; या कायद्या अंतर्गत उपाय आणि न्याय उपलब्ध नाही का?&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==विजयपत सिंघानिया यांची शोकांतिका: &#039;कम्प्लीट मॅन&#039;ला हक्काच्या घरासाठी न्याय का मिळाला नाही?==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
विजयपत सिंघानिया, ज्यांनी &#039;रेमंड&#039; सारखे मोठे साम्राज्य उभे केले आणि ज्यांना &#039;द कम्प्लीट मॅन&#039; म्हणून ओळखले जाते, त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणी पाहून अनेक प्रश्न पडतात. इतके श्रीमंत आणि प्रतिष्ठित असूनही त्यांच्यावर मुलाने घराबाहेर काढण्याची वेळ का आणली? आणि कायद्याचे दरवाजे ठोठावूनही त्यांना न्याय का मिळाला नाही? या प्रश्नांची उत्तरे साध्या सोप्या भाषेत समजून घेऊया.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
१. श्रीमंत व्यक्तीवर ही वेळ का आली? (अति-विश्वासाची किंमत)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
विजयपत सिंघानिया यांच्यावर ही वेळ येण्यामागे सर्वात मोठे कारण होते &#039;पुत्रमोह&#039; आणि &#039;अति-विश्वास&#039;.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
* उत्तराधिकारी नेमला, पण स्वतःला बेघर केले: २०१५ मध्ये त्यांनी त्यांचे रेमंड कंपनीतील सुमारे १,००० कोटी रुपयांचे शेअर्स आणि कंपनीचा संपूर्ण कारभार आपला मुलगा गौतम सिंघानिया याच्या नावावर केला. &#039;म्हातारपणी तो आपला सांभाळ करेल&#039; या एका भावनिक आधारावर त्यांनी हे सर्व केले.&lt;br /&gt;
* कायदेशीर पकड ढिली: ही संपत्ती मुलाला &#039;गिफ्ट&#039; (भेट) म्हणून देण्यात आली. त्यांनी हस्तांतरण करताना, स्वतःच्या निवासाची आणि खर्चाची कोणतीही कठोर कायदेशीर अट घातली नाही. एकदा मालमत्ता पूर्णपणे दुसऱ्याच्या नावावर केली की, त्या मालमत्तेवर बोलण्याचा कायदेशीर हक्क देणारा गमावून बसतो.&lt;br /&gt;
* सत्तेचा आणि पैशाचा अहंकार: प्रचंड संपत्ती आणि कंपनीचे अनियंत्रित अधिकार हातात आल्यावर गौतम सिंघानियामध्ये अहंकार वाढला. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या अहंकारामुळे त्याने वडिलांना दूर केले. विजयपत सिंघानियांच्या म्हणण्यानुसार, मुलाने त्यांना त्यांच्या मलबार हिलच्या डुप्लेक्स घरातून काढून टाकले आणि त्यांची गाडी, चालकही काढून घेतले. थोडक्यात, प्रेम आणि विश्वासातून केलेले आर्थिक नियोजन चुकले आणि त्यानंतर मुलाला मिळालेल्या अनियंत्रित सत्तेचा गैरवापर यामुळे एका &#039;कम्प्लीट मॅन&#039;च्या वाट्याला &#039;इनकम्प्लीट&#039; आयुष्य आले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
२. कोर्टात धाव घेऊनही न्याय का मिळाला नाही? (कायद्याची मर्यादा)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
विजयपत सिंघानिया यांनी त्यांच्या हक्काच्या घरासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली होती. तरीही त्यांना लगेच आणि पूर्ण न्याय का मिळाला नाही, याची दोन मुख्य कारणे आहेत:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अ. मालमत्ता हस्तांतरणाचा प्रकार (Gifting vs. Will)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * प्रश्न हक्काचा होता, मालकीचा नाही: विजयपत सिंघानिया यांनी त्यांच्या मालकीचे शेअर्स (१,००० कोटींचे) मुलाला दान (Gift) म्हणून दिले होते. एकदा दान (गिफ्ट) दिल्यावर त्याची मालकी मुलाकडे गेली. त्यामुळे त्या शेअर्सवर पुन्हा दावा करणे कठीण होते.&lt;br /&gt;
 * घराचा गुंतागुंत: त्यांनी &#039;जेके हाऊस&#039;मधील डुप्लेक्स फ्लॅट मिळवण्यासाठी याचिका केली होती. हा फ्लॅट रेमंडच्या एका उपकंपनीच्या (पश्मिना होल्डिंग्स) मालकीचा होता, जी आता गौतमच्या नियंत्रणाखाली आहे.&lt;br /&gt;
 * हा फ्लॅट त्यांना पुनर्विकासाच्या करारानुसार मिळणे अपेक्षित होते, पण कंपनीने तांत्रिक कारणे देऊन नकार दिला. हा वाद मालकीचा नव्हे, तर &#039;कराराच्या पूर्ततेचा&#039; (Performance of Contract) बनला. त्यामुळे न्यायप्रक्रियेला वेळ लागला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ब. &#039;२००७ चा कायदा&#039; आणि उच्च न्यायालय (The Right Forum)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * विशेष कायद्याचा वापर नाही: ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी आणि त्यांनी भेट दिलेल्या मालमत्ता परत मिळवण्यासाठी &#039;पालक व वरिष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम, २००७&#039; नावाचा एक विशेष कायदा आहे.या कायद्यातील कलम 23 नुसार ज्येष्ठ नागरिकांनी आपली संपत्ती बक्षिसपत्र अथवा हक्कसोडपत्र करून देताना त्यात मुलांनी ज्येष्ठांचा सांभाळ करण्याची अट त्यात घातल्यास बक्षिसपत्र रद्द करता येते. परंतु या प्रकरणात ती अट घातली नसेल या कारणास्तव त्यांना संपत्ती परत मागता आली नसल्याची शक्यता आहे.&lt;br /&gt;
 * या कायद्यातील सोपा मार्ग: या कायद्यानुसार, ज्येष्ठ नागरिकाला मुलगा सांभाळत नसेल, तर त्यांनी प्रेमाने दिलेली मालमत्ता एका विशेष न्यायाधिकरणाकडे (Tribunal) अर्ज करून रद्द करता येते. हा मार्ग सामान्य न्यायालयापेक्षा सोपा आणि जलद असतो.&lt;br /&gt;
 * न्याय मिळण्यास विलंब: सिंघानिया यानी उच्च न्यायालयात (High Court) मोठी कायदेशीर लढाई सुरू केली. उच्च न्यायालयात अशा मालमत्ता आणि कराराच्या वादांना न्याय मिळायला अनेक वर्षे लागतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
थोडक्यात, विजयपत सिंघानिया यांच्या प्रकरणात संपत्ती हस्तांतरणात कलम 23 नुसार अट न घातल्याने त्यांना ज्येष्ठनागरिक देखभाल न्यायाधिकरणात जाता आले नसण्याची शक्यताआहे.&#039; त्यांना तातडीने न्याय मिळाला नाही आणि त्यांची कायदेशीर लढाई प्रदीर्घकाळ चालली. कायद्यात उपाय असूनही, त्याचा योग्य वेळी वापर न झाल्याने एका मोठ्या उद्योगपतीला भाड्याच्या घरात राहावे लागले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
यावरून सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आपली संपत्ती बक्षिसपत्र, हक्कसोड पत्र अथवा इतर कोणतेही कागदपत्र करताना वरील अटीचा समावेश त्यात करावा हा धडा या प्रकरणात मिळाला आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;वेळ पडल्यास तज्ञ वकिलांचा सल्ला घ्यावा किंवा ज्येष्ठ नागरिक संघटनांची मदत घ्यावी.&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:ज्येष्ठ नागरिक]]&lt;br /&gt;
[[Category:लक्षवेधी बातम्या]]&lt;br /&gt;
[[Category:कोर्ट कायदा नियम]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F:_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%3F_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8C%E0%A4%A2_%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2&amp;diff=163</id>
		<title>श्रीदेवीचा इंग्लिश विग्लिश चित्रपट: माझी किंमत काय? एका प्रौढ गृहिणीचा सन्मान मिळवण्याचा सवाल</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F:_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%3F_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8C%E0%A4%A2_%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2&amp;diff=163"/>
		<updated>2025-12-29T14:43:46Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;श्रीदेवीचा इंग्लिश विग्लिश चित्रपट: माझी किंमत काय? एका प्रौढ गृहिणीचा सन्मान मिळवण्याचा सवाल&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251020_222302_Google.jpg|200px|]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==चित्रपटाची थोडक्यात माहिती:==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
प्रदर्शन वर्ष २०१२&lt;br /&gt;
दिग्दर्शक गौरी शिंदे (Gauri Shinde)&lt;br /&gt;
प्रमुख भूमिका श्रीदेवी (Shashi Godbole), आदिल हुसैन (Satish Godbole), मेहदी नेब्बू (Laurent)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==कथानकाचे निरूपण:==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;इंग्लिश विंग्लिश&#039; हा चित्रपट शशी गोडबोले (Sridevi) या एका साध्या, मध्यमवर्गीय गृहिणीची कथा आहे. शशी पुण्यात राहते आणि लाडू बनवण्याचा छोटासा व्यवसाय करते. तिचे लाडू खूप प्रसिद्ध आहेत, पण कुटुंबात, विशेषतः नवरा सतीश (Adil Hussain) आणि तिची तरुण मुलगी यांच्या नजरेत, तिचे &#039;इंग्लिश&#039; न बोलणे ही तिची मोठी उणीव मानली जाते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
थीम: &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ही कथा एका प्रौढ, समर्पित कौटुंबिक स्त्रीची होणारी अवहेलना, तिची किंमत न करणे आणि समाजाच्या &#039;स्टिरिओटॉईप&#039; अपेक्षा पूर्ण न करू शकल्याने कुटुंबात तिची होणारी उपेक्षा याभोवती फिरते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==१. दैनंदिन जीवनातील उपेक्षा आणि अवहेलना:==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
घरात शशी सगळ्यांसाठी धडपडत असते, पण तिला कधीच पुरेसा आदर मिळत नाही. तिच्या इंग्रजीच्या कमतरतेमुळे तिची मुलगी स्वप्ना सार्वजनिक ठिकाणी तिची थट्टा करते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * प्रसंग: एका प्रसंगी, शशीचा नवरा सतीश, तिच्या लाडवांच्या व्यवसायाची मस्करी करताना म्हणतो, &amp;quot;तू घरी राहून लाडू बनवतेस, त्यात काय मोठी गोष्ट आहे?&amp;quot; इतकेच नव्हे, तर महत्त्वाच्या गोष्टी फक्त इंग्लिशमध्येच होतात, असे तो उपहासाने सुचवतो. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या लहान-सहान घटना शशीच्या मनात खोलवर रुजतात, ज्यामुळे तिचा आत्मविश्वास कमी होतो. ती बाहेरच्या जगात अपूर्ण आहे, असे तिला सतत वाटत राहते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==२. न्यूयॉर्कमध्ये एकटी आणि भाषेचा अडथळा:==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शशीला तिच्या अमेरिकेत राहणाऱ्या भाचीच्या लग्नासाठी एकटीने न्यूयॉर्कला जावे लागते. परदेशात, जिथे सर्व व्यवहार इंग्रजीमध्येच होतात, तिथे शशीची खूप तारांबळ उडते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * प्रसंग: एका &#039;कॉफी शॉप&#039;मध्ये, तिला इंग्लिश व्यवस्थित बोलता न आल्यामुळे वेटर तिच्याकडे दुर्लक्ष करतो, तिची ऑर्डर चुकीची देतो आणि तिचा अपमान करतो. या घटनेमुळे शशीला खूप वाईट वाटते आणि ती रडते. हा प्रसंग तिला धक्का देतो आणि ती ठरवते, की आता काहीही झाले तरी इंग्लिश शिकायचेच.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==३. आत्मसन्मानाच्या दिशेने पाऊल:==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शशी गुप्तपणे चार आठवड्यांच्या इंग्लिश स्पोकन कोर्समध्ये प्रवेश घेते. या क्लासमध्ये तिला वेगवेगळ्या देशांचे लोक भेटतात—जसे मेक्सिकन नॅनी (आया), पाकिस्तानी टॅक्सी ड्रायव्हर, चीनी हेअरस्टायलिस्ट आणि एक आकर्षक फ्रेंच माणूस लॉरेन्ट. लॉरेन्टला शशीचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा आवडतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * प्रसंग: क्लासमध्ये शिकताना, लॉरेन्ट शशीशी फ्रेंचमध्ये बोलतो आणि शशी हिंदीत उत्तर देते. या दोघांमध्ये शब्दांपेक्षा भावना आणि आदर महत्त्वाचा असतो, हे त्यांच्यातील संवादातून सिद्ध होते. लॉरेन्ट शशीच्या डोळ्यांचे वर्णन करताना म्हणतो, &amp;quot;तुमचे डोळे दुधाच्या ढगांवर कॉफीचे दोन थेंब आहेत.&amp;quot; या प्रसंगातून शशीला तिच्या नवऱ्याकडून आणि मुलीकडून कधीच न मिळालेला आदर आणि प्रेम मिळते, ज्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढू लागतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==४. अंतिम विजय आणि आत्म-जागृती:==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तिचा कोर्स पूर्ण होण्याच्या वेळीच तिचे कुटुंब अमेरिकेत येते. शशीने इंग्लिश क्लास लावला आहे, हे कळल्यावर तिच्या घरचे तिला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. पण आता शशी बदललेली आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * प्रसंग: भाचीच्या लग्नात, शशीला सगळ्यांसमोर एक छोटेसे भाषण द्यायचे असते. ती अत्यंत आत्मविश्वासाने, शुद्ध इंग्लिशमध्ये आपल्या भावना व्यक्त करते. ती म्हणते, &amp;quot;लग्न म्हणजे एक असा प्रवास आहे, जिथे तुम्ही एकमेकांचे दोष स्वीकारता, चुकांवर हसता आणि एकमेकांना पूर्ण करता... जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकता, तेव्हाच दुसऱ्याचा आदर करू शकता.&amp;quot;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
हा प्रसंग केवळ तिच्या इंग्लिश भाषेतील प्रगतीचा नसतो, तर तिच्या आत्मविश्वासाच्या विजयाचा असतो. हे भाषण ऐकून सतीश आणि स्वप्नाला आपली चूक कळते आणि त्यांना शशीचा अभिमान वाटतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==निष्कर्ष==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;इंग्लिश विंग्लिश&#039; हा चित्रपट केवळ भाषा शिकण्याबद्दल नाही, तर गृहिणीच्या अदृश्य कष्टांचा आणि आत्म-शोधाचा प्रवास आहे. शशी गोडबोले ही प्रत्येक गृहिणीचे प्रतिनिधित्व करते, जिची किंमत केवळ तिच्या &#039;घरातील कामामुळे&#039; कमी केली जाते. ती सिद्ध करते की, आत्मसन्मान मिळवण्यासाठी दुसऱ्याची मान्यता नाही, तर स्वतःची क्षमता आणि इच्छाशक्ती महत्त्वाची आहे.&lt;br /&gt;
[[Category:चित्रपट नाट्य परीक्षण]]&lt;br /&gt;
[[Category:ज्येष्ठ नागरिक]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8:_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0&amp;diff=161</id>
		<title>शहर नियोजन: सुलक्षणा महाजन यांचे बंडखोर विचार</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8:_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0&amp;diff=161"/>
		<updated>2025-12-29T14:43:46Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;शहर नियोजन: सुलक्षणा महाजन यांचे बंडखोर विचार&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251105_184829_Google.jpg|400px|center]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ठाण्याच्या सुप्रसिद्ध आर्किटेक्ट आणि बंडखोर शहर नियोजनकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुलक्षणा महाजन यांचा शहरातील प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट आणि लोकाभिमुख आहे. केवळ कागदोपत्री योजना न आखता, त्या शहराच्या केंद्रस्थानी लोकांना ठेवतात.&lt;br /&gt;
जागतिक स्तरावर बार्सिलोनासारख्या शहरांनी त्यांची तज्ज्ञ सल्लागार म्हणून मदत घेणे, त्यांच्या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवरची दखल सिद्ध करते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सुलक्षणा महाजन यांची दृढ धारणा आहे की, शहरांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांचा सजग, अभ्यासपूर्ण सहभाग आणि लोकाभिमुख शहर नियोजन तज्ज्ञ यांचा मिलाफ आवश्यक आहे. म्हणजेच, योजनेत नागरिकांनी सक्रिय भागीदार व्हावे, नुसते लाभार्थी नसावे. त्यांनी शहर आणि शहर नियोजन या विषयावर प्रचंड लेखन केले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे, हे लेखन त्यांनी प्रामुख्याने मराठी वाचकाला समोर ठेऊन ओघवती, सरळ, साधी व सोपी भाषेत केले आहे. यामुळे शहर नियोजनासारखा गंभीर विषय सामान्य मराठी वाचकांपर्यंत सहज पोहोचतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==सुलक्षणा महाजन यांची प्रकाशित पुस्तके==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सुलक्षणा महाजन यांनी लिहिलेल्या/अनुवादित केलेल्या पुस्तकांची यादी खालीलप्रमाणे आहे:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * जग बदलले (२००४)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * अर्थसृष्टी : भाव आणि स्वभाव (२००४)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * लंडननामा (२०१०)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * कॉन्क्रीटची वनराई (२०१३)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * असावी शहरे आपुली छान (अनुवादित - यान गेल यांच्या &#039;Cities for People&#039; या पुस्तकाचा अनुवाद) (२०१५)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * स्मार्ट सिटी – सर्वांसाठी (२०१६)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * तुम्ही बी घडा ना (२०१९)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==सुलक्षणा महाजन: लोकाधारित नियोजन आणि प्रशासनाचे महत्त्व==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सुलक्षणा महाजन यांचा शहर नियोजनाचा दृष्टिकोन हा केवळ इमारती आणि पायाभूत सुविधा यांच्यापुरता मर्यादित नसून, तो प्रामुख्याने लोकांवर आणि प्रशासनाच्या सक्षमीकरणावर आधारित आहे. त्यांच्या दृष्टिकोनातील प्रमुख आणि महत्त्वपूर्ण बाबी खालीलप्रमाणे आहेत:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;१. लोकांचा सहभाग आणि लोककेंद्री नियोजन&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * लोकाभिमुखता: नियोजनाचे केंद्रस्थान लोक असावेत, केवळ विकासक किंवा राजकारणी नसावेत, हा त्यांचा मूळ विचार आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * गरजांचा विचार: नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील, राहणीमानातील आणि मूलभूत गरजा पूर्ण करणे, ही पालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे, असे त्या मानतात. (उदा. पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक).&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * शहरांची जीवनक्षमता: त्यांचा भर केवळ &#039;सुंदर&#039; शहरांवर नसून, &#039;सळसळणारे&#039; (The Lively City), म्हणजेच जिथे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना मनोरंजनात्मक आणि सृजनशील कामांमध्ये भाग घेता येईल, अशा शहरांवर असतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;२. प्रशासकीय सक्षमीकरण आणि लोकनियुक्त महापौर&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * अधिकारयुक्त महापौर आवश्यक: सुलक्षणा महाजन यांचा प्रशासकीय आणि वित्तीय अधिकारांसह लोकनियुक्त महापौरांच्या बाजूने ठाम मत आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * &#039;दुहेरी सत्ता&#039; संपवण्याची मागणी: पालिकांमध्ये आयुक्त आणि महापौर यांच्यात असलेल्या दुहेरी सत्तेमुळे निर्णयक्षमतेत येणारा अडथळा त्यांनी स्पष्टपणे मांडला आहे. प्रशासकीय आणि वित्तीय अधिकार महापौरांना दिल्यास शहराच्या प्रगतीसाठी ते अधिक जबाबदार राहतील, असे त्यांचे मत आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * राजकीय हस्तक्षेप आणि अनभिज्ञ निर्णय: शहराच्या नियोजनाचे निर्णय आजही अनभिज्ञ राजकारणी घेतात आणि ते शहराच्या गरजांपेक्षा राजकीय गरजेपोटी घेतले जातात, यावर त्यांचा सडकून टीका असते. यामुळे मुंबईसारखी शहरे आपत्कालीन परिस्थितीत कोलमडून पडतात, असे त्यांचे परखड मत आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;३. शाश्वतता आणि भविष्यवेध&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * पायाभूत सुविधा आधी, विकास नंतर: नगर नियोजनाचा साधा नियम असा आहे की, पहिल्यांदा पायाभूत सेवा (पाणी, सांडपाणी, रस्ते) आणि मग त्याच्या पाठोपाठ विकास व्हावा. आपल्याकडे उलट घडते - विकास आधी होतो आणि नंतर सुविधांसाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते, असे त्या स्पष्ट करतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * दीर्घकालीन नियोजन: शहराच्या नियोजनामध्ये पुढच्या १०० ते २०० वर्षांचा विचार व्हायला हवा, केवळ तात्पुरत्या गरजांपुरते नियोजन नसावे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * आपत्कालीन नियोजन: आग, पूर, साथीचे रोग यांसारख्या संकटांवर मात करत शहरे पुन्हा उभी राहिली आहेत, पण प्रत्येक संकटातून धडा घेऊन इमारती, तंत्रज्ञान आणि व्यवस्था अधिक सुरक्षित करण्याचे प्रयत्न सातत्याने व्हायला हवेत, यावर त्यांचा कटाक्ष असतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सुलक्षणा महाजन यांच्या मते, आपल्या शहरांना योग्य मार्गावर आणण्यासाठी केवळ मेट्रोसारखे मोठे प्रकल्प नको आहेत, तर बेस्टसारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणे, लोकांना सुरक्षित आणि सन्मानाचे जीवन जगण्यासाठी आवश्यक सेवा पुरवणे, आणि नागरिकांमध्ये नियोजनाबद्दलची जागरूकता वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==&#039;स्मार्ट सिटी&#039; आणि &#039;सार्वजनिक वाहतूक&#039; यावर सुलक्षणा महाजन यांचा दृष्टिकोन==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सुलक्षणा महाजन यांनी &#039;स्मार्ट सिटी&#039; (Smart City) संकल्पना आणि सार्वजनिक वाहतूक (Public Transport) व्यवस्थापन या दोन्ही विषयांवर महत्त्वपूर्ण मते मांडली आहेत. त्यांचा दृष्टिकोन हा नेहमीच तंत्रज्ञानापेक्षा लोकांच्या गरजांना प्राधान्य देणारा असतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;१. स्मार्ट सिटी संकल्पना (Smart City Concept)&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सुलक्षणा महाजन &#039;स्मार्ट सिटी&#039; या संकल्पनेकडे बारकाईने आणि चिकित्सक भूमिकेतून पाहतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * &#039;गरजेनुसार&#039; स्मार्टनेस: त्यांच्या मते, &#039;स्मार्ट सिटी&#039; म्हणजे केवळ महागड्या तंत्रज्ञानाचा वापर नव्हे. मूळात शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी तंत्रज्ञान वापरले गेले पाहिजे, केवळ ते &#039;आहे&#039; म्हणून नव्हे. स्मार्टनेस हा नागरिकांच्या जीवनातील समस्या सोडवण्यावर केंद्रित असावा.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * सर्वांसाठी स्मार्ट सिटी: त्यांनी &#039;स्मार्ट सिटी – सर्वांसाठी&#039; (२०१६) हे पुस्तक लिहून या विषयावर सखोल भाष्य केले आहे. शहराच्या विकासाची फळे केवळ उच्च उत्पन्न गटाला न मिळता, ते शहरातील गरीब आणि सामान्य नागरिकांसाठी देखील उपयुक्त आणि सुलभ असले पाहिजे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * पायाभूत सुविधा आधी: स्मार्ट सिटी होण्यापूर्वी शहर &#039;पायाभूत&#039; असणे आवश्यक आहे. जर शहरात पिण्याचे स्वच्छ पाणी, सांडपाण्याची व्यवस्थित व्यवस्था नसेल, तर केवळ वाय-फाय (Wi-Fi) देऊन किंवा सेन्सर्स लावून शहर स्मार्ट होत नाही, असे त्यांचे परखड मत आहे. मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावरच तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग होतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * प्रशासन आणि पारदर्शकता: &#039;स्मार्ट&#039; तंत्रज्ञानाचा वापर प्रशासनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिक सेवा जलद करण्यासाठी व्हावा, यावर त्यांचा भर असतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;२. सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व (Importance of Public Transport)&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सुलक्षणा महाजन सार्वजनिक वाहतुकीला शहराच्या विकासाचा कणा मानतात. या विषयावर त्यांचे विचार स्पष्ट आहेत:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * बसमधील गुंतवणुकीचे समर्थन: त्यांच्या मते, मेट्रो किंवा मोनोरेलसारख्या महागड्या प्रकल्पांवर अवास्तव खर्च करण्याऐवजी, &#039;बेस्ट&#039; (BEST) सारख्या बस वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण आणि विस्तार करणे हे अधिक आवश्यक व लोकाभिमुख आहे. बस सेवा अधिक लवचिक (Flexible) आणि सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारी असते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * नागरिक केंद्रितता: चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था गरिबी कमी करण्यास मदत करते, कारण ती लोकांना कामाच्या ठिकाणापर्यंत स्वस्त दरात पोहोचवते आणि त्यांचा प्रवासाचा वेळ वाचवते. सार्वजनिक वाहतुकीमुळेच शहरातील लोक समान स्तरावर येतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * खाजगी वाहनांवर नियंत्रण: शहरात सार्वजनिक वाहतूक प्रभावी असल्याशिवाय खाजगी वाहनांचा वापर कमी होणार नाही. खाजगी वाहनांचा वापर कमी करणे हे वातावरण आणि ट्रॅफिक या दोन्ही दृष्टीने आवश्यक आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * &amp;lt;b&amp;gt;&#039;Cities for People&#039; चा प्रभाव&amp;lt;/b&amp;gt;: त्यांनी यान गेल (Jan Gehl) यांच्या &#039;Cities for People&#039; या जागतिक स्तरावरच्या गाजलेल्या पुस्तकाचा मराठीत &#039;असावी शहरे आपुली छान&#039; नावाखाली अनुवाद केला आहे. गेल यांचा दृष्टिकोन पादचारी (Pedestrians) आणि सायकलस्वार यांना महत्त्व देतो, जो सुलक्षणा महाजन यांच्या विचारांना पुष्टी देतो. सार्वजनिक जागा आणि रस्त्यांवर लोकांचा हक्क असावा, केवळ वाहनांचा नव्हे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==सुलक्षणा महाजन यांच्या लोकभमुख नगर नियोजन या संकल्पनेविषयी तुम्हाला काय वाटते? या ठिकाणीच तुमचे मुद्दे संक्षिप्तपणे मांडा.==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील रथी महारथी]]&lt;br /&gt;
[[Category:नागरी समस्या]]&lt;br /&gt;
[[Category:नगर नियोजन]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0!:_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87_-_%E0%A4%8F%E0%A4%95_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE&amp;diff=159</id>
		<title>शब्दांनी पेरलेला विचार!: संजीव साने - एक निष्ठावान कार्यकर्ता</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0!:_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87_-_%E0%A4%8F%E0%A4%95_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE&amp;diff=159"/>
		<updated>2025-12-29T14:43:46Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;शब्दांनी पेरलेला विचार!: संजीव साने - एक निष्ठावान कार्यकर्ता&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ठाण्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात संजीव साने हे नाव एका तळमळीच्या, अभ्यासू आणि निष्ठावान कार्यकर्त्याचे प्रतीक होते. वयाच्या अवघ्या ६५ व्या वर्षी, २०२२ मध्ये त्यांची जीवनज्योत मालवली, पण त्यांनी पेरलेले विचार आणि त्यांनी केलेले कार्य आजही अनेकांना प्रेरणा देत आहे. ते फक्त एक कार्यकर्ते नव्हते, तर ते ठाण्याचे आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचे एक महत्त्वाचे मार्गदर्शक होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:tempFileForShare_20251028-174154.jpg|300px|center|border]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
संजीव साने यांना समाजकारण आणि राजकारणाचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांचे आई-वडील स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होते. आणीबाणी विरोधी कार्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास राष्ट्रसेवा दल, समता आंदोलन, समाजवादी जनपरिषद, जागतिकीकरण विरोधी कृती समिती, &#039;आप&#039; आणि &#039;स्वराज अभियान&#039; अशा अनेक संघटनांमधून बहरला. ते केवळ घोषणा देत बसले नाहीत, तर त्यांनी प्रत्येक चळवळीत झोकून काम केले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====✍️ सिटीपीडियाचे संस्थापक: माहिती आणि जागृतीचा सेतू====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
संजीव साने यांच्या कार्याची एक महत्त्वाची बाजू म्हणजे ते सिटीपीडियाचे संस्थापक होते. ठाण्यातील सामान्य नागरिकांना माहितीचे आणि जागरूकतेचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या दूरदृष्टीचे हे प्रतीक आहे. नागरिकांना त्यांच्या हक्कांबाबत, शहराच्या घडामोडींबाबत आणि प्रशासनाबाबत माहिती असावी, या तळमळीतून त्यांनी हे पाऊल उचलले. हा त्यांचा उपक्रम, एका जागरूक आणि माहितीपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठीचा त्यांचा आग्रह दाखवतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====🌱 विचारांना कृतीची जोड====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * अभ्यासू आणि संवेदनशील: साने फक्त आंदोलक नव्हते, तर एक सखोल विचार करणारे लेखक होते. त्यांचे लेख, विशेषतः स्त्री-पुरुष समानतेसारख्या विषयांवरचे, त्यांची वैचारिक बांधणी आणि संवेदनशील दृष्टिकोन दर्शवतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * अखंड संघर्ष: त्यांनी एन्रॉन विरोधी कृती समितीत, रायगडमधील सेझ आंदोलनात आणि जागतिकीकरण विरोधी कृती समितीच्या कार्यात डॉ. एन. डी. पाटील यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केले. त्यांचे जीवन म्हणजे शोषणाविरुद्ध आणि अन्यायाविरुद्धचा अखंड संघर्ष होता.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * जनमाणसातला नेता: त्यांनी ठाणे लोकसभा निवडणूक लढवली. निवडणुकीतील हार-जीत महत्त्वाची नसून, त्यांनी जनमाणसात मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी &#039;ठाणे मतदार जागरण अभियान&#039; सुरू ठेवले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * कोरोनाव्हायरस (COVID-19) काळातील कार्य: कोरोनाव्हायरस महामारीच्या कठीण काळात त्यांनी कष्टकरी आणि असंघटित वर्गातील शेकडो लोकांना दररोज जेवण पुरवले आणि पूर्णवेळ कार्यकर्त्यांसाठी अर्थसाह्य प्रकल्प सुरू केला. ही त्यांची मानुसकी आणि बांधिलकीची साक्ष आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====पुरस्कार====&lt;br /&gt;
संजीव साने यांना मिळालेले डॉ. भा. ल. भोळे स्मृती कार्यकर्ता पुरस्कार आणि निळू फुले स्मृती पुरस्कार त्यांच्या कार्याची थोरवी सांगतात. त्यांचे बोलणे ओघवते होते आणि ते संवाद साधायला नेहमी तयार असत. ते अनेकांचे प्रेरणास्थान आणि वैचारिक आधारस्तंभ होते.&lt;br /&gt;
संजीव साने आज आपल्यात नाहीत, पण त्यांची निष्ठा, समर्पण आणि कृतीशील विचारसरणी ठाण्याच्या आणि महाराष्ट्राच्या चळवळीत नेहमीच एक स्फूर्तीदायक वारसा म्हणून जिवंत राहील.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
त्यांच्या स्मृतीला आमचे विनम्र अभिवादन!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====आपले संवेदना येथे नोंदवा====&lt;br /&gt;
&amp;lt;comments /&amp;gt;&lt;br /&gt;
‎&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील रथी महारथी]]&lt;br /&gt;
{{Template:Edit}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE_:_%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80&amp;diff=157</id>
		<title>विवेकाचा वसा : वंदनाताई शिंदे यांची अखंड जनजागृती</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE_:_%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80&amp;diff=157"/>
		<updated>2025-12-29T14:43:46Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;विवेकाचा वसा : वंदनाताई शिंदे यांची अखंड जनजागृती&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251101_144103_Facebook.jpg|400px|left]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
समाजात रुजलेल्या अंधश्रद्धांच्या अंधाराला भेदून, विवेकाची मशाल सतत तेवत ठेवण्याचे कार्य वंदनाताई शिंदे यांनी निष्ठेने चालवले आहे. [https://mr.wikipedia.org/wiki/महाराष्ट्र_अंधश्रद्धा_निर्मूलन_समिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती]च्या (अंनिस) एक ज्येष्ठ आणि धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. वंदनाताईंच्या वाटचालीवर आणि त्यांच्या प्रेरणेवर टाकलेला हा एक प्रकाशझोत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==समाजकार्याची प्रेरणा आणि वाटचाल==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
वंदनाताईंच्या कार्याची सुरुवात एका सामाजिक बांधिलकीतून झाली. [https://mr.wikipedia.org/wiki/नरेंद्र_दाभोलकर डॉ.नरेंद्र दाभोलकर] यांनी ‘अंनिस’च्या माध्यमातून [https://mr.wikipedia.org/wiki/महाराष्ट्र महाराष्ट्रात] जी परिवर्तनाची चळवळ उभी केली, त्या चळवळीच्या त्या एक निष्ठावान पाईक बनल्या. समाजाला अज्ञानाच्या गर्तेतून बाहेर काढून विज्ञाननिष्ठ आणि विवेकवादी बनवण्याचे डॉ. दाभोलकरांचे स्वप्न त्यांनी आपले मानले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * प्रेरणास्रोत: डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे विचार आणि त्यांनी घालून दिलेली कार्याची दिशा वंदनाताईंसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहिली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * सुरुवातीची आव्हाने: अंधश्रद्धेविरोधात बोलणे, काम करणे हे सोपे नव्हते. अनेकदा समाजाकडून आणि बुवा-बाबांच्या समर्थकांकडून विरोध, टीका आणि धमक्यांचा सामना करावा लागला. मात्र, त्यांनी आपली भूमिका कधीही सोडली नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==अखंड जनजागृतीचा यज्ञ==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
वंदनाताई शिंदे यांनी केवळ कार्यालयात बसून काम केले नाही, तर त्या थेट लोकांमध्ये गेल्या. गावागावांत, वाड्यावस्त्यांवर जाऊन त्यांनी अंधश्रद्धांचे स्वरूप आणि त्यातून होणारी फसवणूक लोकांना समजावून सांगितली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * हातचलाखीचा पर्दाफाश: भोंदू बाबा, मांत्रिक आणि तांत्रिक लोक कोणत्या हातचलाखीने किंवा युक्तीने लोकांना फसवतात, याचे प्रात्यक्षिक (डेमॉन्स्ट्रेशन) वंदनाताई स्वतः लोकांना दाखवतात. यामुळे लोकांना &#039;चमत्कार&#039; नसून ती केवळ &#039;चलाखी&#039; आहे, हे लगेच लक्षात येते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * जटानिर्मूलन: जटा वाढल्यास त्याला &#039;देवाची जटा&#039; मानून महिलांना अनेक शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. वंदनाताईंनी अनेक ठिकाणी अशा महिलांची समजूत घालून वैद्यकीय सल्ल्यानुसार जटा काढायला मदत केली, त्यांना अंधश्रद्धेच्या ओझ्यापासून मुक्त केले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * प्रशिक्षणाचे कार्य: अंधश्रद्धा ओळखणे, त्यापासून स्वतःचा बचाव करणे आणि इतरांना जागृत करणे, यासाठी त्यांनी अनेक प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==&#039;अंनिस&#039;चा आधारस्तंभ==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;अंनिस&#039;च्या कामात वंदनाताईंचे योगदान फार मोठे आहे. त्या केवळ कार्यकर्ती नाहीत, तर अनेक नवीन कार्यकर्त्यांसाठी त्या एक मार्गदर्शक आणि आधारस्तंभ आहेत. त्यांचा स्पष्ट आणि परखड स्वभाव, लोकांमध्ये मिसळण्याची त्यांची हातोटी आणि कामावरची निष्ठा यामुळे &#039;अंनिस&#039;चे कार्य अधिक प्रभावी ठरले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विज्ञानाचा आणि विवेकाचा प्रकाश पोहोचवण्याचा वसा घेऊन वंदनाताई शिंदे आजही त्याच उत्साहाने कार्यरत आहेत. त्यांचा हा प्रवास, त्यांच्या कार्याची धग आणि समाज परिवर्तनाची तळमळ येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==वंदनाताईंच्या बहुतांशी एकहाती जन जागृती मोहिमेचे चीज होईल का? याच ठिकाणी होय/नाही उत्तर द्या.==&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील रथी महारथी]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0&amp;diff=155</id>
		<title>विनोद मोरे आणि आम्ही कोपरीकर</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0&amp;diff=155"/>
		<updated>2025-12-29T14:43:46Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;विनोद मोरे आणि आम्ही कोपरीकर&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251117_150532_Facebook.jpg|500px|right]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ठाणे पूर्व (कोपरी) परिसरामध्ये सामाजिक बांधिलकी जपत अनेक लोक सक्रिय असतात. स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असणारे एक महत्त्वाचे नाव म्हणजे विनोद मोरे. त्यांनी &#039;आम्ही कोपरीकर&#039; या संघटनेच्या माध्यमातून कोपरीतील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==आम्ही कोपरीकर: स्थानिक नागरिकांचे व्यासपीठ==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;आम्ही कोपरीकर&#039; ही केवळ एक संघटना नसून, ती कोपरीतील सामान्य नागरिकांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारे एक व्यासपीठ आहे. या संघटनेचा मुख्य उद्देश कोपरी परिसरातील रोजच्या जगण्यातील समस्या प्रशासनासमोर प्रभावीपणे मांडणे आणि त्या सोडवून घेणे हा आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची समस्या, सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव आणि वाढती वाहतूक कोंडी अशा मूलभूत नागरी प्रश्नांवर ही संघटना सक्रियपणे काम करते. विनोद मोरे यांच्या नेतृत्वाखाली, स्थानिक प्रशासकीय संस्था आणि नागरिकांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम &#039;आम्ही कोपरीकर&#039; संघटना करते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==नागरी प्रश्नांसाठी मोरे यांचा सक्रिय सहभाग==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
विनोद मोरे यांचा कोपरीच्या नागरी प्रश्नांमधील सहभाग विशेष उल्लेखनीय आहे. कोपरी हा ठाण्याचा एक जुना आणि दाट लोकवस्तीचा परिसर असल्याने, येथील पायाभूत सुविधांवर नेहमीच मोठा ताण असतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;प्रवाशांच्या समस्या:&amp;lt;/b&amp;gt; कोपरी रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशांच्या समस्या, पादचारी पुलांची गरज आणि सुरक्षितता यांसारख्या रेल्वेशी संबंधित मुद्द्यांवर त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;स्थानिक नियोजन:&amp;lt;/b&amp;gt; अनधिकृत बांधकामे, पार्किंगची समस्या आणि सार्वजनिक जमिनीचा गैरवापर यांसारख्या जटिल मुद्द्यांवर त्यांनी नागरिकांना संघटित करून आवाज उठवला आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;जनतेला सोबत घेऊन काम:&amp;lt;/b&amp;gt; त्यांचे कार्य &#039;जनतेसाठी आणि जनतेसोबत&#039; या तत्त्वावर आधारित असल्याने, स्थानिक नागरिकांचा त्यांना सक्रिय पाठिंबा मिळतो. यामुळे त्यांच्या आंदोलनांना आणि निवेदनांना प्रशासकीय स्तरावर गांभीर्याने घेतले जाते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==सामाजिक आणि राजकीय दिशा==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सामाजिक कार्यासोबतच विनोद मोरे हे घर्मराज्य पक्षाचे सक्रीय सदस्य आहेत. राजकीय व्यासपीठाचा उपयोग ते आपल्या सामाजिक कार्याला अधिक बळकट करण्यासाठी करतात. यामुळे कोपरीतील नागरिकांचे प्रश्न केवळ स्थानिक पातळीवर न राहता, थेट राजकीय आणि प्रशासकीय धोरणकर्त्यांच्या स्तरावर पोहोचवणे त्यांना शक्य होते. सामाजिक कार्यकर्त्याने राजकीय दृष्टिकोन ठेवल्यास नागरी समस्या सोडवण्याच्या कामाला एक विशिष्ट आणि प्रभावी दिशा मिळते, हे मोरे यांच्या कार्यातून दिसून येते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==कोपरी परिसराच्या सुधारणा==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
विनोद मोरे आणि त्यांची &#039;आम्ही कोपरीकर&#039; ही संघटना कोपरी परिसराच्या सुधारणा आणि विकासासाठी कटिबद्ध आहे. सामान्य नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क आणि सुविधा मिळवून देण्यासाठी त्यांचा हा सततचा संघर्ष स्थानिक सामाजिक चळवळीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या माध्यमातून कोपरीच्या नागरी जीवनात सकारात्मक बदल घडत राहतील अशी अपेक्षा आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==विनोद मोरेे आणि त्यांनी उभे केलेले ठाणे पूर्वेतील &#039;आम्ही कोपरीकर&#039; हे स्थानिक नागरिकांचे व्यासपीठ हे आजच्या शहरीकरणात प्रभावी ठरेल का? तुमचे मत येथेच थोडक्यात मांडा.==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील रथी महारथी]] [[Category:नागरी समस्या]]&lt;br /&gt;
{{Template:Edit}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80:_%27%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%27%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5!&amp;diff=153</id>
		<title>विद्यार्थी आणि शेती: &#039;सरस्वती&#039;चा कृषी महोत्सव!</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80:_%27%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%27%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5!&amp;diff=153"/>
		<updated>2025-12-29T14:43:46Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;विद्यार्थी आणि शेती: &#039;सरस्वती&#039;चा कृषी महोत्सव!&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
भातशेती आणि विद्यार्थ्यांचे श्रमदान&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[सरस्वती मंदिर ट्रस्ट, नौपाडा, ठाणे]] आणि [[अनंताश्रम, येऊर]] यांच्या संयुक्त विद्यमाने अनंताश्रम, पाटलीपाडा, [[येऊर, ठाणे]] येथे &amp;quot;भातशेतीतील कापणी महोत्सव&amp;quot; उत्साहात पार पडला. हा महोत्सव बुधवारी, ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० ते १०.०० या वेळेत संपन्न झाला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सरस्वती मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त [[सुरेंद्र दिघे: आदर्श आणि जिज्ञासू शिक्षण व्रती|सुरेंद्र दिघे]] यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांना शेतीशी प्रत्यक्ष जोडणे आणि त्यांना कृषी जीवनाचा अनुभव देणे, हा या महोत्सवामागील मुख्य हेतू होता.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==&#039;पेरणी ते कापणी&#039; शेती शिक्षण उपक्रमाचा शुभारंभ==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251106_121425_WhatsApp.jpg|375x375px|left]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या महोत्सवाच्या निमित्ताने [[ठाण्याची &#039;मराठी सरस्वती शाळा&#039;: गुणवत्ता, संस्कार आणि श्रमसंस्कारांची ज्ञानगंगा|सरस्वती सेकंडरी स्कूलच्या]] शैक्षणिक वर्षातील महत्त्वाच्या &#039;पेरणी ते कापणी&#039; या शेती शिक्षण उपक्रमाचा देखील शुभारंभ करण्यात आला. ५ एप्रिल रोजी हा उपक्रम अनंताश्रम, येऊर येथे सुरू झाला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मागील वर्षापासून सरस्वती मंदिर ट्रस्ट हा उपक्रम अनंताश्रम ट्रस्टच्या सहकार्याने आयोजित करत आहे. या वर्षापासून हा उपक्रम दर शनिवारी &amp;quot;राज्य शासनाच्या आनंदी शिक्षण&amp;quot; या योजनेअंतर्गत संपन्न होणार आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==कौशल्य विकासावर भर==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
संस्थेचे कार्यकारी विश्वस्त [[सुरेंद्र दिघे: आदर्श आणि जिज्ञासू शिक्षण व्रती|सुरेंद्र दिघे]] यांनी यावेळी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत नमूद केलेला कौशल्य विकास या संकल्पनेचा आधार घेऊन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात सहशैक्षणिक उपक्रम म्हणून हा शेती शिक्षणाचा कार्यक्रम राबवला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभव आधारित शिक्षण मिळत आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== या प्रकल्पाचे मार्गदर्शक==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शाळेची माजी विद्यार्थिनी [[सीमा हर्डीकर]], अनंताश्रमचे संकेत बोराटे आणि वीरेंद्र राठौर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शेती शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे.[[File:Screenshot_20251106_121556_WhatsApp.jpg|563x563px|right]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==शैक्षणिक भागीदारी==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सरस्वती मंदिर ट्रस्टसोबत &#039;पेरणी ते कापणी&#039; या शेती शिक्षण उपक्रमासाठी अनंताश्रम ट्रस्ट सक्रियपणे सहयोग करते. येथील शेतीतच विद्यार्थी प्रत्यक्ष पेरणी, शेतीची कामे आणि कापणीचा अनुभव घेतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अनंताश्रम हे येऊर, ठाणे येथील एक महत्त्वाचे ठिकाण आहे आणि सरस्वती मंदिर ट्रस्टच्या कृषी शिक्षण उपक्रमात त्याचे मोठे सहकार्य आहे. अनंताश्रमतर्फे कार्याध्यक्ष ट्रस्टी प्रा लाड सर, इतर ट्रस्टी तसेच प्रत्यक्ष शेतीच्या कामांत कार्यकर्ता सूरज आणि कार्यकर्ता संकेत यांनी विशेष योगदान आणि मार्गदर्शन केले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;उपक्रमातील भूमिका:&amp;lt;/b&amp;gt; अनंताश्रमामुळेच शाळेतील विद्यार्थ्यांना शहरी भागापासून दूर निसर्गरम्य वातावरणात प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेणे शक्य होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==तुम्हाला अशा प्रकारच्या अभिनव शैक्षणिक उपक्रमांत भाग घेण्याची इच्छा आहे का?== &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
असल्यास या ठिकाणी &#039;होय, तुमचे नांव आणि संपर्क क्रमांक&#039; लिहा. सुरेंद्र दिघे सर किंवा त्यांचे सहकारी तुमच्याशी संपर्क साधतील.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251106_135510_WhatsApp.jpg|500px|center]]&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील संस्था उपक्रम]]&lt;br /&gt;
{{Template:Edit}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87:_%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE,_%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4&amp;diff=151</id>
		<title>राजन राजे: लढवय्या नेता, दूरदृष्टीचा विचारवंत</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87:_%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE,_%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4&amp;diff=151"/>
		<updated>2025-12-29T14:43:46Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;राजन राजे: लढवय्या नेता, दूरदृष्टीचा विचारवंत&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251115_132544_Google.jpg|500px|right]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
राजन राजे, हे नुसते एक नाव नाही, तर गेली ३० वर्षांहून अधिक काळ चाललेल्या कामगार चळवळीचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा एक ज्वलंत अध्याय आहे. एक व्यक्ती, कार्यकर्ता, कामगार-नेता आणि पर्यावरणवादी, असे अनेक आयाम असलेले हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांचे विचार आणि कार्य समाजाला दिशा देणारे आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====कामगार हक्कांसाठी अखंड संघर्ष====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
राजन राजे यांच्या कार्याचा केंद्रबिंदू नेहमीच कामगार आणि त्यांचे हक्क राहिले आहेत. त्यांनी कंत्राटी कामाचा प्रचलित किस्सा, &#039;काळी कामगार-संहिता&#039; यांसारखी नवीन गुलामीची रूपे पाहिली आणि त्यांचा कठोर विरोध केला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
त्यांचा मूलमंत्र साधा आणि स्पष्ट आहे: शिक्षा, पगार आणि कामगारांचे हक्क यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले आहे. त्यांच्या मते, ही केवळ कामगार चळवळ नाही, तर हा सामाजिक न्यायाचा लढा आहे. कामगारांनी गप्प न बसता स्वतःचा आवाज स्वतः उठवावा आणि कोणत्याही प्रकारची गुलामी नाकारावी, हा त्यांचा ठाम विचार आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====निसर्ग-पर्यावरणाची जबाबदारी आणि दूरदृष्टी====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
राजन राजे यांची भूमिका &#039;फक्त कामगार&#039; या व्यासपीठापुरती कधीच मर्यादित नव्हती. त्यांना विकासाचा वेग महत्त्वाचा वाटतो, पण तो पर्यावरणाचा फटका देऊन नसावा, अशी त्यांची धारणा आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे, त्यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात केलेला संघर्ष. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी देणाऱ्या धोरणांना त्यांनी कायम विरोध केला. त्यांच्या वेबसाइटवर &#039;पर्यावरण व निसर्ग&#039; या विभागाला दिलेले महत्त्व याच विचारांचे प्रतिबिंब आहे: विकास असावा, पण तो निसर्गाशी संघर्ष न करणारा असावा.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====राजकारण: सत्तेचा खेळ नव्हे, बदलाचे माध्यम====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कामगार आणि पर्यावरण चळवळीतून राजन राजे यांनी राजकारणात पाऊल टाकले. त्यांनी सुरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (एमएनएस) काम केले आणि नंतर &#039;धर्मराज्य पक्ष&#039; स्थापन केला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
त्यांच्या राजकारणाची व्याख्या स्पष्ट आहे: “सर्वसामान्यांचं जीवन आणि निसर्ग-पर्यावरण, हवं एवढ्यासाठीच राजकारण!” राजकारण हा फक्त सत्तेचा खेळ न राहता, लोकांच्या जीवनात बदल घडवणारे माध्यम असावे, हा त्यांचा विश्वास आहे. त्यांच्यासाठी लोकशाही म्हणजे फक्त मतदान नव्हे, तर सततच्या सहभागाचा प्रवाह आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====विचारांची ठळक ओळ====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
राजन राजे यांच्या विचारांची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांनी कामगार-हक्क, पर्यावरण-सुरक्षा आणि सामाजिक न्याय या तीनही चळवळींना एकमेकांशी जोडले आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * सामाजिक चळवळींचा आधार समाजातील सर्वांचा सहभाग असावा.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * हा संघर्ष &#039;एका व्यक्तीने&#039; नाही, तर &#039;बहुजनांनी&#039; स्वीकारायला हवा.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आजच्या काळात, जेव्हा हे विषय स्वतंत्रपणे पाहिले जातात, तेव्हा राजन राजे यांची ही &#039;जोडणी&#039; खूप महत्त्वाची ठरते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====संदेश: मैदानात उतरा, प्रतिकार करा!====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
राजन राजे यांचा संदेश स्पष्ट आहे: बदलासाठी नुसते धैर्य आणि कटिबद्धता पुरेशी नाही. कोणत्याही मोठ्या राजकीय मंचापेक्षा मोठे काम आहे ते मैदानावर उतरणे, प्रतिकार करणे आणि जनमानसाशी संवाद साधणे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
त्यांनी आपल्या कृतीतून हे सिद्ध केले आहे की, एक लढवय्या नेता आपल्या विचारांच्या बळावर कसा समाज बदलू शकतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====राजन राजे यांची भूमिका &#039;फक्त कामगार&#039; अशी मर्यादित नाही. विकासाचा वेग महत्त्वाचा आहे, पण तो पर्यावरणाला फटका देऊन नसावा, अशी त्यांची धारणा आहे. यावर याच ठिकाणी तुमचे मत प्रदर्शित करा.====&lt;br /&gt;
&amp;lt;comments /&amp;gt;&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील रथी महारथी]] [[Category:पर्यावरण]] [[Category:ठाण्यातील कामगार]]    &lt;br /&gt;
{{Template:Edit}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%8B._%E0%A4%B9._%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF&amp;diff=149</id>
		<title>मो. ह. विद्यालय</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%8B._%E0%A4%B9._%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF&amp;diff=149"/>
		<updated>2025-12-29T14:43:46Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;[[Category:ठाण्यातील संस्था उपक्रम]]&lt;br /&gt;
{{Template:New}}&lt;br /&gt;
{{Template:Edit}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%A4_%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%27%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%27&amp;diff=147</id>
		<title>मीनल सोहनी आणि त्यांची सतत तेवणारी &#039;अनुबंध&#039;</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%A4_%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%27%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%27&amp;diff=147"/>
		<updated>2025-12-29T14:43:46Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;मीनल सोहनी आणि त्यांची सतत तेवणारी &#039;अनुबंध&#039;&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251102_155828_Facebook.jpg|400px|right]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्या मीनल सोहनी या के.एम. अग्रवाल कॉलेज, कल्याण येथील एक सक्रिय सहयोगी प्राध्यापिका (Associate Professor) म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रात आपल्या विद्यार्थ्यांमध्ये केवळ ज्ञानदान न करता, त्यांच्यात सामाजिक जाणीव आणि मूल्यांची रुजवणूक करण्यावर त्यांचा भर असतो. प्राध्यापक म्हणून त्यांची भूमिका विद्यार्थ्यांना समाजाच्या समस्यांशी जोडून त्यांना कृतीशील नागरिक बनण्यास प्रेरित करते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==&#039;अनुबंध&#039; संस्था: जोडणी आणि पुनर्स्थापन (Rehabilitation)==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मीनल सोहनी या सामाजिक बांधिलकीतून निर्माण झालेल्या &#039;अनुबंध संस्था&#039; (Anubandh Sanstha) च्या संस्थापक सदस्य आहेत. &#039;अनुबंध&#039; या नावाप्रमाणेच, ही संस्था समाजातील दुर्बळ घटकांना मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * संस्थेचे मुख्य कार्य: अनुबंध संस्था प्रामुख्याने कचरा वेचणारे (Rag Pickers) आणि त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी (rehabilitation) काम करते. समाजातील हा घटक अनेकदा दुर्लक्षित राहतो, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी मिळवून देण्यासाठी अनुबंध संस्था प्रयत्नशील आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * &#039;आपली पिशवी&#039; (Aapli Pishwi) उपक्रम: अनुबंध संस्थेच्या कार्याची एक उल्लेखनीय ओळख म्हणजे त्यांचा &#039;आपली पिशवी&#039; नावाचा उपक्रम.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
   * उद्देश: प्लास्टिक पिशव्यांचा (Plastic Bags) बेकायदेशीर वापर थांबवणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
   * स्वरूप: या उपक्रमांतर्गत जुन्या साड्यांपासून (Old Sarees) आकर्षक आणि टिकाऊ कापडी पिशव्या (Cloth Bags) शिवल्या जातात आणि त्या भाजी विक्रेते व दुकानदारांना दान केल्या जातात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
   * सामाजिक परिणाम: या उपक्रमामुळे प्लास्टिकमुक्त पर्यावरणास हातभार लागतो, तसेच कचरा वेचणाऱ्या कुटुंबांतील महिलांना शिलाईच्या कामाद्वारे उत्पन्नाचे साधन मिळण्यास मदत होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==सामाजिक बदलाची प्रेरणा==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मीनल सोहनी यांचे कार्य हे शिक्षण आणि समाजसेवा यांचा एक सुंदर संगम आहे. त्या केवळ विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर त्यांना प्रत्यक्ष सामाजिक कार्यात सहभागी होण्याची प्रेरणा देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली &#039;अनुबंध&#039; संस्था, कचरा वेचणाऱ्यांसारख्या उपेक्षित घटकांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांना जीवनात एक नवीन &#039;जोडणी&#039; (अनुबंध) देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. त्यांचे हे कार्य समाजासाठी एक उत्तम उदाहरण आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==मीनलच्या अनेक वर्षांच्या या सातत्यपूर्ण तेवत राहणाऱ्या कार्यामुळे अनेक कचरा वेचक मुले आता ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत पोहोचली आहेत.==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==मीनल सोहनी आणि अनुबंध संस्थेला पाठबळ द्यावे का? कसे? होय/नाही.==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==मीनल सोहनी यांची सामाजिक बांधिलकी तुम्हाला पटते का? एका वाक्यात येथेच लिहा.==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील रथी महारथी]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9_%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AF&amp;diff=145</id>
		<title>मी ठाणे मध्यवर्ती कारागृह बोलतेय</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9_%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AF&amp;diff=145"/>
		<updated>2025-12-29T14:43:46Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;मी ठाणे मध्यवर्ती कारागृह बोलतेय&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251122_094521_Google.jpg|450x450px|right]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;&#039;&#039;&#039;&#039;लेखक: ठाणे सिटीपिडिया टीम. या लेखात अनेकांनी भर टाकावी, हे लेखन पुढे न्यावे, त्यात योग्य ते बदल करावेत, ते समृद्ध करावे असे अपेक्षित आहे.&#039;&#039;&#039;&#039;&#039;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ठाणे कारागृहाचे आत्मवृत्त,  खाडी किनारा, कोर्ट नाक्याजवळ&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नमस्कार ठाणेकर!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मी ठाणे मध्यवर्ती कारागृह. होय, आज तुम्ही मला याच नावाने ओळखता. रोज हजारो लोक माझ्या दगडी तटबंदीवरून नजर फिरवत आपल्या कामाला जातात. काहींच्या मनात माझ्याबद्दल भीती असते, तर काहींच्या मनात कुतूहल. पण तुम्हाला माहीत आहे का? मी जन्माने कारागृह नव्हतो. माझ्या अंगाखांद्यावर जो हा काळा दगड दिसतोय ना, तो एका &#039;किल्ल्याचा&#039; आहे. मी केवळ गुन्हेगारांना डांबून ठेवणारी जागा नाही, तर मी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक &#039;जिवंत स्मारक&#039; आहे. चला, आज मी तुम्हाला माझी खरी कहाणी सांगतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====माझा जन्म: एक अभेद्य किल्ला (इ.स. १७३०)====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
माझा जन्म झाला तोच मुळात संरक्षणासाठी. १७३० च्या सुमारास पोर्तुगीजांनी मला बांधायला सुरुवात केली. तेव्हा [[ठाणे शहर|ठाणे]] हे एक महत्त्वाचे बंदर होते आणि खाडीवर नजर ठेवण्यासाठी माझी निर्मिती झाली. तेव्हा मला &#039;फोर्ट ऑफ ठाना&#039; (Fort of Tana) किंवा &#039;काकबे दे तानी&#039; म्हणून ओळखले जायचे. माझ्या उजव्या बाजूला अथांग खाडी आणि तीन बाजूंना भक्कम तटबंदी, असा मी दिमाखात उभा होतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====भगव्याचा साक्षीदार (इ.स. १७३७)====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
माझ्या आयुष्यातील तो सर्वात अभिमानाचा क्षण होता, जेव्हा श्रीमंत चिमाजी आप्पांनी वसई मोहिमेदरम्यान माझ्यावर हल्ला चढवला. मराठ्यांच्या तलवारींची आणि तोफांची ताकद मी अनुभवली आहे. १७३७ मध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पराभव करून माझ्यावर स्वराज्याचा भगवा झेंडा फडकवला. तो दिवस आजही माझ्या स्मरणात लख्ख आहे. पेशव्यांच्या काळात मी स्वराज्याचा एक महत्त्वाचा पहारेकरी होतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====तुरुंगवासाची सुरुवात (इ.स. १८३८)====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
काळाचे चक्र फिरले आणि इंग्रज आले. त्यांनी मराठ्यांचा पराभव केला आणि माझ्यावर कब्जा मिळवला. १८३८ साली ब्रिटीश राजवटीत माझे रूप पालटले. त्यांनी माझ्या बुरुजांचे आणि खोल्यांचे रूपांतर तुरुंगात केले. &#039;ठाणे किल्ला&#039; आता &#039;ठाणे जेल&#039; झाला होता. भारतातील सर्वात जुन्या कारागृहांपैकी मी एक आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====स्वातंत्र्यलढ्यातील आहुती आणि माझा थरकाप====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
माझा इतिहास फक्त दगडांचा नाही, तर रक्ताचा आणि त्यागाचा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अनेक क्रांतीकारकांचा वास माझ्या कुशीत झाला आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पण एक रात्र... होय, ती १९ एप्रिल १९१० ची रात्र मी कधीच विसरू शकत नाही. नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांच्या वधाच्या खटल्यात तीन तरुण क्रांतीकारकांना माझ्याच आवारात फाशी देण्यात आली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
१. अनंत कान्हेरे (वय अवघे १९ वर्षे)&lt;br /&gt;
२. कृष्णाजी कर्वे (वय २३ वर्षे)&lt;br /&gt;
३. विनायक देशपांडे (वय २१ वर्षे)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जेव्हा या वीरांनी हसत हसत फाशीचा दोर गळ्यात घातला, तेव्हा माझ्या दगडी भिंतीही आतल्या आत रडल्या होत्या. आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनाही काही काळ माझ्याच कोठडीत ठेवले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू बाबाराव सावरकर आणि खुद्द विनायक दामोदर सावरकर यांच्या पदस्पर्शाने माझी भूमी पावन झाली आहे. मी सावरकरांच्या रत्नागिरीतील स्थानबद्धतेपूर्वीचा काही काळ पाहिला आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====आजचा मी: सुधारणागृह====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
स्वातंत्र्य मिळाले आणि माझेही स्वरूप बदलले. आज मी फक्त शिक्षा देण्याचे ठिकाण नाही, तर &#039;सुधारणागृह&#039; आहे. माझ्या आत येणारा कैदी, बाहेर जाताना एक चांगला माणूस बनून जावा, यासाठी मी प्रयत्न करतो. माझ्या आवारात आज सुतारकाम चालते, हातमाग चालतात, शेती केली जाते आणि हो, माझ्या बेकरीतील पाव आणि बिस्किटे संपूर्ण ठाण्यात प्रसिद्ध आहेत. माझ्या भिंतींनी गुन्हे पाहिलेत, पण आता त्याच भिंती पश्चात्ताप आणि बदलाचे साक्षीदार होत आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====ठाणेकरांना आवाहन====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आज मी १८५ वर्षांहून अधिक काळ इथे उभा आहे. ठाणे शहराचा विकास, मेट्रोची कामे, उड्डाणपूल हे सगळे बदल मी शांतपणे पाहत आहे. माझी विनंती एवढीच आहे की, माझ्याकडे बघताना केवळ &#039;जेल&#039; म्हणून बघू नका. माझ्या प्रत्येक दगडात इतिहासाची स्पंदने आहेत. मी क्रांतीकारकांचे बलिदान पाहिले आहे, मी मराठ्यांचा पराक्रम पाहिला आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मी ठाण्याचा अभिमान आहे, मी ठाणे किल्ला आहे, मीच ठाणे मध्यवर्ती कारागृह आहे!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
- तुमचा जुना पहारेकरी, ठाणे कारागृह&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==कारागृहाच्या संदर्भात कोणते प्रश्न आहेत? कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत? ते येथे नोंदवा.==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251122_094341_Google.jpg|500px|center]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;&amp;lt;big&amp;gt;I am Thane Central Jail Speaking... (Historical Thane Fort)&amp;lt;/big&amp;gt;&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;big&amp;gt;Author: Thane Citypedia Team. It is expected that many will contribute to this article, take the writing forward, make appropriate changes, and enrich it.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
Subject: Autobiography of Thane Central Jail, Thane Creek Coast, near Court Naka&amp;lt;/big&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;big&amp;gt;Greetings Thanekars!&amp;lt;/big&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;big&amp;gt;I am Thane Central Jail. Yes, this is the name you know me by today. Every day, thousands of people glance at my stone fortifications as they go about their work. Some look at me with fear, others with curiosity. But do you know? I was not born a prison. The black stone you see on my body belongs to a &#039;Fort&#039;. I am not merely a place to confine criminals; I am a &#039;living monument&#039; of the Indian freedom struggle. Come, today let me tell you my true story.&amp;lt;/big&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;&amp;lt;big&amp;gt;My Birth: An Impregnable Fort (1730 AD)&amp;lt;/big&amp;gt;&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;big&amp;gt;I was born primarily for protection. Around 1730, the Portuguese began constructing me. At that time, Thane was an important port, and I was created to keep a watch over the creek. Back then, I was known as the &#039;Fort of Tana&#039; or &#039;Cacabe de Tana&#039;. With the vast creek on my right and strong fortifications on three sides, I stood tall with pride.&amp;lt;/big&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;&amp;lt;big&amp;gt;Witness to the Saffron Flag (1737 AD)&amp;lt;/big&amp;gt;&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;big&amp;gt;The proudest moment of my life was when Shrimant Chimaji Appa attacked me during the Vasai campaign. I have experienced the might of Maratha swords and cannons. In 1737, the Marathas defeated the Portuguese and hoisted the Saffron flag of Swarajya (Self-rule) upon me. That day is still etched clearly in my memory. During the Peshwa era, I was a crucial guardian of Swarajya.&amp;lt;/big&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;&amp;lt;big&amp;gt;The Beginning of Imprisonment (1838 AD)&amp;lt;/big&amp;gt;&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;big&amp;gt;The wheel of time turned, and the British arrived. They defeated the Marathas and captured me. In 1838, under British rule, my form changed. They converted my bastions and rooms into a prison. &#039;Thane Fort&#039; had now become &#039;Thane Jail&#039;. I am one of the oldest prisons in India.&amp;lt;/big&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;big&amp;gt;&amp;lt;b&amp;gt;Sacrifices in the Freedom Struggle and My Tremor&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​My history is not just of stones, but of blood and sacrifice. Many revolutionaries of the Indian freedom struggle resided in my lap.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
But one night... yes, the night of 19 April 1910, I can never forget. In the Jackson murder case of Nashik, three young revolutionaries were hanged within my premises:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​Anant Kanhere (Age merely 19 years)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​Krishnaji Karve (Age 23 years)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​Vinayak Deshpande (Age 21 years)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​When these heroes put the hangman&#039;s noose around their necks with a smile, even my stone walls wept silently. The first revolutionary, Vasudev Balwant Phadke, was also kept in my cell for some time. My soil has been sanctified by the footsteps of Swatantryaveer Savarkar&#039;s brother, Babarao Savarkar, and Vinayak Damodar Savarkar himself. I have witnessed the time before Savarkar&#039;s confinement in Ratnagiri.&amp;lt;/big&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;&amp;lt;big&amp;gt;Today&#039;s Me: A Reformatory&amp;lt;/big&amp;gt;&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;big&amp;gt;Freedom was won, and my nature changed too. Today, I am not just a place for punishment, but a &#039;Reformatory&#039;. I strive to ensure that a prisoner who enters my walls leaves as a better human being. Today, carpentry and handloom work is carried out in my premises, farming is done, and yes, the bread and biscuits from my bakery are famous all over Thane. My walls have seen crimes, but now those same walls are witnessing repentance and change.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;An Appeal to Thanekars&amp;lt;/b&amp;gt;&amp;lt;/big&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;big&amp;gt;I have been standing here for over 185 years today. I am silently watching the development of Thane city, the metro works, the flyovers—all these changes. My only request is that when you look at me, do not see me just as a &#039;Jail&#039;. Every stone of mine holds the vibrations of history. I have seen the sacrifice of revolutionaries; I have seen the valor of the Marathas.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​I am the pride of Thane, I am the Thane Fort, I am the Thane Central Jail!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;​- Your Old Guardian, Thane Central Jail&amp;lt;/b&amp;gt;&amp;lt;/big&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;big&amp;gt;&amp;lt;b&amp;gt;Discussion and Feedback:&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
What questions do you have regarding the jail? What reforms are necessary? Please record them here.&amp;lt;/b&amp;gt;&amp;lt;/big&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:ठाणे संबंधित]]&lt;br /&gt;
{{Template:Edit}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF:_%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0&amp;diff=143</id>
		<title>मी गावदेवी मैदान बोलतोय: ठाण्याच्या इतिहासाचा साक्षीदार</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF:_%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0&amp;diff=143"/>
		<updated>2025-12-29T14:43:45Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;मी गावदेवी मैदान बोलतोय: ठाण्याच्या इतिहासाचा साक्षीदार&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251204_073618_Google.jpg|450px|right]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​नमस्कार ठाणेकर,&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​ओळखलंत ना मला? मी तुमच्या हक्काचं, तुमच्या बालपणीच्या आठवणींचं आणि ठाण्याच्या राजकीय, सांस्कृतिक इतिहासाचा साक्षीदार असलेलं... &#039;गावदेवी मैदान&#039;.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​आज मी तुमच्याशी मनमोकळं बोलणार आहे. रोज माझ्या छातीवर हजारो पावलं पडतात, पण त्या पावलांच्या गर्दीत माझा दबलेला आवाज कोणाला ऐकू येत नाही. आज मला केवळ माझं दुःख सांगायचं नाही, तर माझा गौरवशाली आणि पुरातन इतिहासही तुम्हाला आठवून द्यायचा आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​माझा पुरातन वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व: ​माझं नाव ज्या &#039;[[गावदेवी मंदिर|गावदेवी]]&#039;वरून पडलं, त्या गावदेवी मातेचा आणि माझा संबंध अतूट आहे. [[ठाणे शहर]] हे फार प्राचीन, शिलाहारांची राजधानी असलेलं &#039;श्रीस्थानक&#039;. या शहराची रक्षणकर्ती म्हणजे गावदेवी माता. सुमारे ११० वर्षांपूर्वी, १९१६ च्या सुमारास, जेव्हा रेल्वेचा विस्तार होत होता, तेव्हा फलाट क्रमांक ६ जवळील देवीचं मंदिर माझ्या शेजारी, नौपाडा भागात स्थलांतरित झालं. तेव्हापासून मी या शहराचा &#039;गावदेवी मैदान&#039; म्हणून ओळखला जाऊ लागलो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​मी केवळ मातीचा तुकडा नाही, तर मी स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​ब्रिटीश काळ: १९२३ च्या सुमारास ब्रिटीश काळात मला अधिकृतपणे &#039;क्रीडांगण&#039; (Playground) म्हणून मान्यता मिळाली. तेव्हापासून मी ठाणेकरांच्या आरोग्याचा आणि खेळाचा सोबती आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​स्वातंत्र्यलढा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ: पारतंत्र्याच्या काळात अनेक गुप्त बैठका, वंदे मातरमचा जयघोष आणि स्वातंत्र्याची स्वप्ने माझ्या छातीवर रंगली आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आचार्य अत्रे, सेनापती बापट यांसारख्या दिग्गजांच्या तोफखाना सभा माझ्याच कुशीत पार पडल्या. ठाण्याच्या राजकीय जडणघडणीचा मी मुक साक्षीदार आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​माझ्या अंगावर केवळ क्रिकेटचे सामनेच रंगले नाहीत, तर नवरात्रीचे गरबा, आनंद मेळे आणि ठाण्याला सांस्कृतिक ओळख देणारे अनेक उत्सव मी साजरे केले आहेत. मी ठाण्याचा श्वास होतो, एक हक्काचं व्यासपीठ होतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​तो &#039;स्मार्ट&#039; निर्णय आणि माझा कायापालट&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​काही वर्षांपूर्वी शहरात &#039;विकासाचे&#039; वारे वाहू लागले. ठाणे स्टेशन परिसरात वाहनांची प्रचंड गर्दी आणि पार्किंगची समस्या होती. पण, या समस्येवर उपाय म्हणून प्रशासनाची नजर माझ्यावर - एका ऐतिहासिक वारशावर पडली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​निर्णय झाला; &amp;quot;मैदानाच्या पोटाचा भाग कापून तिथे भूमिगत (Underground) पार्किंग बनवायचे आणि वरच्या बाजूला मैदान पूर्ववत करायचे.&amp;quot;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​हा निर्णय झाला आणि माझ्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली. अनेक जुन्या जाणत्या ठाणेकरांनी, इतिहासप्रेमींनी विरोध केला. &amp;quot;मैदानाचा नैसर्गिक आत्मा हरवेल,&amp;quot; असे त्यांनी तळमळीने सांगितले. पण विकासाच्या बुलडोझरसमोर हा विरोध टिकला नाही. माझ्या पोटात खोल खड्डे खणले गेले, माझी नैसर्गिक माती काढून तिथे हजारो टन सिमेंट ओतलं गेलं. मी मुकाट्याने हे सहन केलं, कारण मला सांगितलं गेलं होतं की हे शहराच्या भल्यासाठी आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​आजची स्थिती: वरून चकचकीत, आतून गुदमरलेला.. ​आज प्रकल्प पूर्ण झाला आहे. वरून पाहिलंत तर मी पुन्हा &#039;मैदान&#039; म्हणून उभा आहे. पण जुन्या ठाणेकरांना विचारा, &amp;quot;हे तेच गावदेवी मैदान आहे का?&amp;quot;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​हरवलेला &#039;नैसर्गिक&#039; स्पर्श: पूर्वी माझ्या अंगावर नैसर्गिक माती होती, पाऊस पडला की मी तो पाणी शोषून घ्यायचो आणि जमिनीची तहान भागवायचो. आता? आता खाली पार्किंगचं सिमेंटचं छत आहे आणि त्यावर केवळ मातीचा एक थर. माझा आणि धरणी मातेचा संपर्क तुटला आहे. मी आता एक नैसर्गिक मैदान नसून, एका इमारतीच्या गच्चीवर (Terrace) असलेलं कृत्रिम मैदान झालो आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​पार्किंगचा प्रश्न सुटला का?: ज्यासाठी माझा बळी दिला गेला, तो प्रश्न सुटला का?&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​वास्तव: आज माझ्या पोटात गाड्या पार्क होतात, पण आजही गोखले रोडवर आणि स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी (Traffic Jam) तशीच आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​कोंडीचे नवीन केंद्र: पार्किंगच्या प्रवेशद्वारापाशी होणारी गर्दी, अरुंद रस्ते आणि गाड्यांची ये-जा यामुळे या परिसरात नवीन समस्या उभ्या राहिल्या आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​मानसिकता: आजही अनेक लोक पैसे देऊन पार्किंगमध्ये जाण्यापेक्षा रस्त्यावर गाडी लावणं पसंत करतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​माझा शेवटचा सवाल&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​ठाणेकर हो, मी आता आधुनिक झालोय, &#039;हायटेक&#039; झालोय. माझ्या कोपऱ्यात आता सिमेंटचे व्हेंट्स (Vents) दिसतात, भिंती दिसतात. पण यात ती जुनी मजा उरली नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​शहराला पार्किंग हवं होतं. पण त्यासाठी शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक हृदयावर घाव घालणं कितपत योग्य होतं? आज माझ्याकडे पाहून तुम्हाला &#039;विकास&#039; दिसतो, पण मला मात्र माझा हरवलेला इतिहास, ती स्वातंत्र्यलढ्यातील भाषणं आणि मातीत खेळणाऱ्या मुलांचा तो निखळ आनंद आठवतो जो आता सिमेंटच्या स्लॅबवर खेळला जातोय.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​पुढच्या पिढीसाठी तरी विचार करा - गाड्या उभ्या करण्यासाठी आपण मुलांच्या खेळण्याची आणि शहराच्या श्वास घेण्याची जागा तर संपवत नाही ना?&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​तुमचाच,&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
एक ऐतिहासिक, पण आता &#039;काँक्रीट&#039; झालेलं, गावदेवी मैदान.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:कला क्रीडा सांस्कृतिक]]&lt;br /&gt;
{{Template:Edit}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%27%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%AD%E0%A4%B5%27:_%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&amp;diff=141</id>
		<title>मिलिंद बल्लाळ आणि &#039;ठाणे वैभव&#039;: ठाण्याचा जागल्या</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%27%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%AD%E0%A4%B5%27:_%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&amp;diff=141"/>
		<updated>2025-12-29T14:43:45Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;मिलिंद बल्लाळ आणि &#039;ठाणे वैभव&#039;: ठाण्याचा जागल्या&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251102_062549_Google (1).jpg|400x400px|left]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ठाणे शहर आणि जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनात &#039;ठाणे वैभव&#039; या दैनिकाचे स्थान अनमोल आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे वृत्तपत्र ठाणेकरांची अस्मिता जपण्याचे आणि त्यांना स्थानिक घडामोडींची अचूक माहिती देण्याचे कार्य सातत्याने करत आहे. आणि या गौरशाली वाटचालीत संपादक म्हणून मिलिंद बल्लाळ यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==ठाणे वैभव: ठाण्याचा जागत्या आवाजाचे प्रतीक==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * गौरवशाली इतिहास: &#039;ठाणे वैभव&#039;ची स्थापना २५ ऑगस्ट १९७५ रोजी कै. नरेंद्र बल्लाळ यांनी केली. मुंबईच्या जवळ असूनही ठाण्याचे एक वेगळेपण आहे, हे ओळखून केवळ स्थानिक बातम्यांवर आधारित वृत्तपत्र यशस्वी होऊ शकते या विश्वासाने त्यांनी हे धाडस केले. ‘ठाणेवैभव’ने अल्पावधीतच ठाणे शहर आणि जिल्ह्याचे सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय व्यासपीठ म्हणून आपली ओळख निर्माण केली. सकारात्मक पत्रकारितेचा आदर्श ठेवत या दैनिकाने आपली वेगळी जागा निर्माण केली आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * जिल्हा स्तरीय वृत्तपत्र म्हणून महत्त्व: &#039;ठाणे वैभव&#039; हे केवळ ठाणे शहराचे नव्हे, तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे मुखपत्र बनले आहे. जिल्हा स्तरावरील प्रत्येक लहान-मोठी बातमी, समस्या आणि यश सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य या वृत्तपत्राने केले आहे. ठाणे जिल्ह्यातील लाखो लोकांसाठी हे दैनिका स्थानिक माहितीचा आणि विश्वासाचा स्रोत आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==मिलिंद बल्लाळ: संपादक आणि पत्रकार म्हणून अहम भूमिका==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कै. नरेंद्र बल्लाळ यांच्या पश्चात त्यांचा वारसा मिलिंद बल्लाळ यांनी समर्थपणे जपला आहे. एक संपादक आणि पत्रकार म्हणून त्यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरली आहे:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण मजकूर: त्यांच्या नेतृत्वाखाली ‘ठाणे वैभव’ने चार पानी कृष्ण-धवल स्वरूपातून आजच्या बहुरंगी, दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण मजकूर असलेल्या दैनिकापर्यंत मजल मारली आहे. त्यांनी नेहमीच &#039;विधायक पत्रकारिता&#039; करण्यावर भर दिला आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * समाजातील सहभाग आणि सक्रियता: पत्रकारितेपलीकडेही मिलिंद बल्लाळ यांचे समाजकार्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध विधायक संस्थांमध्ये सक्रिय योगदान आहे. त्यांच्या पत्रकारितेला &#039;बाळशास्त्री जांभेकर&#039; पुरस्कार तसेच &#039;स्व. शि.म.परांजपे स्मृती पुरस्कार&#039; यांसारख्या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे, ज्यामुळे त्यांची पत्रकारिता आणि सामाजिक कार्याची दखल घेतली गेली आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * नवनवीन उपक्रम: त्यांनी केवळ मराठी वाचकांसाठीच नव्हे, तर अमराठी ठाणेकरांना शहराच्या घडामोडी कळाव्यात म्हणून &#039;Know Your Town&#039; सारखे साप्ताहिक सुरू केले. तसेच, तरुणांना व्यासपीठ मिळावे म्हणून &#039;युवा प्लस&#039; सारखी पुरवणी सुरू करून त्यांनी नवीन पिढीला लिखाणाची संधी दिली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==बदलत्या ठाण्याच्या &#039;ठाणे वैभव&#039; कडून अपेक्षा==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आज ठाणे शहर झपाट्याने बदलत आहे; ते केवळ मुंबईचे उपनगर न राहता एक स्वतंत्र, विकसित आणि बहुआयामी शहर म्हणून उभे राहात आहे. अशा वेळी, ठाण्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या &#039;ठाणे वैभव&#039; कडून काही महत्त्वाच्या अपेक्षा आहेत:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * पर्यावरणाचे रक्षण: ठाण्याच्या पर्यावरणाचे, तलावांचे आणि डोंगररांगांचे महत्त्व जपण्यासाठी वृत्तपत्राने जागल्याची भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडावी.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * पायाभूत सुविधा आणि विकास: मेट्रो, रस्ते आणि पाणीपुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या विकास प्रकल्पांवर सखोल आणि निष्पक्ष वार्तांकन करावे, जेणेकरून कामात पारदर्शकता टिकून राहील.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * नागरिकांचे प्रश्न आणि उपाय: कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी आणि आरोग्याच्या समस्या केवळ मांडू नयेत, तर त्यावर तज्ज्ञांकडून उपाय शोधून नागरिकांना योग्य दिशा द्यावी.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * डिजिटल माध्यमांशी समन्वय: वाढत्या डिजिटल युगात, तरुणांना आकर्षित करण्यासाठी आणि बातम्या तत्काळ पोहोचवण्यासाठी वृत्तपत्राने आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मला अधिक बळकट करावे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * सांस्कृतिक वारसा जपणे: ठाण्याला लाभलेला &#039;महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी&#039; हा मान टिकवून ठेवण्यासाठी येथील कला, साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना हक्काचे व्यासपीठ द्यावे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;ठाणे वैभव&#039; आणि मिलिंद बल्लाळ हे ठाण्याच्या वर्तमान आणि भविष्याचे एक महत्त्वाचे समीकरण आहे. ठाणेकरांच्या आशा-आकांक्षांना वाचा फोडून, विकासाला सकारात्मक दिशा देत, यापुढेही हे दैनिक आपले स्थान अधिक मजबूत करेल यात शंका नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==&#039;ठाणे वैभव&#039; पत्राचे वाचक, नागरिक म्हणून तुमचे व्यक्तिगत मूल्यांकन एक स्टार ते पाच स्टार दरम्यान याच ठिकाणी नोंदवा.==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील रथी महारथी]]&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील संस्था उपक्रम]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80&amp;diff=139</id>
		<title>महापालिकेच्या निवडणुकांची बहू-सदस्यीय पद्धती</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80&amp;diff=139"/>
		<updated>2025-12-29T14:43:45Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;राज्यातील महापालिका निवडणुका एक-सदस्यीय पद्धतीने न घेता बहु-सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय चुकीचा आहे. यापूर्वीच्या निवडणुकादेखील  आधी एक, नंतर दोन सदस्य, आणि आता चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेतल्या जात आहेत. हा निर्णय लोकशाही-विरोधी तर आहेच पण समाजातील मोठ्या समाजाच्या हिताला बाधा आणणारा आहे, अनुसूचित जाती आणि जमातीच्या जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारा आहे आणि समाजातील कष्ट करणाऱ्या लहान कार्यकर्त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून वंचित करणारा आहे, त्यामुळे अनेक वंचित घटकांवर जाणून बुजून अन्याय करणारा आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
2022 मध्ये होणाऱ्या या महापालिका/ महानगरपालिका निवडणुकांसाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी आधी 25 ऑगस्ट 2021 रोजी एकसदस्यीय प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासंदर्भात आदेश (संदर्भ: महाराष्ट्र शासनाचा अधिनियम 36 दि. 31-12-2019) काढला. त्यानंतर दि. 5 ऑक्टोबर 2021 रोजी सर्व प्रभाग रचना चार सदस्यांचा करण्याचा नवा आदेश काढला गेला.  &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अनुसूचित जाती-जमाती समाजातील कार्यकर्ते आणि जनता ही आर्थिक दृष्ट्‍या सक्षम नसल्याने समाजातील नेते आणि कार्यकर्ते हे केवळ आपल्या प्रभागातच सक्रिय राहू शकतात. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत क्षेत्र वाढते, मतदारांची संख्या वाढते, त्यामुळे खर्च प्रमाणाबाहेर वाढतो. मोठा प्रभाग झाल्याने खर्चिक निवडणूक झाल्याने मोठे तालेवार आणि मोठ्या पक्षाचे मिंधे उमेदवार निवडून आल्याने या गरीब समाजाचे प्रतिनिधित्व श्रीमंत लोक-प्रतिनिधीच्या हाती जाते. परिणामी वंचित समाजातील साधा कष्टकरी प्रामाणिक कार्यकर्ता नेता या पद्धतीत निवडून येणे शक्य नही म्हणून राज्यकर्ते असा चुकीचा निर्णय राबवित असताना चुकीचा असंवैधानिक आदेश काढणे योग्य नाही म्हणून तो तातडीने मागे घेऊन एक-सदस्यीय प्रभाग पद्धत पुन्हा लागू केली पाहिजे. या संदर्भात अनुसूचित जाती, जमाती आणि अन्य मागासवर्गीय समाजाच्या जनतेत मोठ्या प्रमाणात राग असून या अन्यायाविरुद्ध चीड व्यक्त होत असून योग्य घटनात्मक निर्णय घेऊन एक-सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करून निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी होत आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
1.	भारतीय राज्यघटनेप्रमाणे देशभरात सर्व निवडणुका एक विभाग – एक मतदारसंघ – एक लोक-प्रतिनिधी याच पद्धतीने होतात, मुंबई महानगरपालिकेत देखील सर्व निवडणुका एक-सदस्यीय पद्धतीने होत असताना अन्य नगरपालिका/ महानगरपालिकेत बहु-सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका म्हणजे दुटप्पीपणा असून सर्व नगरपालिका/ महापालिकेत मुंबई प्रमाणेच एक-सदस्यीय प्रभाग रचना राबवावी.&lt;br /&gt;
 &lt;br /&gt;
2.	3 सदस्यीय प्रभाग रचनेत मतदारांची संख्या आणि मतदारसंघाचे क्षेत्र देखील वाढते, परिणामी निवडणूक लढविण्याचा खर्च प्रमाणाबाहेर वाढतो, त्यामुळे सर्व-सामान्य नागरिक उमेदवार निवडणुकीपासून दूर राहतात, श्रीमंत (काळा पैसा असणाऱ्या) धनाढ्य उमेदवारांचे प्रमाण वाढते किंवा मोठ्या पक्षांचेच श्रीमंत कार्यकर्ते, नेते निवडणूक लढण्याचे ठरवितात. सामान्य नागरिक आणि काळा पैसा नसणारे प्रामाणिक कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रक्रियेपासून दूर ढकलले जातात आणि श्रीमंतच लोक-प्रतिनिधी निवडून येतात, वंचित आणि गरीब वर्गावर अन्याय करणारा हा निर्णय चुकीचा असल्याने रद्द करून सर्व निवडणुका एक-सदस्यीय पद्धतीनेच घेण्यात याव्यात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
3.	याच कारणामुळे अनुसूचित जाती, जमाती (आदिवासी आणि दलित) आणि अन्य मागासवर्गीय हे क्षमतेअभावी निवडणूक लढविण्याचा विचारच करू शकत नाहीत, त्यामुळे निवडणूक लढविण्याच्या संवैधानिक अधिकार नाकारला जात आहे, वंचित समूहाच्या हक्कावर गदा आणणारा हा निर्णय ताबडतोब रद्द करून सर्व निवडणुकांसाठी एक सदस्यीय प्रभाग रचना लागू करावी.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
4.	गेल्या पंधरा वर्षात प्रत्येक निवडणुकीच्या आधी हे निर्णय घिसाड-घाईने लागू केले गेल्याने धनाढ्य उमेदवार आणि मोठ्या पक्षांचे प्राबल्य वाढले आहे. पक्षदेखील सामान्य कार्यकर्ते आणि प्रामाणिक नागरिक यांना पक्षाचे तिकीट देत नाहीत. प्रभाग रचना निवडणुकीच्या आधी घाई घाईने ठरविली जाते त्यामुळे जनतेची सेवा करण्याची इच्छा असणारे कार्यकर्ते पूर्वी आपले प्रभाग क्षेत्र निश्चित करून पाच वर्षे सेवा करून आपला मतदारसंघ बांधत असत, ते आता शक्य होत नाही, त्यामुळे सर्व नगरपालिका. महानगरपालिका ह्या श्रीमंत नेत्यांच्या हाती गेल्या आहेत. म्हणून सामान्य जनतेवर अन्यायकारक, अपक्ष आणि मागास वर्गातील कार्यकर्ते यांच्यावर अन्यायकारक अशी ही चार-सदस्यीय प्रभाग रचना रद्द करावी.&lt;br /&gt;
[[Category:ठाणे संबंधित]]&lt;br /&gt;
[[Category:लोकप्रतिनिधि]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95&amp;diff=137</id>
		<title>महापालिका निवडणूक</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95&amp;diff=137"/>
		<updated>2025-12-29T14:43:45Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;महाराष्ट्र राज्यात येत्या दोन तीन महिन्यात अनेक महापालिका निवडणुका होणार आहेत, त्यानिमित्ताने सर्वांसाठी नागरिकांचा दृष्टिकोन देणारे काही लेख आम्ही प्रकाशित करणार आहोत. सर्च बॉक्समध्ये निवडणूक हा शब्द टाकून हे सर्व लेख एकत्र वाचता येतील. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
२०२१ मध्ये जनगणना न झाल्याने ठाणे आणि अन्य महानगरपालिकांसाठी २०११ च्याच जनगणनेचा आधार घेऊन वॉर्ड रचना जाहीर झाल्या असून लवकरच मतदार याद्या प्रसिद्ध होतील. मुंबई उच्च न्यायालयाच्या रेट्यामुळे लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:TMC_Final_Ward.pdf|200px|thumb|left|ठाणे महापालिका अंतिम प्रभाग रचना नकाशा]]&lt;br /&gt;
[[Category:ठाणे संबंधित]]&lt;br /&gt;
[[Category:लोकप्रतिनिधि]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%27%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%27_-_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%80._%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE&amp;diff=135</id>
		<title>मराठी गीतांचे &#039;गंगा-जमुना&#039; - जनकवी पी. सावळाराम</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%27%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%27_-_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%80._%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE&amp;diff=135"/>
		<updated>2025-12-29T14:43:45Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;मराठी गीतांचे &#039;गंगा-जमुना&#039;, जनकवी पी. सावळाराम&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
[[File:Savlaram.jpg|433x433px|right]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पी. सावळाराम, ज्यांचे मूळ नाव निवृत्तीनाथ रावजी पाटील, हे मराठी भावकवी आणि गीतकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या साध्या, सरळ आणि हृदयाला भिडणाऱ्या गीतांमुळे कवी कुसुमाग्रजांनी त्यांना &#039;जनकवी&#039; ही उपाधी दिली. पी. सावळाराम यांनी आपल्या साहित्यातून सामान्य माणसाच्या भावनांना शब्द दिले. त्यांच्या गीतांची गोडी आजही कायम आहे, म्हणूनच ते खऱ्या अर्थाने मराठी मनाचे &#039;जनकवी&#039; ठरले आहेत. त्यांचे साहित्य आणि कार्य आजही मराठी रसिकांच्या मनात घर करून आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==जीवनगाथा:==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * जन्म आणि शिक्षण: पी. सावळाराम यांचा जन्म ४ जुलै १९१३ रोजी येडेनिपाणी (मूळचे सांगलीकर) येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये झाले.&lt;br /&gt;
 * &#039;&#039;&#039;ठाण्यात वास्तव्य आणि कारकिर्दीची सुरुवात: १९४४ मध्ये ते ठाण्यात स्थायिक&#039;&#039;&#039; झाले आणि त्यांनी रेशनिंग खात्यात नोकरी केली, पण लवकरच ती सोडून पूर्णवेळ गीतलेखनाला वाहून घेतले.&lt;br /&gt;
 * &#039;पी. सावळाराम&#039; नामकरण: ह. ना. आपटे यांच्या &#039;उषःकाल&#039; कादंबरीतील &#039;सावळ्या तांडेल&#039; या पात्रावरून वि. स. पागे यांनी त्यांना प्रेमाने &#039;पी. सावळाराम&#039; हे नाव दिले.&lt;br /&gt;
 * निधन: २२ डिसेंबर १९९७ रोजी त्यांचे निधन झाले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==कला कार्य - अजरामर गीते आणि साहित्य:==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * गीतलेखन: सावळाराम यांनी जवळपास ७००-८०० गीते लिहिली, त्यापैकी ५००-६०० रेकॉर्डवर आली. त्यांची गीते लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासारख्या महान गायिकांनी गायिली.&lt;br /&gt;
 * गाण्यांची वैशिष्ट्ये: त्यांची गीते अत्यंत साधी, भावपूर्ण आणि सहज जनमाणसाला आपलीशी वाटणारी होती. त्यांच्या गाण्यांमध्ये प्रेमगीते, भक्तिगीते, गौळणी आणि लावण्या अशा विविध प्रकारचा समावेश होता.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==गाजलेली गीते:==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
     * &amp;quot;गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का? जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा.&amp;quot; (हे गीत त्यांनी पुणे स्टेशनवर एका नवविवाहित मुलीला निरोप देणाऱ्या आईच्या बोलण्यावरून लिहिले.)&lt;br /&gt;
     * &amp;quot;ज्ञानदेव बाळ माझा&amp;quot;&lt;br /&gt;
     * &amp;quot;विठ्ठल तो आला आला&amp;quot;&lt;br /&gt;
     * &amp;quot;राघु बोले मैनेच्या कानात ग&amp;quot; (१९४९ साली लिहिलेले त्यांचे पहिले गाणे)&lt;br /&gt;
     * &amp;quot;पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला विनविते रखुमाई विठ्ठला&amp;quot; (या गीतातून त्यांनी पंढरपूरमधील बडव्यांच्या वर्चस्वाला विरोध दर्शवला होता, त्यामुळे ते &#039;बंडखोर कवी&#039; म्हणूनही ओळखले जात.)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==चित्रपट गीते:==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मराठी चित्रपटांच्या सुवर्णकाळात संगीतकार वसंत प्रभू आणि गायिका लता मंगेशकर यांच्यासोबत त्यांची त्रयी खूप गाजली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;वादळ&#039; (१९५३), &#039;गृहदेवता&#039; (१९५७), &#039;शिकलेली बायको&#039; (१९५९), &#039;कन्यादान&#039; (१९६०) अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी सुंदर गाणी दिली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==इतर साहित्य:==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
   * कविता संग्रह: &#039;गंगा यमुना&#039; (१९९१ साली कुसुमाग्रजांच्या प्रस्तावनेसह प्रकाशित).&lt;br /&gt;
   * चित्रपट लेखन: &#039;माणसाला पंख असतात&#039; (लेखन), &#039;पुत्र व्हावा ऐसा&#039;, &#039;नांदायला जाते&#039;, &#039;कन्यादान&#039;, &#039;सलामी&#039;, &#039;बेरडाची अवलाद&#039; (कथा).&lt;br /&gt;
   * लघुपट: &#039;माणसा आधी हो माणूस&#039; आणि &#039;मंगल कलश&#039;.&lt;br /&gt;
   * आकाशवाणी कार्यक्रम: &#039;कामगार सभे&#039;साठी &#039;सहज सुचलं म्हणून&#039; या कार्यक्रमासाठी संहितालेखन.&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251022_154523_Google.jpg|left|544x544px|thumb]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==कारकिर्दीचे महत्वाचे टप्पे आणि सामाजिक कार्य:==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पी. सावळाराम यांना  सामाजिक कार्याची ओढ होती&lt;br /&gt;
   * &#039;जनकवी&#039; उपाधी: साध्या, सोप्या आणि थेट लोकभाषेला जवळ करणाऱ्या त्यांच्या कवित्वाने प्रभावित होऊन कुसुमाग्रजांनी त्यांना &#039;जनकवी&#039; ही उपाधी दिली&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
   * १९६२ मध्ये ते ठाणे नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.&lt;br /&gt;
   &lt;br /&gt;
   * १९६४-६५ साली त्यांनी ठाण्याचे नगराध्यक्ष पद भूषवले&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
   * नगराध्यक्ष म्हणून त्यांनी येऊर पाणी योजना आणि ड्रेनेज सिस्टमसंबंधी विशेष लक्ष देऊन त्या पूर्णत्वास नेल्या. त्यांच्या काळात शिक्षकांच्या पगारात वाढ झाली आणि ते शिक्षण समितीचे सभासदही होते. ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग होता.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==पुरस्कार:==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
१९८२ सालच्या &#039;गदिमा&#039; पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==त्यांचे तुम्हाला स्वतःला आवडणारे गीत कोणते व ते का आवडले ते लिहा==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==या लेखावर प्रतिक्रिया/टिप्पणी येथे लिहा==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील रथी महारथी]]&lt;br /&gt;
[[Category: लोकप्रतिनिधी]]&lt;br /&gt;
[[Category: कला क्रीडा सांस्कृतिक]]&lt;br /&gt;
{{Template:Edit}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B7_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%27%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%27&amp;diff=133</id>
		<title>मनीष वाघ आणि &#039;वृत्त प्रकाश&#039;</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B7_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%27%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%27&amp;diff=133"/>
		<updated>2025-12-29T14:43:45Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;मनीष वाघ आणि &#039;वृत्त प्रकाश&#039;&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251120_150418_Facebook.jpg|500px|right]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[ठाणे शहर|ठाण्यासारख्या]] सांस्कृतिक शहरात पत्रकारितेचा एक वेगळा ठसा उमटवणारे नाव म्हणजे &#039;साप्ताहिक वृत्त प्रकाश&#039; आणि त्याचे धडाडीचे संपादक मनीष वाघ.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कोणत्याही शहराची ओळख ही तिथल्या इमारतींपेक्षा तिथल्या विचारांनी आणि त्या विचारांना व्यासपीठ देणाऱ्या माध्यमांनी होत असते. ठाण्यातून प्रकाशित होणाऱ्या &#039;साप्ताहिक वृत्त प्रकाश&#039;ने ही जबाबदारी अनेक वर्षांपासून समर्थपणे पेलली आहे. आज या साप्ताहिकाची धुरा मनीष वाघ तितक्याच ताकदीने सांभाळत आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====पितृत्वाचा वारसा आणि प्रेरणा====&lt;br /&gt;
मनीष वाघ यांना पत्रकारितेचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्यांचे वडील, &amp;lt;b&amp;gt;चंद्रशेखर वाघ&amp;lt;/b&amp;gt;, हे पत्रकारितेच्या मागच्या पिढीतील एक अत्यंत गाजलेले आणि वजनदार संपादक होते. वडिलांची लेखणी, त्यांची काम करण्याची पद्धत आणि शब्दांवरील प्रभुत्व पाहत मनीष लहानाचे मोठे झाले. साहजिकच, वडिलांकडून मिळालेली प्रेरणा त्यांच्या पुढील प्रवासाची शिदोरी ठरली. वारसा हक्काने संपत्ती मिळू शकते, पण &#039;बुद्धिमत्ता&#039; आणि &#039;धडपड&#039; ही स्वतःच कमवावी लागते, हे मनीष यांनी कृतीतून सिद्ध केले आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====अबोल स्वभावापासून अभिव्यक्तीकडे====&lt;br /&gt;
मनीष वाघ यांचा वैयक्तिक प्रवास थक्क करणारा आहे. सुरुवातीच्या काळात अत्यंत मितभाषी आणि शांत असणारे मनीष, कालांतराने शब्दांच्या दुनियेत रमले. त्यांच्या आत दडलेली उपजत &#039;प्रज्ञा&#039; हळूहळू बहरली. कदाचित त्यांना मिळालेली योग्य सहचारीणीची साथ आणि वडिलांचे संस्कार यामुळे त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळाला असावा.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जे मनीष पूर्वी शांत होते, ते आता लिहू लागले, बोलू लागले. केवळ पत्रकारितेपुरते मर्यादित न राहता, त्यांनी साहित्य निर्मितीच्या क्षेत्रातही मुशाफिरी केली. कथा, कविता आणि पुस्तके लिहिण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास त्यांच्या सर्जनशीलतेची साक्ष देतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====&#039;वृत्त प्रकाश&#039;ची सातत्यपूर्ण वाटचाल====&lt;br /&gt;
आजच्या डिजिटल युगात एक छापील साप्ताहिक चालवणे हे मोठे आव्हान असते, पण मनीष वाघ यांनी &#039;वृत्त प्रकाश&#039; सातत्याने आणि समर्थपणे सुरू ठेवले आहे. केवळ अंक प्रकाशित करणे एवढेच त्यांचे उद्दिष्ट नसून, पत्रकारितेची &#039;स्वतंत्र भूमिका&#039; त्यांनी जपली आहे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता, परखडपणे सत्य मांडण्याची हिंमत त्यांनी &#039;वृत्त प्रकाश&#039;च्या माध्यमातून दाखवून दिली आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
एका बाजूला साहित्यिक मन आणि दुसऱ्या बाजूला निर्भीड संपादक, असा हा दुहेरी मिलाफ मनीष वाघ यांच्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळतो. वडिलांचा वारसा नुसता जपला नाही, तर तो आपल्या कर्तृत्वाने अधिक उजळला, यातच त्यांचे यश सामावलेले आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====या लेखावर प्रतिक्रिया याच ठिकाणी द्या.====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251120_151345_Facebook.jpg|500px|center]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;&amp;lt;center&amp;gt;साप्ताहिक वृत्त प्रकाश प्रकाशन &amp;lt;/b&amp;gt;&amp;lt;/center&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील रथी महारथी]]&lt;br /&gt;
{{Template:Edit}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%82_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE:_%E0%A4%A1%E0%A5%89._%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%A1&amp;diff=131</id>
		<title>भिंती बोलू लागल्या: डॉ. सुधीर पटवर्धन आणि शहराची कलात्मक चिरफाड</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%82_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE:_%E0%A4%A1%E0%A5%89._%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%A1&amp;diff=131"/>
		<updated>2025-12-29T14:43:45Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;भिंती बोलू लागल्या: डॉ. सुधीर पटवर्धन आणि शहराची कलात्मक चिरफाड&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251022_072907_Google.jpg|right|616x616px]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ठाणे शहराला कर्मभूमी मानून, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जागतिक स्तरावर आपल्या कलेची मोहोर उमटवणारे चित्रकार म्हणजे डॉ. सुधीर पटवर्धन. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
एका बाजूला क्ष-किरण तज्ज्ञ (Radiologist) म्हणून काम करताना दुसऱ्या बाजूला ब्रशच्या फटकाऱ्यांतून त्यांनी आधुनिक शहराच्या अंतरंगाचे जे दर्शन घडवले, ते केवळ सुंदर नाही, तर ते थेट काळजाला भिडणारे आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==शहराची कलात्मक &#039;चिरफाड&#039; करणारा कलाकार==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
डॉ. पटवर्धन यांची चित्रकला आधुनिक शहरीकरणावर भाष्य करणारी आहे. पण हे भाष्य नुसते शहराचे आकर्षक भू-दृश्य (Landscape) दाखवणारे नाही, तर ते या विकासामागील संघर्ष आणि विसंगती प्रकर्षाने मांडते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
उंचच उंच इमारती, सिमेंटची जंगलं आणि बाजूलाच तुटलेल्या, मोडलेल्या वस्त्या, कामगारांचे चेहरे - हे सर्व त्यांच्या कॅनव्हासवर स्पष्टपणे दिसतात. त्यांची चित्रे म्हणजे मुंबई-ठाण्यासारख्या महानगरांचे &#039;एक्स-रे&#039; आहेत, जिथे बाहेरून दिसणाऱ्या चकचकीतपणाखाली दडलेले सामाजिक-आर्थिक विकार स्पष्टपणे दिसतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==सामान्य माणसाचा नायक==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पटवर्धन यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सामान्य माणूस—तो कामगार, तो रोजचा प्रवासी, ती कष्टकरी स्त्री. हा माणूस त्यांच्या कलेचा केंद्रबिंदू असतो. भव्य इमारतींच्या पार्श्वभूमीवर हे लोक अनेकदा उपेक्षित आणि अदृश्य होतात, पण डॉ. पटवर्धन त्यांना त्यांच्या चित्रातून दृश्यमान (Visible) करतात. ते त्यांच्या रोजच्या संघर्षाला, त्यांच्या शांत प्रयत्नांना आणि त्यांच्यातील विलक्षण सहनशक्तीला मानवी प्रतिष्ठा (Dignity) देतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==भावनांचा आणि भूभागाचा नकाशा==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शहरांमध्ये चाललेला विकास आणि विध्वंस यांची द्वंद्वात्मकता पटवर्धनांच्या चित्रांमध्ये आहे. &#039;बांधलेले&#039; (Built) आणि &#039;तुटलेले&#039; (Broken) शहर ते एकाच वेळी दाखवतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
बांधकामांमधून वर येणाऱ्या इमारती, रेल्वे स्टेशन्स, उभे राहणारे मेट्रोचे खांब—हे सारे विकासाचे प्रतीक असले तरी, या विकासासाठी जे काही तुटते, जे निसर्गातून हिरावले जाते, ज्यांना विस्थापित व्हावे लागते, त्याबद्दलची संवेदना त्यांच्या प्रत्येक कामातून जाणवते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
डॉ. पटवर्धन यांची शैली ओघवती, वास्तववादी आणि काहीशी अभिव्यक्तीवादी (Expressionistic) आहे. त्यांच्या चित्रांचे रंग कधी शांत, तर कधी कठोर भावनिक आंदोलने दर्शवतात. त्यांनी कला शिकण्यासाठी कोणतीही औपचारिक पदवी घेतली नाही; त्यांच्या वैद्यकीय ज्ञानामुळे त्यांना मानवी शरीर आणि मनाची जी खोल समज मिळाली, ती त्यांच्या चित्रांमध्ये उतरते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==समीक्षात्मक दृष्टीकोन==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
डॉ. सुधीर पटवर्धन यांची कला केवळ सौंदर्यनिर्मिती नाही, ती एक समीक्षा आहे. आधुनिक शहरीकरणामुळे येणारा एकाकीपणा, भांडवलशाहीचा प्रभाव, सामाजिक दरी आणि नैसर्गिक जागांचा होणारा ऱ्हास या गंभीर प्रश्नांवर त्यांची चित्रे आपल्याला विचार करायला लावतात. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
त्यांचे काम हे कोणत्याही राजकीय घोषणेपेक्षा मोठे आहे, कारण ते शहराच्या विकासाची किंमत सामान्य माणसाच्या भावनिक आणि शारीरिक स्तरावर कशी मोजावी लागते, हे शांतपणे पण प्रभावीपणे सांगते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
त्यामुळे, डॉ. पटवर्धन हे केवळ चित्रकार नसून, ते ठाणे आणि मुंबईच्या महानगरीय जीवनाचे संवेदनशील कालखंड-नोंदनीकार (Chronicler) आहेत. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
त्यांच्या चित्रांमधून पडझडत्या शहरीकरणाच्या भिंती बोलू लागतात आणि त्या भिंती केवळ रंगीत नसतात, तर त्या मानवी संघर्षांच्या आणि आशेच्या कहाण्यांनी भरलेल्या असतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==सत्कार, सामाजिक मान्यता, कौतुक==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
डॉ. सुधीर पटवर्धन यांना केवळ व्यावसायिक यशच मिळाले नाही, तर त्यांची कला सामाजिक आणि कला समीक्षक स्तरावरही अत्यंत आदरणीय मानली गेली आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * महानगर जीवनाचे भाष्यकार: पटवर्धन यांना मुंबई-ठाणे परिसरातील महानगरीय जीवन, संघर्ष आणि सामाजिक ताणतणाव चित्रित करणारे अग्रगण्य समकालीन भारतीय चित्रकार म्हणून ओळखले जाते. त्यांची चित्रे शहराचे अंतरंग दाखवणारे &#039;सामाजिक दस्तऐवज&#039; मानले जातात.&lt;br /&gt;
 * कामगारांचा आवाज: त्यांनी आपल्या चित्रांद्वारे कामगार वर्ग, सामान्य नागरिक आणि उपेक्षित लोकांचे जीवन अत्यंत सहानुभूतीपूर्वक आणि वास्तववादी पद्धतीने मांडले, ज्यामुळे त्यांना सामाजिक स्तरावर मोठी सन्मानाची जागा मिळाली.&lt;br /&gt;
 * स्वयं-प्रशिक्षित चित्रकार (Self-Taught Artist): वैद्यकीय पेशा सांभाळून त्यांनी चित्रकलेत जी आंतरराष्ट्रीय स्तराची गुणवत्ता सिद्ध केली, त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक होते.&lt;br /&gt;
 * पुरस्कार: त्यांना अनेक महत्त्वाचे कला पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्यात आला आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==ग्रंथ आणि दस्तऐवजीकरण==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * डॉ. पटवर्धन यांच्या कलाकृती आणि विचारांवर आधारित अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत, जसे की &#039;सुधीर पटवर्धन: वॉकिंग थ्रू सोल सिटी&#039; (Sudhir Patwardhan: Walking Through Soul City). यामुळे त्यांचे कला क्षेत्रातील महत्त्व अधिक स्पष्ट होते.&lt;br /&gt;
 * त्यांची कामे भारतातील आणि परदेशातील अनेक महत्त्वाच्या कला संग्रहालयांमध्ये (Museums and Galleries) कायमस्वरूपी संग्रहित आहेत.&lt;br /&gt;
डॉ. सुधीर पटवर्धन यांच्या कलाकृतींनी जगभरातील अनेक प्रतिष्ठित कला दालनांमध्ये स्थान मिळवले आहे.&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251022_073128_Google.jpg|left|750x750px]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==भारतातील प्रमुख प्रदर्शने==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पटवर्धन यांची प्रदर्शने भारतातील प्रमुख शहरांमध्ये नियमितपणे आयोजित केली जातात आणि त्यांना नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई: मुंबईतील या प्रतिष्ठित कला दालनात त्यांची अनेक मोठी एकल प्रदर्शने (Solo Exhibitions) झाली आहेत.&lt;br /&gt;
 * वढेरा आर्ट गॅलरी, दिल्ली: ही गॅलरी त्यांच्या कलाकृती नियमितपणे प्रदर्शित करत असते.&lt;br /&gt;
 * &#039;Cities: Built, Broken&#039; (शहरे: बांधलेली, तुटलेली): अलीकडील काळात मुंबई, कोलकाता, कोची अशा अनेक शहरांमध्ये झालेल्या या महत्त्वपूर्ण प्रदर्शनाने शहरी विकासाच्या द्वैतावर प्रकाश टाकला. या प्रदर्शनाने पटवर्धनांच्या ५० वर्षांच्या कलाप्रवासाचा आढावा घेतला.&lt;br /&gt;
 * अन्य: दिल्ली आर्ट वीक आणि इतर अनेक राष्ट्रीय स्तरावरील कला महोत्सवांमध्ये त्यांचा सहभाग असतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==आंतरराष्ट्रीय प्रदर्शने==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
भारतीय कलेला जागतिक स्तरावर नेण्यात त्यांच्या कलाकृतींचा मोठा वाटा&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * लंडन (London): त्यांची चित्रे लंडनमध्ये अनेक महत्त्वपूर्ण प्रदर्शनांचा भाग राहिली आहेत.&lt;br /&gt;
 * न्यूयॉर्क (New York): न्यूयॉर्कमधील प्रमुख कला संग्रहालये आणि गॅलरींमध्ये त्यांच्या कलाकृती वेळोवेळी प्रदर्शित झाल्या आहेत.&lt;br /&gt;
 * अन्य युरोपियन आणि आशियाई देश: अमेरिका आणि ब्रिटनसह जर्मनी, फ्रान्स, जपान अशा अनेक देशांमध्ये आयोजित केलेल्या भारतीय समकालीन कलेच्या (Contemporary Indian Art) प्रदर्शनांमध्ये त्यांच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
डॉ. पटवर्धन यांच्या प्रदर्शनांमुळे, जागतिक कला समुदायाला मुंबई-ठाण्यासारख्या भारतीय महानगरांच्या सामाजिक आणि मानवी वास्तवाचे दर्शन घडले आहे. त्यांच्या कलेने जागतिक कला नकाशावर भारतीय महानगरीय जीवनाच्या चित्रणाला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे.&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील रथी महारथी]]&lt;br /&gt;
[[Category:कला क्रीडा सांस्कृतिक]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5:_%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B2_%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&amp;diff=129</id>
		<title>ब्रम्हाळा तलाव: ठाण्याचा अनमोल ठेवा</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5:_%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B2_%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&amp;diff=129"/>
		<updated>2025-12-29T14:43:45Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;ब्रम्हाळा तलाव: ठाण्याचा अनमोल ठेवा&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251120_170357_Google.jpg|500px|right]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[ठाणे शहर|ठाणे]] हे तलावांचे शहर. या शहराच्या सौंदर्यात भर घालणारे अनेक तलाव इथे आहेत. त्यातीलच एक जुना आणि महत्त्वाचा तलाव म्हणजे &#039;ब्रम्हाळा तलाव&#039;. या तलावाचा इतिहास आणि त्याची आजची स्थिती, हा नक्कीच एक महत्त्वाचा विषय आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====वैभवशाली इतिहास====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ब्रम्हाळा तलावाचा इतिहास खूप जुना आहे. एकेकाळी हा परिसर म्हणजे शांततेचे माहेरघर होते. ब्रह्माळा तलाव हा ठाणे शहराच्या उथळसर विभागातील कोल्हे पाडा–मनोरा पाडा परिसरात, कल्याण रोडपासून लागून असलेला एक शांत, निसर्गरम्य तलाव आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;स्वच्छ पाणी:&amp;lt;/b&amp;gt; पूर्वी या तलावाचे पाणी इतके स्वच्छ होते की, लोक ते पिण्यासाठी वापरत असत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;निसर्गाचा सहवास:&amp;lt;/b&amp;gt; तलावाच्या काठावर हिरवीगार झाडी होती. पक्ष्यांचा किलबिलाट आणि थंडगार हवा, यामुळे तिथे गेल्यावर मनाला वेगळीच शांतता मिळायची.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;श्रद्धेचे स्थान:&amp;lt;/b&amp;gt; तलावाच्या परिसरात प्राचीन मंदिरे आहेत. त्यामुळे या जागेला एक धार्मिक आणि पवित्र वलय प्राप्त झाले होते. सण-समारंभात या तलावाचे महत्त्व मोठे होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
थोडक्यात सांगायचे तर, ब्रम्हाळा तलाव हा ठाणेकरांसाठी केवळ पाण्याचा साठा नव्हता, तर तो त्यांच्या संस्कृतीचा आणि दैनंदिन जीवनाचा एक भाग होता.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====आजचे वास्तव====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
काळ बदलला, शहर वाढले आणि त्यासोबतच या सुंदर तलावाचे नशीबही बदलले. विकासाच्या वेगात आपण निसर्गाकडे कसे दुर्लक्ष करतो, याचे ब्रम्हाळा तलाव हे एक उदाहरण बनले आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;१. सिमेंटचे जंगल:&amp;lt;/b&amp;gt; तलावाच्या आजूबाजूला आज उंचच उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश जणू इमारतींच्या गर्दीत हरवला आहे. तलावाचा &#039;श्वास&#039; यामुळे कोंडला गेला आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;२. प्रदूषणाचा विळखा:&amp;lt;/b&amp;gt; एकेकाळी ज्याचे पाणी आपण पीत होतो, त्या पाण्यात आज सांडपाणी मिसळले जात आहे. निर्माल्याच्या पिशव्या, प्लॅस्टिकचा कचरा आणि बाटल्या तलावाच्या काठावर किंवा पाण्यात तरंगताना दिसतात. यामुळे पाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त झाले आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;३. जलपर्णीचे संकट:&amp;lt;/b&amp;gt; अनेकदा तलावाच्या पृष्ठभागावर हिरव्या जलपर्णीचे साम्राज्य पसरलेले दिसते. यामुळे पाण्यातील मासे आणि इतर जलचरांना जगणे कठीण होते. तलावाचे नैसर्गिक सौंदर्य या वनस्पतीमुळे झाकले जाते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;४. अतिक्रमणे:&amp;lt;/b&amp;gt; तलावाच्या सुशोभीकरणाचे प्रयत्न नक्कीच झाले, जॉगिंग ट्रॅक बनले, पण तरीही तलावाचे मूळ क्षेत्रफळ कुठेतरी आकुंचन पावल्यासारखे वाटते. मानवी हस्तक्षेपामुळे तलावाचे नैसर्गिक रूप हरवत चालले आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====एक साद====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ब्रम्हाळा तलाव हा केवळ एक पाण्याचा साठा नाही, तर तो ठाण्याचा ऐतिहासिक वारसा आहे. [[ठाणे महानगरपालिका|ठाणे महापालिकेने]] सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे, पण केवळ प्रशासनावर अवलंबून राहून चालणार नाही. या तलावाचे वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी ठाणेकर म्हणून आपलीही जबाबदारी मोठी आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;तलावात कचरा न टाकणे.&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;पाण्याचे प्रदूषण रोखणे.&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;तलावाच्या परिसराची स्वच्छता राखणे.&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जर आपण आताच जागे झालो नाही, तर पुढच्या पिढीला हा इतिहास फक्त चित्रात किंवा गोष्टींमध्येच पाहायला मिळेल. चला, आपल्या शहराचा हा &#039;अनमोल ठेवा&#039; जपूया आणि त्याला पुन्हा एकदा श्वास देऊया!&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====वरील उपाययोजना पुरेशा आहेत का? ब्रम्हाळा तलावाच्या अजून काही व्यथा आहेत का? असल्यास येथेच नोंदवा. तसेच उपाय सुचवा.====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:ठाणे संबंधित]]&lt;br /&gt;
{{Template:Edit}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0:_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6_%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%87&amp;diff=127</id>
		<title>बहुआयामी साहित्यिक आणि पत्रकार: विनोद पितळे</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0:_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6_%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%87&amp;diff=127"/>
		<updated>2025-12-29T14:43:45Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;​&amp;lt;b&amp;gt;बहुआयामी साहित्यिक आणि पत्रकार: विनोद पितळे&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251216_114431_Photos.jpg|500px|center]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​ठाणे शहराच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वात ‘विनोद पितळे’ हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. गेल्या अडीच दशकांपासून साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. केवळ प्रसिद्धीच्या मागे न धावता, आपल्या कामाशी प्रामाणिक राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जातात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;​प्रभावी पत्रकारिता आणि विपुल लेखन&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
विनोद पितळे यांनी प्रहार, सकाळ, लोकमत आणि जनमुद्रा यांसारख्या प्रतिष्ठित दैनिकांमध्ये काम केले आहे. पत्रकारितेकडे केवळ &#039;बातम्यांचा व्यवसाय&#039; म्हणून न पाहता, त्यांनी त्याकडे एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून पाहिले. सामाजिक प्रश्न, नागरी समस्या आणि सांस्कृतिक चळवळींवर त्यांनी प्रभावी लेखन केले. आजवर त्यांची २५ पुस्तके प्रकाशित झाली असून, ही सर्व पुस्तके विविध विषयांना स्पर्श करणारी आहेत. त्यांच्या लेखनात शब्दांचा नेमकपणा आणि वाचकांशी भावनिक नाते जोडण्याची ताकद दिसून येते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;संहिता लेखन आणि संपादन कौशल्य&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
केवळ बातमीदारीत न थांबता, संहिता लेखनातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आणि गणेेसोत्सवाच्या संहिता त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांनी लिहिलेला ‘ज्ञानेश्वर ते नायगावकर’ हा कार्यक्रम विशेष गाजला. पात्रांचा मनोवैज्ञानिक अभ्यास आणि संवादातील ओघवतेपणा यामुळे त्यांच्या संहितांवर कलाकारांचा विश्वास असतो. याव्यतिरिक्त गौरव विशेषांकांचे संपादन आणि मानपत्रांचे लेखन यातही त्यांचा हातखंडा आहे. मानपत्र हे केवळ प्रशस्तीपत्र न राहता, तो त्या व्यक्तीचा जीवनपट वाटावा, इतके सुंदर शब्दंकन ते करतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;सिने-गीतकार आणि सांस्कृतिक योगदान&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
विनोद पितळे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांचे गीतलेखन. ‘शिष्यवृत्ती’ या चित्रपटासाठी त्यांनी गीतकार म्हणून काम केले आहे. शब्द, भाव आणि सूर यांचा सुरेख संगम त्यांच्या रचनांत दिसून येतो. सध्या ते &#039;ठाणे नगर वाचन मंदिराच्या&#039; कार्यकारिणीत असून, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;साधे पण प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
विनोद पितळे यांचे व्यक्तिमत्त्व शब्दांतकेच शांत आणि साधे आहे, पण त्यांचे विचार तितकेच प्रगल्भ आहेत. कवी, संपादक, अभ्यासू लेखक आणि संयोजक अशा विविध भूमिकांतून त्यांनी ठाण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. प्रसिद्धीसाठी नव्हे, तर कार्यासाठी आयुष्य वेचणारे विनोद पितळे हे आजच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;संदर्भ: साप्ताहिक वृत्त प्रकाश, संपादक मनीष वाघ.&amp;lt;/b&amp;gt;&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A8_%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87!&amp;diff=125</id>
		<title>बदलत्या जीवनमानानुसार किमान वेतन ठरवले पाहिजे!</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A8_%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87!&amp;diff=125"/>
		<updated>2025-12-29T14:43:45Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;बदलत्या जीवनमानानुसार किमान वेतन ठरवले पाहिजे!&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
[[File:TempFileForShare_20251029-085434.jpg|right|400x400px]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आपल्या देशात कामगार हे अर्थव्यवस्थेचा पाया आहेत. पण त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी बनवलेले अनेक कायदे आता नामशेष होत चालले आहेत. केंद्र सरकारने ४४ कामगार कायद्यांपैकी २९ कायदे रद्द करून चार श्रम संहिता लागू केल्या आहेत. या नव्या संहितांमुळे कामगारांचे रक्षण कमी होत आहे आणि मालक वर्गाचे स्वातंत्र्य वाढत आहे, अशी कामगारांमध्ये भावना आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==महाराष्ट्रात श्रम संहिता लागू==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
महाराष्ट्रात याआधी आघाडी सरकारने या चार श्रम संहितांना विरोध केला होता. पण आता राज्यात त्या लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यामुळे खासगी क्षेत्रातील कामगारांचे कामाचे तास वाढणार आहेत आणि महिलांना रात्रपाळीत काम करावे लागणार आहे. कंत्राटी पद्धतीने काम देणाऱ्या मोठ्या कंपन्यांना सरकारी पाठबळ मिळत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी विरोध केल्यानंतर काही निर्णय मागे घेतले असले, तरी सरकारने धोरणात्मक पातळीवर मोठी चाल खेळली आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==कंत्राटी पद्धतीचा प्रसार आणि कामगारांचे नुकसान==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पूर्वी काही मूलभूत कामे, जसे की सफाई काम, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांकडे असावीत असा नियम होता. १९७२ साली लाड समितीने सफाई काम कंत्राटी पद्धतीने देण्यास बंदी घातली होती. परंतु आता “सफाई काम” कोअर एक्टिविटीमधूनच वगळण्यात आले आहे त्यामुळे वारसा हक्काने नोकरी मिळण्याची संधी संपत चालली आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कंत्राटी कामगारांना राज्य कामगार विमा योजना (ESI) लागू व्हावी यासाठी कमाल वेतन मर्यादा २१ हजार रुपये आहे. पण सध्या कंत्राटी कामगारांचे वेतन २१,६३० रुपयांपर्यंत पोहोचल्याने त्यांना विमा योजनेचे फायदे मिळत नाहीत. अशा प्रकारे सरकारच्या धोरणांमुळे कामगार आरोग्यसेवा व सामाजिक सुरक्षेबाहेर जात आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==किमान वेतन कायदा पण अंमलबजावणी कुठे?==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
किमान वेतन अधिनियमानुसार प्रत्येक कामगाराला ठरावीक वेतन मिळणे बंधनकारक आहे. तरीसुद्धा महाराष्ट्र शासनाकडून या कायद्याची अंमलबजावणी ढिलगिरीने होते. उदाहरणार्थ, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन न देणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध आदेश देऊनही कारवाई होत नाही. उलट अशा कंत्राटदारांना मुदतवाढ दिली जाते. याविरोधात श्रमिक जनता संघाने केलेल्या तक्रारीनंतर राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहेत. आता त्या आदेशाची अंमलबजावणी होते का, हे पाहणे बाकी आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==जुनी पद्धत आणि नवे जीवनमान==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
किमान वेतन ठरवताना कामगारांच्या मूलभूत गरजांचा — अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य — विचार केला जातो. पण आजही १९३४ मधील जीवनमानाचा आधार घेऊन किमान वेतनाची गणना केली जाते. तो काळ वेगळा होता — तेव्हा घरात घासलेटचा दिवा पेटवायचा, स्वयंपाकासाठी रेशन मिळायचं, घरभाडे परवडायचं. आता वीज, गॅस, शैक्षणिक खर्च, आरोग्यसेवा आणि घरभाडे सर्वच क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आज किमान वेतन मिळवणाऱ्या कामगाराचे अर्धे उत्पन्न घरभाड्यात जाते. अन्नधान्य, कापड, आणि इतर आवश्यक वस्तू त्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे पती-पत्नी दोघांनाही काम करावे लागते. मुलांचे शिक्षण, संगोपन, आरोग्य याकडे योग्य लक्ष देता येत नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==सरकारी कर्मचारी आणि कंत्राटी कामगार यांच्यातील तफावत==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शासकीय कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनी वेतन आयोगामुळे वाढीव वेतन मिळते. पण कंत्राटी आणि निमशासकीय कामगारांसाठी दर पाच वर्षांनी किमान वेतनात सुधारणा व्हायला हवी, तरी सरकार दहा-पंधरा वर्षे थांबते. महाराष्ट्रात तर किमान वेतन सल्लागार समितीच नेमलेली नाही. त्यामुळे वेतन दुरुस्तीचे प्रस्ताव धूळ खात आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==नवा विचार आवश्यक==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जुन्या पद्धतीने किमान वेतन ठरवणे हे आजच्या काळात अन्यायकारक ठरते. समाजाचे एकूण जीवनमान वाढले आहे, मग त्याच समाजाची सेवा करणाऱ्या श्रमिकांचे जीवनमान का मागे राहावे? किमान वेतन ठरवताना आजच्या काळातील खर्च आणि जीवनशैलीचा विचार करणे अत्यावश्यक आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कामगारांचे जीवनमान उंचावले, तरच देशाचा विकास खऱ्या अर्थाने होईल. त्यामुळे किमान वेतन निश्चित करताना वर्तमान काळातील जीवनमान हा मुख्य आधार असावा — हाच काळाचा न्याय आणि श्रमिकांच्या सन्मानाचा मार्ग आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
लेखक: जगदीश खिरलिया&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==जगदीश खैरलिया यांच्या या विचारगर्भ लेखाबद्दल तुम्हाला काय वाटते ते येथे लिहा==&lt;br /&gt;
[[Category:कोर्ट कायदा नियम]]&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील कामगार]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95&amp;diff=123</id>
		<title>बदलत्या काळातील ज्येष्ठ नागरिक</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95&amp;diff=123"/>
		<updated>2025-12-29T14:43:45Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;बदलत्या काळातले ज्येष्ठ नागरिक : राहणीमान, आत्मनिर्भरता आणि आनंदी वृद्धत्व&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==प्रस्तावना==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
भारतात वृद्धत्व हा आता समाजाच्या रचनेतील एक महत्त्वाचा विषय बनला आहे. लोकसंख्येतील साठ वर्षांवरील लोकांचा प्रमाण आता लक्षणीयरीत्या वाढलेला आहे आणि पुढील काही दशकांत तो आणखी वाढणार आहे.ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांत वृद्धांची उपस्थिती वाढली आहे. आजचे वृद्ध हे केवळ भूतकाळात जगणारे लोक नाहीत; ते नवे बदल स्वीकारणारे, नवी तंत्रज्ञानं शिकणारे आणि आपले आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगू पाहणारे लोक आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
एकेकाळी वृद्धत्व म्हणजे निष्क्रियता, अशक्तपणा आणि इतरांवर अवलंबित्व असे मानले जात होते. पण आज परिस्थिती बदलत आहे. अनेक वृद्ध लोक आज आरोग्याची काळजी घेतात, समाजकार्य, छंद आणि प्रवास यांत सक्रिय असतात. काहींनी आपल्या जीवनाचा हा टप्पा आत्मशोधाचा आणि नव्या सुरुवातीचा बनवला आहे. वृद्धत्व आता भार नसून अनुभव, शहाणपण आणि शांततेचा काळ आहे. परंतु हे सगळं प्रत्येकाला सहज उपलब्ध नसतं. आर्थिक असमानता, आरोग्य सेवा, कुटुंबातील बदल, आणि एकाकीपणा या सगळ्यांमुळे अनेक वृद्धांना आयुष्य जगणं कठीण वाटतं. त्यामुळे वृद्धत्वाचं वास्तव हे आनंद, संघर्ष आणि आशेचा एकत्रित संगम आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==कुटुंबातील बदल==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
भारतीय समाजाच्या मुळाशी संयुक्त कुटुंब ही कल्पना खोलवर रुजलेली होती. आजोबा, आजी, आई, वडील, मुलं, नातवंडं — सगळे एका घरात राहायचे. वृद्धांना आदर आणि सन्मान मिळायचा. त्यांच्या अनुभवाचा उपयोग तरुण पिढी करत असे, आणि वृद्धांना आपली उपस्थिती अर्थपूर्ण वाटत असे. परंतु आता या कुटुंबरचनेत बदल घडत आहेत. शिक्षण आणि नोकरीसाठी तरुण पिढी शहरात आणि परदेशात जाऊ लागली. नवीन ठिकाणी राहून ते आपले स्वतंत्र जीवन उभारत आहेत. त्यामुळे पालक आणि मुलं वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. काही वृद्ध आपल्या गावात किंवा जुन्या घरात राहणं पसंत करतात, कारण त्यांना त्या जागेशी भावनिक नातं असतं. पण काही वेळा हीच गोष्ट एकटेपणाचं कारण ठरते. मुलं दूर असली तरी संपर्क कायम राहतो. आता व्हिडिओ कॉल, मोबाईल मेसेजेस, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स यांमुळे नात्यांमध्ये संवाद टिकून आहे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पण प्रत्यक्ष उपस्थितीची उब, एकत्र जेवणं, घरातला गजबजलेला आवाज — हे अनुभव आता दुर्मिळ होत चालले आहेत. समाजात ‘जवळ असूनही दूर’ आणि ‘दूर असूनही जवळ’ अशी नवी भावनिक स्थिती निर्माण झाली आहे. याच काळात वृद्धांना आपली भूमिका पुन्हा शोधावी लागत आहे. ते आता फक्त सांभाळ घेण्याच्या प्रतीक्षेत नसून, स्वतःला उपयुक्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जण सामाजिक संस्थांमध्ये काम करतात, काही आपल्या ज्ञानाचा उपयोग शाळा, ग्रंथालयं, मंदिरं किंवा स्थानिक समुदायासाठी करतात. बदलत्या कुटुंबरचनेतही मानवी उब टिकवण्याची ही त्यांची नवी झुंज आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==राहणीमानाचे नवे प्रकार==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
भारतातील वृद्धांच्या राहणीमानात प्रचंड विविधता आहे. काही वृद्ध अजूनही आपल्या मुलं आणि नातवंडांसोबत राहतात. काही फक्त पतिपत्नी मिळून आपले दिवस घालवतात, आणि काही पूर्णपणे एकटे राहतात. शहरांमध्ये स्वतंत्र राहणाऱ्यांची संख्या अधिक आहे कारण तिथे सोयीसुविधा, सुरक्षा आणि सामाजिक नेटवर्क उपलब्ध आहे. ग्रामीण भागात अजूनही एकत्र कुटुंबांची परंपरा दिसते, पण तीही हळूहळू बदलत आहे. निवृत्ती-वसाहती किंवा “सिनियर सिटिझन होम”सारख्या नव्या संकल्पना आता लोकप्रिय होत आहेत. अशा ठिकाणी वृद्धांना सुरक्षितता, वैद्यकीय सेवा, मित्रमंडळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम मिळतात. काहींना ही ठिकाणं स्वातंत्र्य देतात, तर काहींना ती घरापासून तुटलेली वाटतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
काही वृद्ध जोडपी आपलं आयुष्य नव्या शहरात पुन्हा सुरू करतात. ते मुलांच्या जवळ राहतात पण स्वतंत्र घर घेतात. काहीजण मित्रांसोबत राहतात, एकमेकांना आधार देतात. काही समाजांमध्ये ‘सहजीवन समुदाय’ किंवा ‘को-लिव्हिंग फॉर सीनियर्स’ यांसारखे प्रयोग सुरू आहेत. हे सगळं दर्शवते की वृद्धत्व आता एक स्वतंत्र जीवनशैली बनत आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या नव्या प्रवाहात सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्णयाचा अधिकार. वृद्ध आता आपलं आयुष्य कसं जगायचं हे स्वतः ठरवतात. त्यांना केवळ काळजी नव्हे तर सन्मान हवा आहे — आणि ही बदलाची दिशा भारतासाठी सकारात्मक संकेत देते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==एकटे राहण्याचे सुख आणि आव्हाने==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
एकटे राहणं हे अनेकांसाठी स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. अनेक वृद्धांना सकाळी कोणालाही विचारता आपली दिनचर्या आखता येणं, आवडीचं संगीत ऐकता येणं, आपल्या मर्जीने वेळ घालवता येणं यात आनंद मिळतो. ते आपल्या छंदात रमलेले असतात — बागकाम, वाचन, योग, प्रवास किंवा समाजसेवा. काहीजण ऑनलाइन जगात सक्रिय आहेत, नवीन गोष्टी शिकतात, मित्रांशी संपर्क ठेवतात. पण एकटे राहणं नेहमीच सोपं नसतं. वय वाढल्यावर आरोग्याची चिंता वाढते. आकस्मिक आजारपण, औषधं घेण्याची जबाबदारी, घरात घसरून दुखापत होण्याचा धोका — हे सगळं वास्तव आहे. काही वेळा आर्थिक अडचणींमुळे स्वतःचं घर चालवणं कठीण होतं. भावनिकदृष्ट्या देखील काही वेळा एकाकीपणा जाणवतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
त्याउलट, मुलांसोबत राहणाऱ्यांना आधार आणि सुरक्षितता मिळते. पण कधी कधी त्यांना स्वतःचे निर्णय घेता येत नाहीत, घरातल्या तरुणांच्या जीवनशैलीशी जुळवून घ्यावं लागतं. त्यामुळे “आनंदी वृद्धत्व” हे कोणत्या पद्धतीने राहतो यावर नाही, तर घरात किती समजूतदारपणा, संवाद आणि आदर आहे यावर अवलंबून असतं.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
स्वातंत्र्य आणि आधार यांचं योग्य संतुलन राखणं हीच खरी गरज आहे. वृद्धांनी आपले हक्क आणि गरजा मोकळेपणाने व्यक्त करायला हव्यात, आणि कुटुंबीयांनी त्यांना ऐकायला हवं — याच संवादात सुरक्षित आणि सन्माननीय वृद्धत्व दडलेलं आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==सामाजिक आणि आर्थिक बाजू==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
वृद्धांचे जीवनमान त्यांच्या आर्थिक स्थितीवर आणि सामाजिक जाळ्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. स्वतंत्र राहणाऱ्या वृद्धांकडे नियमित उत्पन्नाचे स्रोत असणं खूप आवश्यक आहे — जसे की पेन्शन, बचत किंवा भाड्याने मिळणारे उत्पन्न. जेव्हा आर्थिक स्थिरता असते, तेव्हा स्वावलंबी राहणं सोपं जातं. परंतु ज्यांच्याकडे हे स्रोत नाहीत, त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ग्रामीण भागात अजूनही अनेक वृद्ध लोक शेतीवर अवलंबून असतात. पाऊस न पडला किंवा उत्पादन कमी झालं की त्यांचे उत्पन्न थांबतं. शहरांमध्ये काही वृद्धांना पेन्शन मिळते, पण महागाईमुळे ती अपुरी पडते. आरोग्यखर्च, औषधं, आणि भाडं यामुळे त्यांचे हात तंग होतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
महिलांच्या बाबतीत ही परिस्थिती आणखीन कठीण आहे. विधवा महिलांना मालमत्तेचा हक्क कमी मिळतो. अनेकांना मुलांवर अवलंबून राहावं लागतं. काही वेळा त्यांना कुटुंबात दुय्यम वागणूक मिळते. अशा महिलांसाठी शासनाने आणि समाजाने विशेष योजना आणि आधार तयार करणे आवश्यक आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
वृद्धांसाठी सामाजिक जीवनसुद्धा महत्त्वाचं आहे. मित्रमंडळ, शेजाऱ्यांशी संवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक प्रसंग यांमुळे मानसिक आरोग्य चांगलं राहतं. जे वृद्ध समाजाशी जोडलेले असतात ते अधिक समाधानी असतात. म्हणून वृद्धत्वाचं कल्याण हे फक्त पैशावर नव्हे तर नातेसंबंध आणि सामाजिक ऊर्जेवरही अवलंबून आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==कल्याण आणि धोरणांचा नवा विचार==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आजच्या काळात वृद्धांसाठी धोरणं नव्या दृष्टिकोनातून तयार करावी लागतील. केवळ पेन्शन किंवा आश्रम पुरेसे नाहीत. वृद्धांना समाजात सक्रिय ठेवणं, तंत्रज्ञान वापरायला शिकवणं, आणि आरोग्यसेवा सुलभ करणं हे गरजेचं आहे. गावोगाव सामुदायिक केंद्रं असावीत जिथे वृद्ध एकत्र येऊन वेळ घालवू शकतील. शहरांमध्ये दिवसाची काळजी घेणाऱ्या सुविधा, हेल्पलाइन सेवा, आणि आपत्कालीन आरोग्य सहाय्य उपलब्ध असावं. ग्रामीण भागात स्वयंसेवी संस्था वृद्धांना शासनाच्या योजना समजावून सांगू शकतात. वृद्धांना केवळ “संरक्षण” नव्हे, तर “सक्षमीकरण” हवं आहे. त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, सन्मानाने बोलण्याचा अधिकार, आणि समाजातील योगदानाची संधी मिळायला हवी. जर धोरणं या विचाराने तयार झाली तर वृद्धत्व भारताच्या प्रगतीचं शक्तिशाली प्रतीक ठरेल.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==निष्कर्ष==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
भारत आता वृद्धत्वाच्या नव्या युगात प्रवेश करत आहे. कुटुंब, समाज आणि शासन या तिन्ही घटकांनी मिळून वृद्धांना सुरक्षित, सन्माननीय आणि आनंदी आयुष्य देणं ही आपली जबाबदारी आहे. वृद्धत्व हे जीवनाचा शेवट नसून, एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. या प्रवासात प्रेम, आदर, आणि आत्मनिर्भरता ही तीन मूल्यं केंद्रस्थानी असायला हवीत. ज्येष्ठ नागरिक हे भारताच्या सांस्कृतिक वारशाचे जिवंत रूप आहेत. त्यांचा अनुभव, ज्ञान, आणि संयम समाजाला दिशा देऊ शकतो. त्यामुळे त्यांना समाजाच्या काठावर न ठेवता मध्यभागी आणणं ही खरी प्रगती आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:ज्येष्ठ नागरिक]]&lt;br /&gt;
{{Template:Edit}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95:_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5&amp;diff=121</id>
		<title>प्रताप सरनाईक: संघर्षातून यशाकडे जाणारे नेतृत्व</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95:_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5&amp;diff=121"/>
		<updated>2025-12-29T14:43:45Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;प्रताप सरनाईक: संघर्षातून यशाकडे जाणारे नेतृत्व&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251201_091819_Google.jpg|450px|right]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​प्रताप सरनाईक हे [[ठाणे शहर|ठाणे शहरातील]] एक प्रभावी शिवसैनिक आणि [[ओवळा-माजिवडा मतदारसंघ|ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे]] आमदार म्हणून ओळखले जातात. अत्यंत सामान्य पार्श्वभूमीतून पुढे येत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि उद्योग क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांचा जीवनप्रवास, राजकीय कारकीर्द आणि सामाजिक योगदान याचा हा आढावा.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;जडणघडण आणि सुरुवातीचा काळ&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​प्रताप सरनाईक यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे बालपण आणि सुरुवातीचा काळ अत्यंत संघर्षात गेला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी तरुणपणी अनेक छोटी-मोठी कामे केली. असे सांगितले जाते की, सुरुवातीच्या काळात त्यांनी उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवण्यापासून ते विविध छोटे व्यवसाय करण्यापर्यंत कष्ट उपसले. या संघर्षाच्या काळातच त्यांचा संपर्क शिवसेनेशी आला. बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी समाजकारणात आणि राजकारणात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====​&amp;lt;b&amp;gt;राजकीय कारकीर्द आणि चढता आलेख&amp;lt;/b&amp;gt;====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​प्रताप सरनाईक यांची राजकीय कारकीर्द मीरा-भाईंदर महापालिकेतून सुरू झाली. सुरुवातीला नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. लोकांच्या समस्या सोडवण्याची त्यांची हातोटी आणि जनसंपर्क यामुळे ते लवकरच लोकप्रिय झाले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा विधानसभेकडे वळवला. २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ अशा सलग चार टर्ममध्ये ते ओवळा-माजिवडा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. शिवसेनेचे आक्रमक नेते आणि प्रवक्ते म्हणून त्यांनी पक्षाची बाजू नेहमीच खंबीरपणे मांडली आहे. विधिमंडळात मराठी माणसाचे प्रश्न मांडणे असो किंवा ठाण्याच्या विकासाचे मुद्दे, सरनाईक नेहमीच आघाडीवर राहिले आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====​&amp;lt;b&amp;gt;ठाणे आणि मीरा-भाईंदरसाठी योगदान:&amp;lt;/b&amp;gt;====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​प्रताप सरनाईक यांच्या कामाचा आवाका मोठा आहे. त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांमध्ये खालील गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;१. क्लस्टर डेव्हलपमेंट:&amp;lt;/b&amp;gt; ठाण्यातील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर होता. यावर तोडगा म्हणून &#039;क्लस्टर डेव्हलपमेंट&#039; योजना लागू करण्यासाठी त्यांनी विधानसभेत सातत्याने पाठपुरावा केला आणि ती मंजूर करून घेण्यात यश मिळवले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;२. वाहतूक आणि इन्फ्रास्ट्रक्चर:&amp;lt;/b&amp;gt; घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल आणि मेट्रो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ठाणे ते बोरीवली भुयारी मार्गासाठीही त्यांनी शासनाकडे आग्रह धरला होता.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;३. सांस्कृतिक योगदान:&amp;lt;/b&amp;gt; प्रताप सरनाईक हे केवळ राजकारणी नसून सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे मोठे नाव आहे. त्यांची &#039;संस्कृती युवा प्रतिष्ठान&#039; ही संस्था &#039;दहीहंडी&#039; उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आणि गोविंदांना विमा संरक्षण मिळवून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले. याशिवाय &#039;[[संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हल]]&#039;च्या माध्यमातून त्यांनी ठाणेकरांना दर्जेदार सांस्कृतिक मेजवानी दिली आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​==&amp;lt;b&amp;gt;आक्षेपांचा थोडक्यात आढावा:&amp;lt;/b&amp;gt;==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​सार्वजनिक जीवनात वावरताना सरनाईक यांच्यावर काही गंभीर आरोपही झाले. यामध्ये प्रामुख्याने &#039;टॉप्स ग्रुप&#039; आर्थिक गैरव्यवहार प्रकरण आणि नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (NSEL) घोटाळ्याशी संबंधित आरोपांचा समावेश होता. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांच्या मालमत्तांवर छापे टाकले होते आणि चौकशीही केली होती. तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केल्याने ते चर्चेत आले होते. मात्र, या कायदेशीर लढाईला तोंड देत त्यांनी आपले राजकीय स्थान टिकवून ठेवले आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==&amp;lt;b&amp;gt;संपत्ती आणि आर्थिक स्थिती:&amp;lt;/b&amp;gt;==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​राजकारणासोबतच प्रताप सरनाईक हे एक यशस्वी उद्योजक आहेत. &#039;[[विहंग ग्रुप ऑफ कंपनीज]]&#039;चे ते चेअरमन असून रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात त्यांचा मोठा व्यवसाय आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार (Affidavit), प्रताप सरनाईक हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी एक आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची आणि त्यांच्या पत्नीची मिळून घोषित संपत्ती अंदाजे ३३३ कोटी रुपयांच्या घरात आहे. यामध्ये जंगम मालमत्ता (रोख, ठेवी, शेअर्स, दागिने) आणि स्थावर मालमत्ता (जमिनी, व्यावसायिक इमारती, हॉटेल्स) यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांत त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झालेली दिसून येते. (२०१९ मध्ये ही संपत्ती १४३ कोटींच्या आसपास होती). व्यवसायातून मिळणारे उत्पन्न हे त्यांच्या अर्थार्जनाचे प्रमुख साधन आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​==&amp;lt;b&amp;gt;विधिमंडळातील कामगिरी आणि जनसंपर्क:&amp;lt;/b&amp;gt;==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रताप सरनाईक यांची विधिमंडळातील उपस्थिती आणि सहभाग लक्षणीय आहे. लोकशाहीच्या मंचावर लोकांचे प्रश्न मांडण्यात ते कधीही मागे राहिले नाहीत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;प्रश्न आणि चर्चा:&amp;lt;/b&amp;gt; विधिमंडळ अधिवेशनादरम्यान तारांकित प्रश्न विचारणे, लक्षवेधी सूचना मांडणे यात त्यांची कामगिरी उत्तम आहे. रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत प्रश्नांसोबतच त्यांनी पोलिसांच्या घरांचा प्रश्न आणि ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पोटतिडकीने मांडला आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;रेटिंग:&amp;lt;/b&amp;gt; विविध राजकीय सर्वेक्षण संस्था आणि &#039;प्रजा फाऊंडेशन&#039; सारख्या संस्थांच्या अहवालानुसार, विधिमंडळातील कामगिरीसाठी आणि प्रश्न विचारण्याच्या संख्येसाठी त्यांना अनेकदा वरचे मानांकन (रेटिंग) मिळाले आहे. मतदारसंघातील त्यांची पकड आणि कार्यकर्त्यांचे जाळे यामुळेच ते सलग चार वेळा निवडून आले आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==&amp;lt;b&amp;gt;संपर्क माहिती:&amp;lt;/b&amp;gt;==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​नागरिकांना आपल्या समस्या मांडता याव्यात यासाठी प्रताप सरनाईक यांचे कार्यालय नेहमी कार्यरत असते. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी खालील माहिती उपयुक्त ठरू शकते:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;मुख्य कार्यालय:&amp;lt;/b&amp;gt; विहंग गार्डन, ओवळा, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) - ४००६१५.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;इतर कार्यालये:&amp;lt;/b&amp;gt; मीरा रोड आणि भाईंदर येथेही त्यांची जनसंपर्क कार्यालये आहेत जिथे नागरिक आपल्या तक्रारी घेऊन जाऊ शकतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;ई-मेल:&amp;lt;/b&amp;gt; officeofpratapsarnaik@gmail.com (हा सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेला ई-मेल असून, अधिकृत कामासाठी विधिमंडळाच्या संकेतस्थळावरील ई-मेल पाहणे इष्ट ठरेल).&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​&amp;lt;b&amp;gt;सोशल मीडिया:&amp;lt;/b&amp;gt; फेसबुक, ट्विटर (X) आणि इंस्टाग्रामवर ते अत्यंत सक्रिय आहेत. तिथे &#039;Pratap Sarnaik&#039; या नावाने त्यांचे व्हेरिफाईड अकाऊंट्स असून तिथेही नागरिक संवाद साधू शकतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
​एका सामान्य शिवसैनिकापासून ते राज्याच्या राजकारणातील एक वजनदार नेते आणि यशस्वी उद्योजक, असा प्रताप सरनाईक यांचा प्रवास थक्क करणारा आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून घोडबंदर रोडचा प्रश्न, तसेच ठाण्यासाठी तुमच्या काय अपेक्षा आहेत, त्यांनी नेमके काय करावे असे तुम्हाला वाटते ते या ठिकाणी लिहा.====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:लोकप्रतिनिधी]] [[Category:ठाण्यातील रथी महारथी]]&lt;br /&gt;
{{Template:Edit}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0:_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE&amp;diff=119</id>
		<title>प्रज्ञा दया पवार: विद्रोहाचा वारसा</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0:_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE&amp;diff=119"/>
		<updated>2025-12-29T14:43:45Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;प्रज्ञा दया पवार: विद्रोहाचा वारसा&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
[[File:P1010124 whatsapp.jpg|right|300x300px]]&lt;br /&gt;
प्रज्ञा दया पवार (जन्म: ११ फेब्रुवारी, १९६६) ह्या मराठीतील एक महत्त्वपूर्ण कवयित्री आणि लेखिका आहेत. ज्येष्ठ दलित साहित्यिक पद्मश्री दया पवार यांच्या त्या कन्या आहेत. आपल्या वडिलांकडून त्यांना दलित चळवळ आणि पुरोगामी साहित्याचा वारसा मिळाला, जो त्यांनी आपल्या लेखणीतून अधिक प्रखर आणि विस्तृत केला आहे. सुरुवातीला त्यांनी &#039;प्रज्ञा लोखंडे&#039; या नावाने लेखन केले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==साहित्यिक वाटचाल==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
प्रज्ञा दया पवार यांची मुख्य ओळख कवयित्री म्हणून आहे, परंतु त्यांचे ललित आणि वैचारिक लेखनही तितकेच स्वतंत्र आणि प्रभावशाली आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * कविता: त्यांच्या कवितांमध्ये तीव्र संवेदनशीलता, प्रखर सामाजिक भान आणि परिवर्तनवादी दृष्टिकोन दिसतो. जातीव्यवस्था, पुरुषसत्ताक पद्धत आणि समाजातील विषमता यावर त्या धारदार शब्दांत भाष्य करतात. त्यांचे &#039;अंतःस्थ&#039;, &#039;उत्कट जीवघेण्या धगीवर&#039;, &#039;मी भिडवू पहातेय समग्राशी डोळा&#039;, &#039;आरपार लयीत प्राणांतिक&#039;, &#039;दृश्यांचा ढोबळ समुद्र&#039; आणि &#039;हिल्लोळ हरवून आतबाहेरचा&#039; हे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * गद्य (ललित/वैचारिक): त्यांच्या गद्य लेखनात सामाजिक समस्यांचे सम्यक आकलन आणि तर्कशुद्ध मांडणी दिसून येते. &#039;अफवा खरी ठरावी म्हणून&#039; या कथासंग्रहातून आणि &#039;केंद्र आणि परीघ&#039;, &#039;टेहलटिकोरी&#039;, आणि &#039;अर्वाचीन आरण&#039; या ललित-वैचारिक लेखसंग्रहातून त्यांचे भाषिक कौशल्य आणि वैचारिक स्पष्टता जाणवते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
* ललित/वैचारिक लेखसंग्रहातील लेखांमध्ये सामाजिक सदसद्विवेकबुद्धीचा अविष्कार आहे. वेश्याव्यवसायाचे समर्थन असो वा &#039;ऑनर किलिंग&#039;सारखा गंभीर विषय, लेखिका अत्यंत विवेकी आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपले मत मांडतात. त्या स्पष्ट करतात की, &#039;जातिव्यवस्था, पुरुषसत्ता आणि विषमता संपायला हवी&#039; असे म्हणणाऱ्याला वेश्याव्यवसायाचे समर्थन करता येणार नाही, कारण तो स्त्रीसाठी सन्मानाने जगण्याचा मार्ग नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
* संपादक आणि अभ्यासक: त्या पाक्षिक &#039;परिवर्तनाचा वाटसरू&#039;च्या संपादक आहेत. तसेच, त्यांनी मुंबई विद्यापीठातून &#039;गो. पु. देशपांडे यांच्या नाटकांचा चिकित्सक अभ्यास&#039; या विषयावर पीएच्. डी. पदवी मिळवली आहे, ज्यामुळे त्यांची वैचारिक बैठक सिद्ध होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==साहित्याचा परामर्श==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
प्रज्ञा दया पवार यांचे साहित्य म्हणजे दलित जाणिवा आणि स्त्रीवादाच्या विचारांचा एक अभिनव संगम आहे. त्यांचे लेखन केवळ वेदना व्यक्त करत नाही, तर विद्रोहाचा आणि संघर्षाचा एक नवा मार्ग दाखवते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * दलित-स्त्रीवादी जाणीव: वडील दया पवार यांच्याप्रमाणेच त्यांनी दलित समाजाच्या व्यथांना वाचा फोडली, पण त्यासोबतच त्यांनी स्त्री म्हणून भोगावे लागणारे दुहेरी दु:ख (जातीभेद आणि लिंगभेद) अधिक प्रभावीपणे मांडले. त्यांच्या साहित्यात स्त्रियांच्या आत्मसन्मानाची आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची तळमळ दिसते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 * सामाजिक आणि राजकीय भूमिका: त्यांच्या लेखनात वास्तवतेचा आणि कार्यकर्त्याच्या परिवर्तनवादी भूमिकेचा ठसा आहे. समाजात वाढणाऱ्या असहिष्णुता आणि तिरस्काराच्या वातावरणाचा निषेध म्हणून त्यांनी आपले साहित्य पुरस्कार परत केले होते, जी त्यांची प्रखर सामाजिक बांधिलकी दर्शवते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
थोडक्यात, प्रज्ञा दया पवार यांनी मराठी साहित्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तीव्र संवेदनशीलता, स्पष्ट वैचारिक भूमिका आणि थेट, पण प्रभावशाली भाषा यामुळे त्यांचे साहित्य मराठी वाचकांसाठी प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक ठरले आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==हा लेख तुम्हाला आवडला का? या लेखावर या ठिकाणी व्यक्त व्हा.==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील रथी महारथी]]&lt;br /&gt;
[[Category:कला क्रीडा सांस्कृतिक]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A4:_%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE&amp;diff=117</id>
		<title>निसर्गदूत: भरत मोरे यांची जीवनगंगा</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A4:_%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE&amp;diff=117"/>
		<updated>2025-12-29T14:43:45Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;निसर्गदूत: भरत मोरे यांची जीवनगंगा&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251108_110503_Photos.jpg|722x722px|right]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;quot;पशु-पक्षांना वाचवा, निसर्ग साखळी वाचवा&amp;quot;, हे केवळ ब्रीदवाक्य नाही, तर ठाण्यातील भरत सिताराम मोरे या &#039;मूक नायक&#039; (Unsung Hero) माणसाच्या जगण्याचे सार आहे. ज्या मातीतून आणि ज्या खाडीच्या किनाऱ्यावरून ते वाढले, तोच निसर्ग त्यांच्यासाठी परमेश्वर आहे. विशेष म्हणजे, भरत मोरे हे [[ठाणे महानगरपालिका|ठाणे महानगरपालिकेचे]] (TMC) कर्मचारी असून, आपल्या शासकीय कामासोबतच आपले निसर्गाचे कामही तेवढ्याच इमानइतबारे, निष्ठेने आणि तळमळीने करतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==हृदयातला दर्या आणि तत्त्वज्ञान==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कोळी समाजातून आलेल्या भरत मोरे यांच्या मनात ठाण्याची खाडी आणि तिच्याशी जोडलेले कांदळवन (mangroves) सळसळते आहे. त्यांचे तत्त्वज्ञान अत्यंत साधे पण सखोल आहे: प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे आणि निसर्गाचे रक्षण करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
निसर्गावरचे हे नितांत प्रेम त्यांच्या कृतीतून स्पष्ट दिसते. त्यांनी आजवर शेकडो पक्ष्यांना जीवदान दिले आहे, ज्यात तांबट (Coppersmith Barbet), विविध प्रकारचे बगळे, खंड्या (Kingfisher) आणि इतर अनेक स्थानिक पक्ष्यांचा समावेश आहे. जखमींना वाचवून, त्यांची शुश्रूषा करून त्यांना त्यांच्या अधिवासात परत सोडले आहे. कितीतरी झाडांचे रोपण करून त्यांनी खाडीकिनारा हिरवागार ठेवला आहे. एवढेच नव्हे, तर खाडीत बुडणाऱ्या अनेक व्यक्तींना वाचवून त्यांनी मानवतेचेही दर्शन घडवले आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
हा वारसा, ही शिकवण त्यांच्या रक्तातून आली असावी. [[ठाण्याची खाडी]] जणू त्यांच्या धमन्यांतून वाहत आहे, ज्यामुळे प्रत्येक पक्ष्याची किलबिल आणि प्रत्येक रोपाचे अंकुरण त्यांना स्वतःच्या अस्तित्वाचा भाग वाटते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==बंडखोरीत नाही कडवटपणा==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
भरत मोरे यांच्या या निसर्ग-प्रेमाच्या बंडखोरीत कोणताही कडवटपणा किंवा जगाला दोष देण्याची भावना नाही. त्यांचे काम शांतपणे, निस्वार्थपणे आणि अत्यंत नम्रपणे चालते. ते कोणताही गाजावाजा न करता आपले &#039;निसर्ग-धर्म&#039; पाळत आहेत.&lt;br /&gt;
या कामात त्यांना त्यांच्या बायको आणि मुलांची पूर्ण साथ आहे. त्यांचा शाळेतील मुलगा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून, खांद्याला खांदा भिडवून या निसर्गरक्षणाच्या कार्यात सामील आहे. यामुळे हे काम एका व्यक्तीपुरते न राहता एका कुटुंबाची जीवनशैली बनली आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
भरत मोरे हे सिद्ध करतात की, खरे नायक ते असतात जे आपल्या कामाची प्रसिद्धी न करता, आपल्या शासकीय जबाबदाऱ्या सांभाळून, निसर्गाच्या साखळीतील प्रत्येक घटकाचे मोल जाणतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==भारत मोरे यांच्या निसर्ग रक्षणाच्या कामाविषयी तुम्हाला काय वाटते ते येथे व्यक्त करा.==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251108_112905_Photos.jpg|424x424px|left]]&amp;lt;b&amp;gt;जखमी लावरी पक्षाचे प्राण वाचवले.&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251108_111840_Facebook.jpg|500px|centre]]&amp;lt;b&amp;gt;भारत मोरे पिता-पुत्र&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:ठाण्यातील रथी महारथी]] [[Category:पर्यावरण]]&lt;br /&gt;
{{Template:Edit}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8:_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%A6_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0!&amp;diff=115</id>
		<title>नाटेकर-चाऊस पॅटर्न: १९७० दशकातील थरार!</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8:_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%A6_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0!&amp;diff=115"/>
		<updated>2025-12-29T14:43:45Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;नाटेकर-चाऊस पॅटर्न: १९७० दशकातील थरार!&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251114_093446_Gallery (1).jpg|450px|right]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;&amp;lt;center&amp;gt;काल्पनिक रेखाचित्र&amp;lt;/b&amp;gt;&amp;lt;/center&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
१९७० च्या सुमारास [[ठाणे शहर|ठाण्यात]] गुंडशाही नव्याने उगवू लागली होती. शहर वाढत होते, लोकसंख्या वाढत होती आणि त्याबरोबर गुन्हेगारीची पाळेमुळेही खोलवर जाण्याचा प्रयत्न करत होती. त्या काळात दोन पोलीस अधिकारी – नाटेकर आणि चाऊस – यांनी ठाण्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि निर्भयपणे गुन्हेगारीच्या विरोधात उभे ठाकले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;धडाडीचा अंदाज, प्रामाणिकतेची वाट&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
हे दोन्ही अधिकारी तडफदार, सरळवृत्तीचे आणि कामात जबाबदार होते. गुंडशाहीचा फैलाव रोखण्यासाठी त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. शहरात जेव्हा-जेव्हा थरार निर्माण करणारे टोळके डोके वर काढत, तेव्हा नाटेकर आणि चाऊस यांच्या नावाचा फक्त उल्लेख झाला तरी गुंडांच्या अंगात काटा यायचा. त्यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात एक प्रकारची दहशत निर्माण झाली होती.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;कर्तव्यनिष्ठतेची शान&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
महत्त्वाचे म्हणजे हे अधिकारी कर्तव्यनिष्ठ होते. त्यांनी कधीच वैयक्तिक फायद्यासाठी पदाचा वापर केला नाही. त्यांच्या कामाचा हेतू फक्त एक– ठाणे सुरक्षित ठेवणे. त्यांच्या प्रामाणिक वृत्तीमुळे त्यांच्या कार्यात वेगळाच गांभीर्याचा, विश्वासाचा आणि धाकाचा भाव होता. गुन्हेगारांना माहीत होते की हे अधिकारी कोणत्याही दडपणाला न जुमानता कायदा व न्याय यांच्यासाठी उभे राहतील.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;पुढील पिढ्यांवर पडलेली छाप&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नाटेकर आणि चाऊस यांच्या कारकिर्दीचा परिणाम पुढील पिढ्यांवरही दिसून येतो.&lt;br /&gt;
नाटेकरांच्या पुढील पिढीने ठाण्यात मजबूत असे ‘[[नाटेकर रिक्षा युनियन]]’ बांधली, जे आजही कार्यरत आहे आणि अनेक रिक्षाचालकांचे हक्क-संघर्ष सातत्याने पुढे नेत आहे. दुसरीकडे, चाऊस यांच्या मुलांनी स्वतःच्या कष्टावर आपापल्या नोकऱ्या व व्यवसाय उभे केले, आपल्या वडिलांच्या प्रामाणिकतेची परंपरा पुढे चालवत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;ठाण्याच्या इतिहासातील सोनेरी अध्याय&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
त्या काळातील गुंडशाहीवर पूर्णविराम लावण्यात नाटेकर आणि चाऊस यांनी केलेली कामगिरी ठाण्याच्या इतिहासात घडलेला एक महत्त्वाचा अध्याय आहे. त्यांच्या धाडसी नेतृत्वामुळे [[ठाणे शहर|ठाणे शहराने]] एका निर्णायक टप्प्यावर योग्य दिशा पकडली—आणि सामान्य नागरिकांना सुरक्षित श्वास घेता आला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;धैर्य, शिस्त आणि समाजनिष्ठतेची कथा&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ही कथा म्हणजे कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांच्या धैर्याची, प्रामाणिकतेची आणि समाजासाठी जगण्याच्या वृत्तीची खरी साक्ष.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category:नागरी समस्या]]&lt;br /&gt;
{{Template:Edit}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87:_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82_%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95_%E0%A4%A4%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0&amp;diff=113</id>
		<title>नरेश म्हस्के: अभ्यासू नगरसेवक ते आक्रमक खासदार</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87:_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82_%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95_%E0%A4%A4%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0&amp;diff=113"/>
		<updated>2025-12-29T14:43:45Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;नरेश म्हस्के: अभ्यासू नगरसेवक ते आक्रमक खासदार&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Screenshot_20251129_223225_Google.jpg|450px|right]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ठाणे आणि शिवसेना हे एक अतूट समीकरण आहे. [[आनंद दिघे]] यांनी ठाण्यात शिवसेनेची जी पाळेमुळे रोवली, ती पुढे नेणाऱ्या आणि सद्य उप-मुख्यमंत्री [[एकनाथ शिंदे]] यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे नाव म्हणजे नरेश म्हस्के. [[ठाण्याचे महापौर]] ते लोकसभेचे खासदार हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====जडणघडण आणि सुरुवातीचा काळ====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नरेश म्हस्के यांचा जन्म आणि जडणघडण ठाण्यातच झाली. एक सामान्य शिवसैनिक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांच्या सुरुवातीच्या काळातच त्यांच्यावर आनंद दिघे यांच्या विचारांचा पगडा होता. दिघे साहेबांची कामाची पद्धत, जनतेशी थेट संपर्क आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती म्हस्के यांनी आत्मसात केली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अगदी तरुण वयातच त्यांनी विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आणि त्यानंतर युवा सेनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला. केवळ राजकारणच नाही, तर त्यांचा ओढा कला आणि संस्कृतीकडेही राहिला आहे. ते स्वतः उत्तम वक्ते आहेत आणि त्यांना नाटकाची, अभिनयाचीही आवड आहे, जी त्यांच्या भाषणशैलीत अनेकदा दिसून येते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====राजकीय कारकिर्दीचा आलेख====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
त्यांचा राजकीय प्रवास हा सरळ रेषेत वर जाणारा आहे. &#039;ग्रासरूट लेव्हल&#039;चा कार्यकर्ता ते संसदेचा सदस्य हा प्रवास खालील टप्प्यांत पाहता येईल:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;नगरसेवक:&amp;lt;/b&amp;gt; [[ठाणे महानगरपालिका|ठाणे महानगरपालिकेत]] त्यांनी अनेक वर्षे नगरसेवक म्हणून काम पाहिले. ते केवळ निवडून येत नव्हते, तर सभागृहात अभ्यासपूर्ण मांडणी करण्यासाठी ओळखले जात असत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;समिती अध्यक्ष:&amp;lt;/b&amp;gt; महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या प्रशासकीय पकडीची चुणूक दाखवली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;महापौरपद:&amp;lt;/b&amp;gt; २०१९ मध्ये त्यांची ठाण्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यांचा महापौरपदाचा कार्यकाळ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला, कारण याच काळात जगावर कोरोनाचे संकट ओढवले होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;पक्षप्रवक्ते आणि नेते:&amp;lt;/b&amp;gt; शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची खंबीरपणे साथ दिली. शिंदे गटाची बाजू मांडताना त्यांनी माध्यमांमध्ये आक्रमक भूमिका घेतली, ज्यामुळे ते राज्याच्या राजकारणात प्रकाशझोतात आले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;खासदार:&amp;lt;/b&amp;gt; 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत [[ठाणे लोकसभा मतदारसंघ|ठाणे लोकसभा मतदारसंघातून]] प्रचंड मताधिकयाने खासदार म्हणून विजयी  &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====ठाण्यासाठी केलेले योगदान====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नरेश म्हस्के यांनी ठाण्यासाठी दिलेले योगदान लक्षणीय आहे. विशेषतः महापौर असताना आणि एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक प्रकल्प राबवले:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;कोविड काळातील कार्य:&amp;lt;/b&amp;gt; कोरोना काळात ठाणे हे हॉटस्पॉट बनले होते. अशा वेळी महापौर म्हणून त्यांनी रस्त्यावर उतरून काम केले. आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन प्लांट उभारणे आणि &#039;ठाणे मॉडेल&#039; यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;शहराचे सुशोभिकरण:&amp;lt;/b&amp;gt; ठाणे शहरात झालेली रंगरंगोटी, भिंतीचित्रे आणि चौकांचे सुशोभिकरण या संकल्पनेत त्यांचा पुढाकार होता.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;क्लस्टर डेव्हलपमेंट:&amp;lt;/b&amp;gt; ठाण्यातील जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेचा पाठपुरावा करण्यात त्यांनी सातत्य ठेवले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;कला आणि संस्कृती:&amp;lt;/b&amp;gt; ठाण्यातील [[गडकरी रंगायतन]] आणि डॉ. [[काशिनाथ घाणेकर नाट्यगृह|काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या]] सुधारणेसाठी आणि कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====आक्षेप आणि टीका:====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नरेश म्हस्के यांच्यावरही काही प्रसंगानुरूप आक्षेप घेण्यात आले:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;राजकीय आक्रमकता:&amp;lt;/b&amp;gt; अनेकदा विरोधकांवर टीका करताना त्यांची भाषा अत्यंत आक्रमक असते, ज्यावरून राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाले आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;पक्षांतर्गत वाद:&amp;lt;/b&amp;gt; लोकसभा उमेदवारी मिळण्यापूर्वी स्थानिक पातळीवर उमेदवारीवरून जो वाद झाला होता, त्यावरून पक्षांतर्गत काही नाराजी नाट्य समोर आले होते. मात्र, वरिष्ठांच्या मदतीने त्यांनी ते शमवले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;प्रशासकीय निर्णय:&amp;lt;/b&amp;gt; महापौर असताना काही प्रशासकीय निर्णयांवरून किंवा कंत्राटांवरून विरोधकांनी त्यांच्यावर अधूनमधून आरोप केले, परंतु त्यातून कोणताही मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====संपत्ती आणि आर्थिक स्थिती (२०२४ लोकसभा निवडणुकीनुसार)====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी उमेदवारांना आपली संपत्ती जाहीर करावी लागते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना नरेश म्हस्के यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात (Affidavit) त्यांच्या आर्थिक स्थितीचा तपशील दिला आहे:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;एकूण संपत्ती:&amp;lt;/b&amp;gt; त्यांची एकूण घोषित संपत्ती सुमारे २६ कोटी २६ लाख रुपये इतकी आहे. यामध्ये जंगम (Movable) आणि स्थावर (Immovable) अशा दोन्ही प्रकारच्या मालमत्तेचा समावेश आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====खासदार म्हणून संसदीय कामगिरी आणि लोकसहभाग (रेटिंग आणि अहवाल)====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ठाणे मतदारसंघातून विजय मिळवत दिल्लीत प्रवेश केला. १८ व्या लोकसभेतील खासदार म्हणून नरेश म्हस्के यांची कामगिरी अल्पावधीतच अत्यंत लक्षवेधी ठरली आहे. &#039;पीआरएस इंडिया&#039; (PRS Legislative Research) सारख्या संस्थांच्या आकडेवारीनुसार आणि संसद रत्न समितीच्या निकषांनुसार त्यांची कामगिरी उत्कृष्ट श्रेणीत मोडते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कामगिरीचे मोजमाप (२०२४-२५ आकडेवारीनुसार):&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;उपस्थिती (Attendance):&amp;lt;/b&amp;gt; संसदेतील त्यांची उपस्थिती सुमारे ९४% आहे. (राष्ट्रीय सरासरी ८७% असताना ही उपस्थिती वाखाणण्याजोगी आहे).&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;प्रश्न (Questions):&amp;lt;/b&amp;gt; त्यांनी आतापर्यंत १५४ हून अधिक प्रश्न संसदेत विचारले आहेत. (राष्ट्रीय सरासरी ६५ च्या तुलनेत हे प्रमाण खूप जास्त आहे). यामध्ये रेल्वे समस्या, स्मार्ट सिटी फंड, आणि शिक्षण या विषयांचा समावेश आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;चर्चा (Debates):&amp;lt;/b&amp;gt; त्यांनी ३६ हून अधिक चर्चांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. (राष्ट्रीय सरासरी १३.५).&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;विशेष सन्मान (Rating):&amp;lt;/b&amp;gt; त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि पहिल्याच टर्ममध्ये सक्रिय सहभाग नोंदवल्याबद्दल त्यांना &#039;संसद रत्न पुरस्कार २०२५&#039; (Sansad Ratna Award) जाहीर झाला आहे. एका नवोदित खासदारासाठी हे सर्वोच्च रेटिंग मानले जाते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====सभागृहात मांडलेले प्रमुख मुद्दे:====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ठाणे रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण आणि ठाणे-मुलुंड दरम्यानच्या नवीन स्टेशनच्या कामाला गती देणे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
स्मार्ट सिटी अंतर्गत वापरल्या जाणाऱ्या निधीचे (Digitalization Fund) ऑडिट करण्याची मागणी.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवरील आक्षेपार्ह मजकुरावर नियंत्रण आणण्याची मागणी.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====संपर्क (Contact Details)====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नरेश म्हस्के हे जनतेसाठी सहज उपलब्ध असणारे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी खालील अधिकृत मार्ग उपलब्ध आहेत:&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;दिल्ली कार्यालय:&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
Room No. 312, 3rd Floor,&lt;br /&gt;
Western Court Annexe, Janpath,&lt;br /&gt;
New Delhi - 110001&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;ठाणे कार्यालय/निवासस्थान (कायमचा पत्ता):&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
रो हाऊस नं. २१, इटर्निटी फ्रेंड्स को-ऑप. हाउसिंग सोसायटी,&lt;br /&gt;
एल.बी.एस. मार्ग, तीन हात नाका जवळ,&lt;br /&gt;
ठाणे (प) - ४००६०४.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;ई-मेल (Official Email):&amp;lt;/b&amp;gt; nareshmhaske@gmail.com आणि nareshmhaske.mp@mpls.sansad.in&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;फोन क्रमांक:&amp;lt;/b&amp;gt; +91 9819389080 (निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार).&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;b&amp;gt;सोशल मीडिया:&amp;lt;/b&amp;gt; ते सोशल मीडियावर (Facebook, X/Twitter, Instagram) अत्यंत सक्रिय आहेत. नागरिक थेट सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांच्याशी संवाद साधू शकतात किंवा आपल्या समस्या टॅग करून मांडू शकतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
====निष्कर्ष====&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नरेश म्हस्के हे केवळ एक राजकीय नेते नाहीत, तर ठाण्याच्या मातीशी नाळ जोडलेले एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. महापालिकेच्या सभागृहापासून ते संसदेतील &#039;संसद रत्न&#039; पुरस्कारापर्यंतचा त्यांचा प्रवास त्यांच्या कामाची पावती देतो, हा प्रवास ठाण्यातील अनेक तरुण कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ठाण्याच्या विकासाचे प्रश्न, विशेषतः रेल्वे आणि गृहनिर्माण, सोडवण्यासाठी ते संसदेत आक्रमकपणे आवाज उठवत आहेत. खासदार म्हणून ठाण्याच्या विकासाचे प्रलंबित प्रश्न (उदा. रेल्वे गर्दी, मेट्रोचे जाळे) ते कसे सोडवतात, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे ठाणेकर म्हणून तुमच्या काय मागण्या, काय अपेक्षा आहेत ते येथे नोंदवा.==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[Category: लोकप्रतिनिधी]] [[Category: ठाण्यातील रथी महारथी]]&lt;br /&gt;
{{Template:Edit}}&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://inthane.in/index.php?title=%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%89%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE&amp;diff=111</id>
		<title>दिवाळी फराळ वाटप सोहळ्यात पोलिसांचा मानवी चेहरा उजळला</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://inthane.in/index.php?title=%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%89%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE&amp;diff=111"/>
		<updated>2025-12-29T14:43:45Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;Ubagwe: 1 revision imported&lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;&amp;lt;b&amp;gt;ज्येष्ठ नागरिकांच्या जनजागृतीला यश; कोपरीत दिवाळी फराळ वाटप सोहळ्यात पोलिसांचा मानवी चेहरा उजळला&amp;lt;/b&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[File:Kopari.jpg|thumb|500px|]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ठाण्यातील कोपरी परिसरात ज्येष्ठ नागरिकांच्या सातत्यपूर्ण जनजागृती प्रयत्नांचे सुंदर फलित म्हणून पोलिसांचा मानवी आणि संवेदनशील चेहरा उजळला. कोपरी पोलिस ठाण्यात आयोजित दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, पोलिस अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांचा मनमोकळा सहभाग दिसून आला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==पोलिस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे बंध==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या कार्यक्रमाला ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष उभारी मिळाली. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “पोलिस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे बंध अधिक मजबूत झाले पाहिजेत. पोलिस दल हे फक्त कायदा राखणारे नसून, समाजाशी हृदयाने जोडलेले साथीदार आहेत.”&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते निशिकांत विश्वकार यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षे, सन्मान आणि संवादासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच पोलिस आणि नागरिक यांच्यातील संवादाचे नवे दालन खुले झाले आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कोपरी पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीही या दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. ज्येष्ठ नागरिकांशी त्यांनी आपुलकीने संवाद साधला, त्यांच्या अडचणी ऐकल्या आणि मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याचे आश्वासन दिले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==ज्येष्ठ नागरिकांची सातत्यपूर्ण जनजागृती==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
हा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांच्या सातत्यपूर्ण जनजागृतीचा आणि पोलिस दलाच्या संवेदनशीलतेचा एकत्रित परिणाम आहे. या पुढाकारामुळे नागरिक आणि पोलिस यांच्यातील दुरावा कमी होऊन विश्वास, सन्मान आणि परस्पर समज यांचे नवे पर्व सुरू झाले आहे.&lt;br /&gt;
[[Category:ज्येष्ठ नागरिक]]&lt;br /&gt;
[[Category:लक्षवेधी बातम्या]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>Ubagwe</name></author>
	</entry>
</feed>